महात्मा गांधी मराठी निबंध | Mahatma Gandhi Essay In Marathi Best 100 Words

या पोस्ट मध्ये आपण महात्मा गांधी निबंध | Mahatma Gandhi Essay In Marathi निबंध लेखन करणार आहोत

Mahatma Gandhi Essay In Marathi

Mahatma Gandhi Essay In Marathi

निबंध लेखन – महात्मा गांधी निबंध मराठी

[ मुद्दे : भारताचा राष्ट्रपिता – सर्व जगाला वंदनीय – दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर झालेली अन्यायाची जाणीव – अन्यायाला विरोध – भारतात परतल्यावर विविध लढे – पीडितांच्या मदतीला जाण्याची वृत्ती.]

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे संपूर्ण जगाला आदर्श व वंदनीय आहेत. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म १८६९ साली पोरबंदर येथे झाला. त्यांच्याकडे कोणतेही अधिकारपद नव्हते. पण ते भारताचे महान नेते बनले.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. जगाने त्यांना ‘महात्मा’ म्हणून गौरवले आहे, वकिली करण्यासाठी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले, पण तेथील युरोपियन राज्यकर्ते हिंदी माणसांवर जो अत्याचार करत होते, त्यामुळे गांधीजी बेचैन झाले.

त्या वेळी त्यांनी तेथे अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह केला. तो जगभर गाजला. १९१९ साली जालियनवाला बागेतील हत्याकांडाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली.

त्यासाठी त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घालण्याची चळवळ उभारली. १९३० साली त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. १९४२ साली ‘चले जाव’ ही चळवळ केली. जेथे दु:ख असेल तेथे गांधीजी धावले.

महारोग्यांची सेवा केली. ते स्वातंत्र्यासाठी झगडले. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी कोणतेही सत्तेचे पद स्वीकारले नाही. असा हा महात्मा १९४८ साली पंचतत्त्वात विलीन झाला.

महात्मा गांधी मराठी निबंध | Mahatma Gandhi Nibandh Marathi

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • महात्मा गांधी वर मराठी निबंध / Mahatma Gandhi Marathi Nibandh
  • महात्मा गांधी निबंध लेखन करा / Essay Writing On Mahatma Gandhi In Marathi
  • 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती मराठी निबंध / 2 October Mahatma Gandhi Jayanti Essay In Marathi

हे सुद्धा वाचा :

  • परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध 
  • मी खुर्ची बोलत आहे मराठी निबंध 
  • एका पुतळ्याचे मनोगत मराठी निबंध 
  • वर्गातील बाकांचे मनोगत मराठी निबंध 

आम्हाला आशा आहे की महात्मा गांधी मराठी निबंध लेखंन / Essay On Mahatma Gandhi In Marathi निबंध लेखन नक्कीच आवडले असेल धन्यवाद,

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Essay in Marathi

Mahatma Gandhi Essay in Marathi : मोहनदास करमचंद गांधी ज्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणूनही ओळखले जाते, ते एक समाजसुधारक आणि स्वातंत्र्य योद्धे होते ज्यांनी ब्रिटीश राजवटीतून भारताला मुक्त करण्यासाठी कठोर परिश्रम केले. त्यांची श्रद्धा ‘अहिंसा’ च्या तत्त्वांवर आधारित होती. 2 ऑक्टोबर हा गांधी जयंती या नावाने त्यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो, कारण संपूर्ण देश त्यांच्या प्रयत्नांचा ऋणी आहे. महात्मा गांधी निबंध मराठी या निबंधात आपण त्यांचे योगदान व वारसा पाहू.

महात्मा गांधी निबंध मराठी, Mahatma Gandhi Essay in Marathi

महात्मा गांधी निबंध मराठी – Mahatma Gandhi Essay in Marathi

Table of Contents

महात्मा गांधी निबंध मराठी 100 शब्द – Short Essay on Mahatma Gandhi in Marathi

महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहेत. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ ह्या दिवशी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्या काळच्या पद्धतीनुसार वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा ह्यांच्याशी झाला.

गांधीजींनी लंडनला जाऊन बॅरिस्टरची पदवी घेतली आणि ते दक्षिण आफ्रिकेत वकिलीचा व्यवसाय करायला गेले. तिथे त्यांना काळेगोरे ह्यांच्यातील भेदभावाला सामोरे जावे लागले. तेव्हा त्यांनी सत्याग्रह ह्या अहिंसक मार्गाने त्या अन्यायाविरूद्ध लढा दिला.

ते १९०९ साली भारतात आले तेव्हा भारतातही इंग्रज लोकांची जुलमी सत्ता आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या सत्तेविरूद्ध लढण्यासाठी सर्वसामान्य भारतीय माणसाला एकत्र करायला हवे होते. ते काम महात्मा गांधींनी केले. त्यासाठी अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग त्यांनी दाखवले. त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या धर्मांचे आणि पंथांचे भारतीय लोक आपल्यातील मतभेद विसरून एकत्र आले. म्हणूनच त्यांना महात्मा अशी पदवी लोकांनी उत्स्फुर्तपणे दिली.

स्वातंत्र्य मिळाल्यावर ३० जानेवारी, १९४८ रोजी नवी दिल्ली येथे एका माथेफिरू माणसाने गांधीजींची हत्या केली. ते एक श्रेष्ठ महामानव होते.

महात्मा गांधी निबंध मराठी

महात्मा गांधी निबंध मराठी 150 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 150 Words

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे संपूर्ण जगाला आदर्श व वंदनीय आहेत. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म १८६९ साली पोरबंदर येथे झाला. त्यांच्याकडे कोणतेही अधिकारपद नव्हते. पण ते भारताचे महान नेते बनले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. जगाने त्यांना ‘महात्मा’ म्हणून गौरवले आहे.

वकिली करण्यासाठी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले, पण तेथील युरोपियन राज्यकर्ते हिंदी माणसांवर जो अत्याचार करत होते, त्यामुळे गांधीजी बेचैन झाले. त्या देली त्यांनी तेथे अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह केला.

तो जगभर गाजला. १९१९ साली जालियनवाला बागेतील हत्याकांडाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घालण्याची चळवळ उभारली. १९३० साली त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. १९४२ साली ‘चले जाव’ ही चळवळ केली. जेथे दुःख असेल तेथे गांधीजी धावले.

महारोग्यांची सेवा केली. ते स्वातंत्र्यासाठी झगडले. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी कोणतेही सत्तेचे पद स्वीकारले नाही. असा हा महात्मा १९४८ साली पंचतत्वात विलीन झाला.

Mahatma Gandhi Essay in Marathi

महात्मा गांधी निबंध मराठी 230 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 230 Words

महात्मा गांधी यांची एका शब्दात ओळख करून दयायची झाली, तर त्यासाठी समर्पक शब्द आहे, ‘महामानव’. गांधीजी स्वत:ला नेहमी ‘एक सामान्य माणूस’ मानत असत. त्यांनी आपल्या हातून घडलेल्या चुका प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि कोणताही कमीपणा न बाळगता त्या सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कोणत्याही महान गोष्टीचे मोजमाप करण्यासाठी मानदंड वापरला जातो. मानवतेचे मापन करण्यासाठी वापरला जाणारा मानदंड म्हणजे ‘गांधीजी’ होय.

महात्माजींनी कोणतेही काम करताना मानवजातीचा विचार केला. ते वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी आफ्रिकेत गेले होते; पण तेथील भारतीयांची दैन्यावस्था पाहून ते त्यांच्यामागे उभे राहिले. तेथील भारतीय जनतेवर जे अमानुष कायदे लादले गेले होते, त्यांच्याविरुद्ध ते खंबीरपणे झगडले.

भारतात परत आल्यावर त्यांनी प्रथम संपूर्ण भारताचा प्रवास केला. सामान्य भारतीय हा अर्धनग्न अवस्थेत वावरतो, अर्धपोटी जगतो हे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या पोशाखात, आपल्या आहारात आमूलाग्र बदल केला. भव्य प्रासादतुल्य बंगल्यात राहण्यापेक्षा भंगी कॉलनीत राहणे, त्यांनी पसंत केले. सर्व लोकांना समाजात समान वागणूक हवी, असे आग्रहपूर्वक सांगणारे महात्माजी कचराकुंडी साफ करण्याचे काम करायला स्वतः सदैव पुढे येत असत. ,

मीठ म्हणजे सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेचे प्रतीकच! त्या मिठावर बसवलेला. कर त्यांना अन्यायकारक वाटला; म्हणून त्या अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी महात्माजींनी ‘दांडी यात्रा’ काढली. महात्माजींनी कधीही कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा केली नाही; म्हणून तर भारतात स्वातंत्र्याचा सोहोळा साजरा होत असताना ते नौखालीला दुःखितांचे अश्रू पुसायला गेले होते. सर्व धर्मातील व सर्व जातीजमातींतील जनतेने एकदिलाने राहावे, यासाठी ते जीवनभर झटले. एका प्रार्थनासभेत त्यांची भीषण हत्या झाली. गांधीजी देहाने हयात नाहीत; पण त्यांच्या अलौकिक कार्याने ते अमर झाले आहेत.

महात्मा गांधी निबंध मराठी 250 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 250 Words

ज्याने जगाला अहिंसेच्या मार्गाने जाण्याची शिकवण दिली, ज्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसात्मक आणि शांततामय मार्गाने लढा दिला, ज्याने हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आणि त्यांच्यातील तंटे मिटवण्यासाठी उपोषण केले, त्या महान पुरुषाचा म्हणजे महात्माजींचा जन्म भारतात झाला ही गोष्ट भारताला भूषणावह आहे.

महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई होते. लहानपणी सारेच त्यांना आवडीने मोहनिया म्हणायचे, लहानपणापासूनच ते सत्यनिष्ठ होते.

गांधीजी हायस्कूलात असताना शाळेची तपासणी घेण्यासाठी अधिकारी आले. त्यांनी मुलांना पाच शब्द लिहायला सांगितले होते. त्यात Kettle हा शब्द होता. तो लिहिताना गांधीजी चुकले होते हे त्यांच्या शिक्षकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी गांधीजींना शेजारच्या मुलाचे बघून लिहिण्यास सांगितले, पण गांधीजींनी तसे केले नाही. त्यांनी दुसऱ्याची ‘कॉपी’ केली नाही. गांधीजी लहानपणी सामान्य मुलांप्रमाणेच होते वर्गात ढ म्हणून त्यांना चिडवायचे. शाळा सुटल्यावर रस्त्यातून जाताना सुद्धा ते भितभितच घरी जायचे.

वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचे कस्तुरबांशी लग्न झाले. १९८७ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी विलायतेला गेले. ते बॅरिस्टर होऊनच भारतात परत आले. पुढे ते आफ्रिकेत गेले. तेथे त्यांनी भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. सत्याग्रह करून हिंदी लोकांना न्याय, हक्क व सवलती मिळवून दिल्या.

१९२० साली टिळकांचे निधन झाले आणि गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. १९२१ साली त्यांनी पहिला सत्याग्रह केला. १९३० साली असहकार व सविनय कायदेभंग चळवळ हातात घेतली. १९४२ साली त्यांनी इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’ ची घोषणा दिली. असत्य, अन्याय व पारतंत्र्य यांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य समर्पित केले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

महात्मा गांधी निबंध मराठी 350 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 350 Words

सत्य व अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे कुटुंब सधन होते. वडील करमचंद व माता पुतलीबाई धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या प्रभावामुळे गांधीजी सदाचारी बनले. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला. माध्यमिक शिक्षण त्यांनी राजकोट येथे घेतले. पुढे वकिली शिकण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यानंतर ते भारतात परत आले. इथेही त्यांनी वकिली सुरू केली पण त्यात त्यांना यश मिळाले नाही.

इ. स. १८९३ मध्ये एका व्यापाऱ्याचा खटला लढविण्यासाठी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले. या खटल्यात त्यांना यश मिळाले. त्या काळात गोरे लोक आफ्रिकन लोकांवर अत्याचार करीत होते. गांधीजींनीही याचा अनुभव घेतला. ब्रिटिशांसाठी असलेल्या प्रथम वर्गाच्या डब्यातुन प्रवास करण्यास त्यांना मनाई करण्यात आली. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील जातिभेदाच्या नीतीला विरोध करण्याचा निश्चय केला. इ. स. १९०९ मध्ये ट्रान्सवाल काळा कायदा पास झाला. या कायद्याविरुद्ध त्यांनी प्रखर लढा दिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणारे अत्याचार बंद झाले. आफ्रिकेतून परतल्यावर गांधीजींनी भारतीय राजकारणात प्रवेश केला. भारताला स्वतंत्र करण्याचा निश्चय केला. त्यासाठी इंग्रजांविरुद्ध १९१५ मध्ये शेती सुधार आंदोलन, १९२० मध्ये असहकार चळवळ, १९३० मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ, १९४२ मध्ये चले जाव चळवळ अशा अनेक चळवळी करून इंग्रज सरकारला जेरीस आणले.

मीठावर कर लादल्याबद्दल गांधीजींनी सत्याग्रह केला. दांडी येथे मीठ उचलून हा कायदा मोडून काढला. त्यामुळे संपूर्ण देशात चैतन्य निर्माण झाले. भारत छोडो आंदोलनात करोडो भारतीय उतरले. गांधीजींसहित अनेकांना तुरुंगात टाकले. याच काळात त्यांची पत्नी कस्तुरबांचे निधन झाले. परंतु ते आपल्या ध्येयापासून परावृत्त झाले नाहीत. त्यांच्या प्रयत्नामुळे शेवटी १५ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. त्यांनी सत्याग्रह, अहिंसा, व असहकार ही हत्यारे वापरली, ‘हरीजन’ व ‘यंग इंडीया’ ही वृत्तपत्रे सुरु केली.

गांधीजींनी जातिभेद, वाईट रुढी, चालीरीती, अस्पृश्यता नष्ट करण्यावर भर दिला. खादीचा वापर करण्याचे व स्वदेशी वस्तू वापरण्याचे देशाला आवाहन केले. खादी व्यवसायामुळे हजारो बेरोजगार स्त्री पुरुषांना रोजगार मिळाला. गांधीजींनी मुलांना शाळेतच उद्योगांचे शिक्षण दिले पाहिजे असे सांगितले. ज्यामुळे नोकरी नाही मिळाली तरी उद्योग-व्यवयाय करण्याची तयारी राहील. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. यामुळेच नथुराम गोडसे नावाच्या एका तरुणाला खूप संताप आला आणि त्याने

३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची हत्या केली. गांधीजी मुळेच भारताची फाळणी झाली असा आजही कित्येकांचा समज आहे.

दिल्ली येथे राजघाटावर गांधीजींची समाधी आहे. देश विदेशांतील नेत्यांचे ते एक प्रेरणा स्थळ आहे. सत्य आणि अहिंसा या तत्त्वांसाठी ते जगले, लढले आणि अमर झाले.

महात्मा गांधी निबंध मराठी 380 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 380 Words

परम सत्यवादी अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे कुटुंब सधन होते. वडील करमचंद व माता पुतलीबाई धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या प्रभावामुळे गांधीजी सदाचारी बनले. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबाशी झाला. माध्यमिक शिक्षण त्यांनी राजकोट येथे घेतले. वकिली शिकण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यानंतर ते भारतात परत आले. इथेही त्यांनी वकिली सुरू केली पण त्यात त्यांना यश मिळाले नाही.

इ. स. १८९३ मध्ये एका व्यापाऱ्याचा खटला लढविण्यासाठी महात्मा गांधी दक्षिण आक्रिकेत गेले. या खटल्यात त्यांना यश मिळाले. त्या काळात गोरे लोक आफ्रिकन लोकांवर अत्याचार करीत होते. गांधीजींनी जातिभेदाच्या नीतीला विरोध करण्याचा निश्चय केला. इ. स. १९०९ मध्ये ट्रान्सवाल काळा कायदा पास झाला. या कायद्याविरुद्ध त्यांनी प्रखर लढा दिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणारे अत्याचार बंद झाले. आफ्रिकेतून परतल्यावर गांधीजींनी राजकारणात प्रवेश केला. भारताला स्वतंत्र करण्याचा निश्चय केला. त्यासाठी इंग्रजांविरुद्ध १९१५ मध्ये शेती सुधार आंदोलन, १९२० मध्ये असहकार चळवळ, १९३० मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ, १९४२ मध्ये चले जाव चळवळ अशा अनेक चळवळी करून इंग्रज सरकारला जेरीस आणले. १

पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी सक्रिय भाग घेतला. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्याचे वचन दिले. परंतु युद्ध संपल्यावर अत्याचारांत आणखी वाढ झाली. त्यांनी रौलेट अॅक्ट पास केला. ज्याला भारतीयांनी व्यापक विरोध केला. गांधीजींच्या सभेच्या वेळी जालियनवाला बाग हत्याकांड घडले. किती तरी भारतीय त्यात मारले गेले. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यसैनिक चिडले व त्यांनी लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. १३ मार्च १९३० ला गांधीजींनी दांडी यात्रेस प्रारंभ केला. त्यामुळे संपूर्ण देशात चैतन्य निर्माण झाले. भारत छोड़ो आंदोलनात करोड़ो भारतीय उतरले. गांधीजींसहित अनेकांना तुरुंगात टाकले. याच काळात त्यांची पत्नी कस्तुरबांचे निधन झाले. परंतु ते आपल्या ध्येयापासून परावृत्त झाले नाहीत. त्यांच्या प्रयत्नामुळे शेवटी १५ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला.

गांधीजींनी जातिभेद, वाईट रुढी, चालीरीती, अस्पृश्यता नष्ट करण्यावर भर दिला. खादीचा वापर करण्याचे व स्वदेशी वस्तू वापरण्याचे देशाला आवाहन केले. खादी व्यवसायामुळे हजारो बेरोजगार स्त्री पुरुषांना रोजगार मिळाला. गांधीजींनी मुलांना शाळेतच मूलोद्योगांचे शिक्षण दिले पाहिजे असे सांगितले. ज्यामुळे नोकरी नाही मिळाली तरी उद्योगव्यवयाय करण्याची तयारी राहील. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. गांधीजींचा मुसलमानांकडे असणारा ओढा पाहून नथुराम गोडसे नावाच्या एका तरुणाला खूप संताप आला आणि त्याने ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची हत्या केली. गांधीजी मुळेच भारताची फाळणी झाली असा आजही कित्येकांचा समज आहे.

दिल्ली येथे राजघाटावर गांधीजींची समाधी आहे. देश विदेशांतील नेत्यांचे ते एक प्रेरणा स्थळ आहे. सत्य आणि अहिंसा तत्त्वांसाठी ते जगले, लढले आणि अमर झाले.

महात्मा गांधी निबंध मराठी 400 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 400 Words

मोहनदास करमचंद गांधी ह्यांच्यासारखा महात्मा ह्या जगात खरोखरच होऊन गेला का असा प्रश्नच पुढील पिढ्यांना पडावा एवढे त्यांचे कर्तृत्व दिगंत आहे.

भारताचे राष्ट्रपिता आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते महात्मा गांधी ह्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर ह्या गावी झाला. त्यांचे वडील राजकोट संस्थानाचे दिवाण होते. आईवडील दोघेही धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे गांधीजींवर सदाचरणाचे संस्कार बालवयापासूनच झाले. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबांशी लावून देण्यात आला.

गांधीजींचे माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. तिथून वकिली शिकून ते भारतात आले. भारतात परतल्यावर त्यांनी वकिली सुरू केली खरी पण ती काही फारशी चालली नाही. मग इस १८९३ मध्ये एका व्यापा-याचा खटला चालवण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेला गेले. दक्षिण आफ्रिकेतील गोरे लोक काळ्या लोकांना खूप अपमानास्पदरीतीने वागवत असत. गांधीजींनीही ह्याचा अनुभव घेतला. त्यांच्यापाशी प्रथम वर्गाचे तिकिट असूनही त्यांना त्या डब्यातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. त्यांचे सामान डब्यातून फेकून देण्यात आले. तेव्हा तेथील वर्णभेदाचा सामना करण्यासाठी गांधीजी उभे राहिले. १९०९ साली तिथे ट्रान्सवालचा काळा कायदा संमत झाला. त्याविरूद्ध गांधीजींनी तिथे चळवळ केली आणि त्या चळवळीत यश मिळवले.

त्यानंतर गांधीजी आफ्रिकेतून भारतात परतले आणि त्यांनी भारतीय राजकारणात प्रवेश केला. शेतीसुधार आंदोलन, असहकार चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ आणि सरतेशेवटी ‘चले जाव’ ची चळवळ अशा अनेक चळवळी त्यांनी ब्रिटिश सरकारविरूद्ध उभ्या केल्या आणि त्या सरकारला जेरीस आणले.

जुलमी इंग्रज सरकार मीठासारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूवरही कर लावत होते. त्याविरूद्ध गांधीजींनी दांडीयात्रा काढली. त्यामुळे संपूर्ण देशात चैतन्य उभारून आले.

ब्रिटिश सरकारने देशी उद्योग बंद पडावेत म्हणून अनेक कारस्थाने केली. त्याला उत्तर म्हणून गांधीजींनी स्वदेशीची हाक दिली. ते स्वतः चरखा चालवून त्यावर सूत कातत असत आणि त्याच सुताचा पंचा नेसत असत. आपल्या देशातील अर्ध्याहून अधिक जनता अर्धवस्त्रात राहात असताना मला पूर्ण वस्त्रे घालण्याचा अधिकार नाही असे त्यांचे म्हणणे होते. ब्रिटिशांच्या दडपशाहीला उत्तर म्हणून गांधीजींनी वापरलेली शस्त्रे होती ती म्हणजे अहिंसा, सत्याग्रह आणि असहकार. त्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना अनेकवेळा तुरूंगात टाकले परंतु गांधी कधीही खचले नाहीत. त्यांनी सामान्य जनतेत ब्रिटिश सरकारविरूद्ध क्षोभ निर्माण केला.

त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सम्यक् नेतृत्वामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. ‘हरिजन’ आणि ‘यंग इंडिया’ ह्या आपल्या वृत्तपत्रांतून गांधीजी आपले विचार व्यक्त करीत असत. त्यांनी खादी आणि स्वदेशीचा अखंड पुरस्कार केला. जातीभेद, अस्पृश्यता आणि हिंदूमुस्लिम भेदभाव नष्ट व्हावा म्हणूनही अथक प्रयत्न केले.

अशा ह्या थोर महात्म्याची नथूराम गोडसे नामक माथेफिरूने ३० जानेवारी, १९४८ रोजी गोळी घालून हत्या केली. परंतु व्यक्ती मेली तरी तिचे विचार मरत नसतात. गांधीजींच्या विचारांच्या माध्यमातून आजही ते आपल्यात आहेत.

महात्मा गांधी निबंध मराठी 650 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 650 Words

भारतात अनेक थोर व्यक्तींनी जन्म घेतला. परंतु गांधीजी त्या सर्वांपेक्षा अधिक थोर . त्यामागील कारणांचा आपण शोध घेऊ. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य एव्हरेस्ट शखराप्रमाणे उच्च दर्जाचे आहे. त्यांची तुलना फक्त त्यांच्याशीच होऊ शकत होती. इतर माणसे त्यांच्यासमोर फारच लहान वातात. आदर्शाची ते जिवंत साकार प्रतिमा होते. सत्य, अहिंसा, न्याय, समानता, सेवा, राष्ट्र समर्पणासारख्या आदर्शाचे आणि जीवनमूल्यांचे ते

एक आदर्श उदाहरण होते. हिंसा, स्वार्थ, असत्य, संकुचितपणा, राजकारण, जातिभेद, घृणा, द्वेष, लोभ, लालसेच्या कलियुगातही त्यांनी आपले विचार आणि आदर्श यांचे उच्चांक गाठून मानवतेची कीर्ती वाढविली. या वास्तवतेवर कदाचित येणाऱ्या पिढीचा विश्वासही बसणार नाही. जे असाधारण, असंभव आणि अविसनीय वाटत होते ते सर्व काही गांधीजींनी करून दाखविले. त्यांचे जीवन, आदर्श, उच्च विचार,साधेपणा,खरेपणा युगानुयुगे लोकांना प्रेरणा देत राहील.

त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई होते. त्यांचे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आई ईश्वरभक्त, श्रद्धाळू साधी, धार्मिक स्त्री होती. ते जातीने वैश्य. वयाच्या १३ व्या वर्षी गांधीजीचा विवाह कस्तुरबाशी झाला. ते ७ वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाने पोरबंदरहून राजकोटला स्थलांतर केले.

किशोरवयातच गांधीजींनी अहिंसा, ब्रह्मचर्य आणि करुणेचे व्रत घेतले होते. पित्याच्या मृत्यूनंतर कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले परंतु तेथील दिखाऊ, कृत्रिम जीवनशैली त्यांना अजिबात आवडली नाही. ते भारतात परत आले व वकिली करू लागले. तेव्हाच त्यांना एका दाव्याच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. तेथे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. इंग्रजांनी त्यांना रेल्वेतून अपमान करून उतरविले. कारण गोऱ्या लोकांसाठी असलेल्या प्रथम श्रेणीच्या डब्यात ते बसले होते. त्यांना अनेकदा कारागृहांत टाकण्यात आले व मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांच्या आदर्शाना आणखी बळ मिळाले व त्यांनी खरा कर्मयोगी बनण्याचा निश्चय केला. ‘गीता’ त्यांचा आदर्श बनली. तिथे असतानाच त्यांनी सत्य, अहिंसेचे व्यवहारात अनेक प्रयोग केले. त्यात सत्याग्रह मुख्य होता.

१९१५ मध्ये ते आफ्रिकेतून भारतात परत आले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम स्थापन केला आणि आपल्या आदर्शाचा प्रसार प्रचार त्यांनी सुरू केला. त्यांनी गरीब शेतकरी, गिरणी कामगार, मजूर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढे दिले व विजय मिळविला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हा चालू होती. गांधीजींनी त्यात भाग घेतला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग आणि असहकाराचा योग्य उपयोग केला. भारतीय नेते आणि संपूर्ण जनता यांना त्यांनी संघटित केले. त्यांना मार्गदशन केले त्यांच्यावर प्रेम केले. त्याच्या सहकार्यामुळे व प्रेरणेमुळे हजारे लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. संपूर्ण भारतात खादी, स्वदेशी, स्वातंत्र्य, असहकार, परदेशी मालांवर बहिष्कार टाकण्याची जणू लाटच आली.

त्यामुळे इंग्रजांच्या सत्तेचा पाया डळमळू लागला. गांधीजींनी संपूर्ण भारताचा दौरा केला. नेते, गावप्रमुख जनता यांना भेटले आणि आपले विचार त्यांना पटवून दिले. त्यामुळे सगळा भारत त्यांच्या मागे चालू लागला. परिणामी इंग्रजांची दडपशाही आणखीनच वाढली. गांधीजींवर अनेक आरोप करण्यात आले व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्याबरोबर शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली. गांधीजी अनेकदा तुरुंगात गेले. अनेक सत्याग्रह केले. दीर्घकाळ उपोषणे केली व जनता संघटित केली.

१२ मार्च १९३० ला गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रेला प्रारंभ केला जुलमी इंग्रज सरकारला हलवून सोडले. परंतु त्यांच्या मनांत इंग्रज शासकांविरुद्ध तिरस्कार नव्हता. द्वेष नव्हता. ते म्हणत पापाचा तिरस्कार करा पाप्याचा करू नका. त्यांनी ‘यंग इंडिया”हरिजन’ ही वृत्तपत्रे चालविली. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा व बळ दिले. काँग्रेस आणि भारताला गांधीजींनीच ‘स्वराज्य’ ही घोषणा दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली ‘भारत छोड़ो’ चळवळीची सुरुवात झाली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचा शेवट झाला.

शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र झाला. जनतेने सुटकेचा निश्वास सोडला. परंतु देशाचे दोन तुकडे झाले. जातीय दंगे भडकले. हजारो निरपराध लोक मारले गेले. अब्जावधी रुपयांची संपत्ती नष्ट झाली. हे सर्व पाहून गांधीजींना दु:ख झाले. संपूर्ण शक्तिनिशी ते याला तोंड देण्यास सिद्ध झाले. ज्या ज्या ठिकाणी दंगे झाले त्या त्या ठिकाणी गांधीजी गेले. लोकांची समजूत काढली. त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यांना या कार्यात अल्प यश मिळाले परंतु त्यांनी प्राणपणाने यासाठी प्रयत्न केले व नैतिक धैर्याचे एक उदाहरणच जनतेसमोर प्रस्तुत केले. .

दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना नथुराम गोडसे याने गोळी मारून गांधीजींचा खून केला. मारेकरी हिंदू होता. या दु:खद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. त्यांच्या मृत्यूबरोबरच एका झंझावाती युगाचा अंत झाला. पं. नेहरू आपल्या शोकसंदेशात देशाला उद्देशून म्हणाले, “आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला. सर्वत्र अंधार पसरला आहे. राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत. त्यांना आमची श्रद्धांजली असेल की आपण स्वत:ला सत्य आणि त्या मूल्यांच्या प्रति समर्पित करू ज्याच्यासाठी ते जगले आणि हुतात्मा झाले.”

महात्मा गांधी यांचे योगदान

सर्व प्रथम, महात्मा गांधी एक उल्लेखनीय सार्वजनिक व्यक्ती होती. सामाजिक व राजकीय सुधारणातील त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या सामाजिक दुष्कर्मांपासून समाजाला मुक्त केले. म्हणूनच, त्याच्या प्रयत्नांमुळे बऱ्याच छळ झालेल्या लोकांना मोठा दिलासा मिळाला. या प्रयत्नांमुळे गांधी एक आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यक्ती बनले. शिवाय, अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये तो चर्चेचा विषय झाला.

महात्मा गांधींनी पर्यावरणीय टिकाव टिकवून ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्वात उल्लेखनीय म्हणजे ते म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने आपल्या गरजेनुसार सेवन केले पाहिजे. त्याने उपस्थित केलेला मुख्य प्रश्न “एखाद्या व्यक्तीने किती सेवन करावे?” गांधींनी हा प्रश्न नक्कीच पुढे ठेवला.

याउप्पर, गांधींनी टिकाव धरण्याचे हे मॉडेल सध्याच्या भारतामध्ये प्रचंड प्रासंगिक आहे. कारण सध्या भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे. नूतनीकरणक्षम उर्जा आणि लघु-पाटबंधारे यंत्रणांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. हे गांधीजींच्या अत्यधिक औद्योगिक विकासाविरूद्धच्या मोहिमेमुळे होते.

महात्मा गांधींचे अहिंसेचे तत्वज्ञान बहुधा त्यांचे सर्वात महत्वाचे योगदान आहे. अहिंसेचे हे तत्वज्ञान अहिंसा म्हणून ओळखले जाते. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, गांधीजींचे ध्येय हिंसाविना स्वातंत्र्य मिळविणे हे होते. चौरी-चौरा घटनेनंतर त्यांनी असहकार आंदोलन सोडण्याचा निर्णय घेतला. चौरी चौरा घटनेतील हिंसाचारामुळे हे घडले. यामुळे या निर्णयामुळे बरेचजण नाराज झाले. तथापि, अहिंसा या तत्त्वज्ञानात गांधी कठोर होते.

धर्मनिरपेक्षता हे गांधींचे आणखी एक योगदान आहे. कोणत्याही धर्माची सत्यांवर मक्तेदारी असू नये असा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधींनी वेगवेगळ्या धर्मांमधील मैत्रीला नक्कीच प्रोत्साहन दिले.

महात्मा गांधींचा वारसा

महात्मा गांधींनी जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांना प्रभावित केले आहे. त्यांचा संघर्ष नक्कीच नेत्यांसाठी प्रेरणा बनला. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर, जेम्स बेव्ह आणि जेम्स लॉसन असे नेते आहेत. शिवाय, गांधींनी स्वातंत्र्यलढ्यासाठी नेल्सन मंडेला यांना प्रभावित केले. तसेच, लांझा डेल वॅस्टो हे गांधींसह राहण्यासाठी भारतात आले होते.

संयुक्त राष्ट्रांनी महात्मा गांधींचा मोठा गौरव केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने 2 ऑक्टोबरला “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन” बनविला आहे. शिवाय, बरेच देश 30 जानेवारीला अहिंसा आणि शांतीचा दिवस म्हणून साजरा करतात.

महात्मा गांधी यांना देण्यात येणा्या पुरस्कारांवर चर्चा करण्यासाठी बरेच आहेत. कदाचित काही मोजकेच राष्ट्र बाकी आहेत ज्यांनी महात्मा गांधींना सन्मानित केलेले नाही.

शेवटी, महात्मा गांधी हे आतापर्यंतच्या महान राजकीय चिन्हांपैकी एक होते. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय लोक त्याचे “राष्ट्राचे जनक” असे वर्णन करून आदर करतात. त्याचे नाव नक्कीच सर्व पिढ्यांसाठी अमर राहील.

अजून वाचा: शिवाजी महाराज निबंध

Mahatma Gandhi Essay in Marathi FAQ

Q1. महात्मा गांधींनी असहकार आंदोलन थांबविण्याचा निर्णय का घेतला.

A1. महात्मा गांधींनी असहकार आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला. कुख्यात चौरी-चौरा घटनेमुळे हे घडले. या घटनेत महत्त्वपूर्ण हिंसाचार झाला होता. शिवाय गांधीजी कोणत्याही प्रकारच्या हिंसेच्या विरोधात काटेकोरपणे होते.

Q2. महात्मा गांधींनी प्रभावित केलेल्या दोन नेत्यांचे नाव सांगा?

A1. महात्मा गांधींनी प्रभावित दोन नेते म्हणजे मार्टिन ल्यूथर किंग जूनियर आणि नेल्सन मंडेला.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

(mahatma gandhi essay in marathi, mahatma gandhi marathi bhashan, gandhi jayanti bhashan in marathi), महात्मा गांधी विषयी निबंध , गांधी जयंती भाषण

महात्मा गांधी निबंध मराठी | mahatma gandhi essay in marathi

 नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही महात्मा गांधी विषयी मराठीमध्ये निबंध (mahatma gandhi essay in marathi), महात्मा गांधीजींची माहिती (information about mahatma gandhi), महात्मा गांधीजींचे भाषण (mahatma gandhi marathi bhashan), महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र (mahatma gandhi biography in marathi) याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

महात्मा गांधी निबंध मराठी | mahatma gandhi essay in marathi 

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. तसेच त्यांना महात्मा (महान असा आत्मा ) , बापू , राष्ट्रपिता या नावाने ही ओळखले जाते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर इ.स. १८६९ रोजी पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांचा विवाह इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी झाला. त्यांच्या बायकोचे नाव कस्तुरबा माखनजी असे होते. गांधीजींना एकूण चार मुले होती. त्यांची नावे हरिलाल , मणिलाल, रामदास आणि देवदास असे होते. त्याच्या शालेय शिक्षणाचा आलेख पाहता ते एक साधारण विद्यार्थी होते. “रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम…” हे त्यांचे आवडते भजन होते.

गांधीजींचे शिक्षण

इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी महिला सशक्तीकारण  ,राष्ट्रीय धार्मिक व जातीय एकजुटता, आत्मनिर्भरता व अस्पृश्यतेचा विरोध या विषयावर देशभर अनेक कार्यक्रम केले. गांधीजींनी अस्पृश्यते वर कधीच विश्वास ठेवला नाही. त्यांनी इंग्रजांच्या रोलेट ऍक्टचा विरोध केला .

संपूर्ण राष्ट्र ने त्यांना साथ दिली.  देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी त्यांनी सत्य आणि अहिंसा मार्गाचा वापर केला. त्याकाळात ते अनेकदा तुरुंगात सुद्धा गेले . त्यांनी अनेक सत्याग्रह सुद्धा केले. बिहार मधील नील सत्याग्रह, दांडी यात्रे मधील मिठाचा सत्याग्रह, खेडामधील किसान सत्याग्रह हे त्यांच्या आयुष्यातील प्रमुख सत्याग्रह आहेत. ब्रिटिशांविरोधात त्यांनी इ .स. १९४२ मध्ये “भारत छोडो” आंदोलन सुरु केले. गांधीजींच्या अथक प्रयन्तानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.

गांधीजींनी आपले पूर्ण आयुष्य सत्याग्रह (सत्य शोधून त्याचा आग्रह करणे) करून सफल केले. गांधीजींनी त्यांच्या उभ्या आयुष्यात खालीलप्रमाणे अकरा तत्वांचा स्वीकार केला होता.

सत्य, अहिंसा, शरीरश्रम, ब्रह्मचर्य, स्वदेशी, अस्पृश्यतेचा त्याग, निर्भयता, सर्वधर्म स्वभाव, अस्तेय, आस्वाद, अपरिग्रह.

इ. स. 1891 मध्ये लंडन येथुन भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी वकिली ची प्रॅक्टिस सुरू केली. पण त्यात त्यांना जास्त यश मिळाले नाही. भारतातील एका खाजगी कंपनी ने त्यांना साऊथ आफ्रिका येथे कामासाठी त्यांच्या कुटुंबासह पाठवले. तेथे त्यांनी जवळ जवळ वीस वर्षे काढली.

इ.स. १९१५ मध्ये राजवैद्य जीवराम कालिदास यांनी गांधीजींना सर्वप्रथम “महात्मा ” या नावाने संबोधले होते. गांधीजींना भारतात राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. 6 जुलै 1944 रोजी प्रथमच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींचा उल्लेख राष्ट्रपिता म्हणून केला होता. तेव्हापासून  2 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य काळात त्यांनी परिधान केलेली गांधी टोपी अतिशय प्रसिद्ध होती, जी खादी पासून बनवण्यात आली होती. देशांतर्गत कापड तसेच हातमाग उद्योगाला चालना मिळण्यासाठी ते आपल्या दैनंदीन जीवनात खादीचा जास्तीतजास्त वापर करत असे.

मिठाचा सत्याग्रह

मिठाच्या सत्याग्रहाला दांडी सत्याग्रह असेही म्हणतात . इ स १९३० मध्ये महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या मिठावर लावलेल्या कराच्या कायद्याविरोधात सविनय कायदेभंग चळवळ सुरु केली. या ऐतिहासिक सत्याग्रहाची सुरुवात गांधीजींनी आपल्या निवडत ७८ अनुयायांना सोबत घेऊन अहमदाबाद साबरमती आश्रम ते दांडी गाव पर्यंत पायी प्रवास करत केली.

०६ एप्रिल १९३० रोजी हाथ मध्ये चिमूटभर मीठ घेऊन मीठ विरोधातील  कायद्यांचा भंग केला. या आंदोलनातून गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळ ची सुरुवात झाली. या आंदोलनादरम्यान देशातील बऱ्याच बड्या नेत्यांना अटक झाली तसेच ६०,००० हुन अधिक लोकांना तुरुंगात डांबण्यात आले होते.

भारत छोडो आंदोलन

भारत छोडो आंदोलन आंदोलनाची सुरुवात दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी म्हणजेच ८ ऑगस्ट १९४२ रोजी झाली होती. महात्मा गांधीजींनी अखिल भारतीय काँग्रेस समितीची मुंबई येथे बैठक बोलावून  या आंदोलनाची पायाभरणी केली होती. हे आंदोलन भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

 ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्ली येथे एका प्रार्थना सभे साठी जात असताना नथुराम गोडसेने त्यांच्या वर गोळ्या झाडल्या. तेथेच त्यांनी  “हे राम” म्हणत प्राण सोडले. अशारितीने गांधीजींची हत्या झाली असताना देखील ते अमर राहिले.

 धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला  (mahatma gandhi essay in marathi , mahatma gandhi marathi bhashan, gandhi jayanti bhashan in marathi ), महात्मा गांधी विषयी निबंध , गांधी जयंती भाषण  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.   

4 thoughts on “महात्मा गांधी निबंध मराठी | mahatma gandhi essay in marathi”

  • Pingback: पंडित जवाहरलाल नेहरू | jawaharlal nehru biography in marathi - मराठी वाचन
  • Pingback: इंदिरा गांधी माहिती मराठी | indira gandhi information in marathi - मराठी वाचन
  • Pingback: मराठी महिने व सण | Marathi Months Name | marathi Festivals - मराठी वाचन
  • Pingback: सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती | sardar vallabhbhai patel information in marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

mahatma gandhi essay writing in marathi

महात्मा गांधी मराठी निबंध | Mahatma Gandhi Essay In Marathi

महात्मा गांधी मराठी निबंध | Mahatma Gandhi Essay In Marathi

नमस्कार मराठी लर्नर मध्ये स्वागत आहे या पोस्ट मध्ये  महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये | Essay On Mahatma Gandhi In Marathi  हा निबंध लेखन दिलेले आहे निबंध शेवट पर्यंत नक्की वाचा.

Mahatma Gandhi Essay In Marathi | महात्मा गांधी मराठी निबंध

महात्मा गांधी मराठी भाषेतील निबंध – महात्मा गांधींवर निबंध (१५०).

महात्मा गांधी हे महान स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी 1947 मध्ये भारताला ब्रिटीश राजवटीतून मुक्त केले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचे वडील राजकोटमध्ये दिवाण होते. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. ते परत आले आणि मुंबईत बॅरिस्टर झाले. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेत गेला. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना योग्य वागणूक दिली जात नाही, त्यांच्यासाठी त्यांनी लढा दिला. स्वातंत्र्यलढ्यात ते अनेकवेळा तुरुंगात गेले. त्यांचा अहीन-सा (अहिंसेवर) विश्वास होता. ते साधे जीवन जगले. त्याने शुद्ध खादी घातली. त्याला आपण बापूही म्हणतो. 30 जानेवारी 1948 रोजी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हे भारताचे आणि जगाचेही मोठे नुकसान होते. देशासाठी केलेल्या सेवा आणि बलिदानासाठी त्यांना राष्ट्रपिता म्हणून सन्मानित करण्यात आले.

मराठी मध्ये गांधीजींवर निबंध – मराठी भाषेतील महात्मा गांधी निबंध (300 शब्द)

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरेबंदर, गुजरात, भारत येथे झाला. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. गांधीजींनी इंग्लंडमध्ये कायदा पूर्ण केला आणि १८९३ मध्ये भारतात परतले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात वकील म्हणून केली. गांधीजींच्या सामाजिक जीवनाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत झाली. दक्षिण आफ्रिकेत त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. गोरे लोक तेथील गडद भारतीयांशी वाईट वागणूक देत असल्याचे त्याला आढळले. (महात्मा गांधी मराठी निबंध)

गोरे लोकांकडून त्याचा अनेकदा अत्याचार आणि अपमान करण्यात आला. एके दिवशी तो ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवास करत होता. त्याने तिच्यासाठी तिकीट काढले होते. तरीही त्याला डब्यातून बाहेर काढले आणि गोर्‍या माणसांनी शिक्षा केली. या अन्यायकारक आणि क्रूर वागणुकीविरुद्ध गांधीजींनी लढा दिला. त्यांनी तिथे सत्याग्रह पाहिला आणि तो यशस्वी झाला. गांधीजी भारतात परतले आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यांना अनेकवेळा तुरुंगात पाठवण्यात आले. आता सर्व देशवासीय त्यांच्यासोबत होते.

त्यांनी 1930 मध्ये असहकार सुरू केला आणि 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू केले. ते ‘राष्ट्रपिता’ म्हणून प्रसिद्ध झाले. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. गांधीजींची राहणी अतिशय साधी होती. ते ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’चे अनुयायी होते. त्यांनी आम्हाला ‘अहिंसेचा’ धडा शिकवला. त्यांनी भारतातील जातीय अडसर दूर केला. ते सुधारक होते. 30 जानेवारी 1948 रोजी प्रार्थनेला जात असताना एका भारतीयाने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. महात्मा गांधी हे त्यांच्या प्रमुख गुणांसाठी जगभर स्मरणात आहेत.

महात्मा गांधींवर निबंध – महात्मा गांधी 500 शब्दांत मराठी निबंध

भामिका – जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप आणि अत्याचार वाढतात तेव्हा पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी महापुरुष प्रकट होतात. त्याला आपण देव म्हणतो. श्री-राम, श्रीकृष्ण, महात्मा बुद्ध, गुरू नानक इ. याचे पुरावे आहेत. महात्मा गांधी हे आधुनिक युगातील सत्य आणि अहिंसेचे अवतार आहेत. महात्मा गांधींनी केवळ सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले नाही, तर भारतातील जनतेला मार्गही दाखवला. लोक त्यांना बापू म्हणायचे. मात्र आपण सर्वजण त्यांना राष्ट्रपिता मानतो.

जन्म आणि शिक्षण – गांधीजींचे पूर्ण नाव मोहन दास कर्मचंद गांधी होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील काठियावाड प्रांतातील पोरबंदर येथे झाला. त्यांचे वडील संस्थानाचे दिवाण होते. त्यांची आई धार्मिक विचारांची स्त्री होती. त्यामुळेच त्यांना सद्गुणाचे शिक्षण आईकडून मिळाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोट येथे झाले. लहानपणी ‘राजा हरिश्चंद्र’ आणि ‘श्रावणकुमार’ ही नाटके पाहून ते खूप प्रभावित झाले होते. वयाच्या १३ व्या वर्षी कस्तुरबाजींशी त्यांचा विवाह झाला. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेलात. परदेशात राहून त्याने आपल्या आईला मांस, दारू आणि इतर महिलांपासून दूर राहण्याचे दिलेले वचन पूर्ण केले. तेथून कायदा करून महात्मा गांधी भारतात परतले.

जीवन कार्य – भारतात परत येऊन महात्मा गांधींनी वकिलीचे कार्य सुरू केले. त्या काळात फिरोज मेहता नावाचे यशस्वी वकील घाबरून बसले होते. तुलाही त्याच्यासारखे यशस्वी आणि अव्वल दर्जाचे वकील व्हायचे होते, पण देवाला काही वेगळेच मंजूर होते. सत्य, अहिंसा आणि सेवा या एकाच धाग्यात बांधून देशाला परावलंबनातून मुक्त करणार्‍या नेत्याची देशाला गरज होती. तुम्ही एका केसच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत गेला होता. तिथल्या भारतीयांवर होणारे अत्याचार पाहून तुम्ही भारावून गेलात. तेथे त्यांनी इंग्रजांच्या अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. तेथे त्यांनी इंग्रजांविरुद्ध आंदोलने केली आणि सत्याग्रह केला. ब्रिटिश सरकार हादरले.

भारताचे स्वातंत्र्य – भारतात परतल्यानंतर महात्मा गांधींनी संपूर्ण देशाचा दौरा केला. भारताची दुर्दशा पाहून त्यांनी भारत स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला. लोकमान्य टिळकांसोबत त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला. त्यांनी देशासाठी तन, मन, धन अर्पण केले. तो अनेकदा तुरुंगात गेला. दिवसेंदिवस त्यांच्या अनुयायांची संख्या वाढत गेली. देशात प्रबोधन येऊ लागले. संपूर्ण राष्ट्र एक झाले. 1921 मध्ये महात्मा गांधींनी ‘असहकार आंदोलन’ सुरू केले. 1930 मध्ये तुम्ही ‘मीठ कायद्या’ला विरोध केला होता. 1942 मध्ये महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ ही घोषणा केली. ‘सत्य आणि अहिंसे’ने लढलेल्या लढाईने ब्रिटिश राजवट हादरली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. भारताच्या फाळणीच्या वेळी त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न केले.

उपसंहार – ३० जानेवारी १९४८ प्रार्थना सभेला जात असताना नथुराम गोडसेने गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली होती. अहिंसेचे पुजारी हिंसेचे बळी ठरले. खडग न करता भारताला स्वातंत्र्य देऊन साबरमतीचे संत गेले. आज जरी ते आपल्यात नसले तरी महात्मा गांधींचे विचार आजही लोकांना मार्गदर्शन करत आहेत. महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल.

महात्मा गांधी मराठी भाषेतील निबंध – महात्मा गांधींवर निबंध (७०० शब्द)

आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सत्य आणि अहिंसेचे पुजारी होते. त्याचे नाव प्रत्येक मुलाच्या ओठावर आहे. त्यांच्या भाषणात जादू होती ज्याने संपूर्ण जग प्रभावित झाले. त्यांच्या गौरवामुळे आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. किंबहुना, महात्मा गांधींसारख्या महान व्यक्तींनीच जगाला वेळोवेळी अवतरले आणि दुःखातून मुक्त केले.

इंग्रजांच्या राजवटीत पहिल्या स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीयांवर दडपशाहीचे एक चक्र आले, ज्याने आपल्याला सुन्न करून पूर्णपणे पंगू बनवले. सभ्यता आणि संस्कृती नष्ट झाली. अशा वेळी राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर येथील पाटलीबाईच्या पोटी झाला. आईने त्यांना शुभेच्छा भरल्या होत्या. ते अजून तरुणही नव्हते की वयाच्या तेराव्या वर्षी वडील करमचंद गांधी यांनी त्यांचा विवाह कस्तुरबांशी केला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी बॅरिस्ट्री शिक्षणासाठी परदेशात जायला निघाले तेव्हा माता पुतलीबाईंनी दारू, मांस वगैरे न घेण्याचा उपदेश केला होता. त्यांनी आयुष्यभर आईच्या आज्ञेचे पालन केले. 1891 मध्ये बॅरिस्ट्री पास करून ते भारतात परतले.

त्यांनी मुंबईत कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली ज्यात त्यांना चांगले यश मिळाले नाही. यश न मिळण्याचे कारण म्हणजे खोट्या केसेस येत असत आणि खोट्या केसेसपासून त्याला दूर राहायचे होते. त्याच दिवसांत एका व्यावसायिक संस्थेच्या खटल्याचा बचाव करण्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. गांधीजींनी तो खटला जिंकला, पण त्यासोबतच त्यांचे आयुष्यही बदलून गेले. आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना गोर्‍यांची वागणूक संशयास्पद होती. अशा अत्याचाराविरुद्ध महात्मा गांधींनी आवाज उठवला. त्यांना आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली, त्यांचा दृष्टीकोन अजातीय झाला आणि त्यांनी वर्णभेदाची व्याख्या स्वीकारण्यास नकार दिला. तेथे राहून त्यांनी १८९४ मध्ये राष्ट्रीय भारतीय काँग्रेसची स्थापना केली. आफ्रिका मे सत्याग्रह आंदोलन 8 वर्षे चालले, जे मे 1914 मध्ये चांगले संपले.

महात्मा गांधी भारतात परतले तेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले होते. यामध्ये इंग्रजांना भारताने पैसा आणि माणसे देऊन मदत केली, पण स्वराज्याचे आश्वासन देऊनही त्यांनी अंगठा दाखवला. महात्मा गांधींनी हिंमत गमावली नाही. ते स्वराज्याच्या वाटेवर चालत राहिले. 1920 आणि 1930 मध्ये त्याच्या हालचालींनी इंग्रज हादरले. भारतातही अस्पृश्यता पाहून गांधीजींचे मन खूप अस्वस्थ झाले. ते खोडून काढण्यासाठी एक चळवळ उभी करावी लागली ज्यात यशाने त्यांच्या पायांचे चुंबन घेतले. अस्पृश्यांनी अनेक मंदिरात प्रवेश केला. मग त्यांनी गावे सुधारायला सुरुवात केली. 1937 मध्ये काँग्रेस सत्तेवर आली. त्या दिवसांत वर्धा-शिक्षण-योजना सुरू झाली.

सप्टेंबर १९३९ मध्ये जर्मन-ब्रिटिश युद्ध झाले ज्यामध्ये भारतीयांची संमती न घेता ब्रिटनच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्य पाठवण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय नेते खवळले. विधानसभा सभागृहाचा त्याग केला. 16 ऑक्टोबर 1940 रोजी आंदोलन सुरू करावे लागले. राष्ट्रीय नेत्यांना कैद करण्यात आले. 1942 मध्ये देशात क्रांती झाली ज्यात लाखो भारतीयांचे बलिदान झाले. तरीही गांधीजींचे कार्य सुरूच राहिले. म्हणूनच सुभाषचंद्र बोस यांनी भारताबाहेर ‘आझाद हिंद सेना’ स्थापन करून इंग्रजांची चाके सोडली. त्यामुळे इंग्रजांचे पाय लटपटले. जपानने शरणागती पत्करल्यानंतर आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना तुरुंगात टाकण्यात आले, त्यांची काँग्रेस नेत्यांनी सुटका केली. नेताजी विमान अपघाताचे बळी ठरले.

मे महिन्याच्या शेवटी इंग्रजांना भारत सोडावा लागला. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला, पण भारताचे दोन तुकडे झाले ही खेदाची बाब आहे. देशात दंगली उसळल्या. अनेक सूचना वेळेच्या गालातुन जाव्या लागल्या. संपत्ती आणि लोकांचे मोठे नुकसान झाले. नेत्यांची मने हादरली; पण महात्मा गांधींची हिंमत खंबीर होती, ते सर्वांना अहिंसेचा धडा शिकवत राहिले. राम आणि रहीमला एक मानून तो त्यांना हा श्लोक म्हणायला लावायचा.

“ईश्वर अल्ला तेरे ओ नाम, ईश्वर सर्वांना संमती दे.”

माणुसकी, शांतता आणि अहिंसेचा हा देश आपल्या जातीय उन्मादावर बलिदान दिलेला आहे. 30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी पाच वाजता नथुराम गोडसेने प्रार्थनास्थळी गांधीजींवर तीन गोळ्या झाडल्या आणि महात्मा गांधी “हे राम” म्हणत झोपी गेले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन देशाला मुक्त करण्यात, अस्पृश्यता निवारण, ग्रामीण सुधारणा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्यात व्यतीत झाले. त्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करून त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करावीत, हीच राष्ट्रपिता यांना आपली खरी श्रद्धांजली ठरेल.

महात्मा गांधीजी वर निबंध – महात्मा गांधी मराठी भाषेतील निबंध (1200 शब्द)

महात्मा गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. गांधीजी त्यांच्या अहिंसेच्या संकल्पनेसाठी आणि आचरणासाठी जगाला ओळखले जातात. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदरचे दिवाण (मुख्यमंत्री) होते. त्यांची आई पुतलीबाई या धार्मिक स्त्री होत्या. म्हणून, गांधीजींचे पालन-पोषण वैष्णव (विष्णू देवाची उपासना) आणि जैन धर्माच्या तत्त्वांचे पालन करून धार्मिक घराण्यात झाले. दोन्ही धर्मांनी अहिंसेचा पुरस्कार केला (सर्व सजीवांना इजा होऊ नये) भारतात औपचारिक शिक्षण घेतले. त्यांनी इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आणि 1891 मध्ये बॅरिस्टर झाले. (Mahatma Gandhi Essay In Marathi)

1893 मध्ये ते एका भारतीय कंपनीला कायदेशीर सल्ला म्हणून दक्षिण आफ्रिकेत गेले. तिथला वांशिक भेदभाव पाहून महात्मा गांधींना धक्काच बसला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या सरकारचा निषेध केला आणि त्यांना वारंवार तुरुंगवास भोगावा लागला. महात्मा गांधी भारतात परतले आणि त्यांनी अहमदाबादजवळ साबरमती आश्रम स्थापन केला. त्यांनी हरिजनांना आश्रमात प्रवेश दिला तेव्हा त्याला सनातनी हिंदूंनी विरोध केला. दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या पुढाकारामुळे आणि सक्रियतेमुळे, ते भारत आणि इतर ब्रिटीश वसाहतींमध्ये लोकप्रिय व्यक्ती बनले. त्यामुळे भारतात परतल्यावर त्यांचा सन्माननीय नेता म्हणून गौरव करण्यात आला. यापूर्वी लंडनमधील शिक्षणादरम्यान तो एडवर्ड कारपेंटर, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि अॅनी बेझंट यांसारख्या महान व्यक्तींच्या संपर्कात आला होता. त्यांनी भारतातील स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करण्याची प्रेरणा दिली. रौलेट कायद्याविरुद्धच्या आंदोलनादरम्यान, मोहनदास करमचंद गांधी या नवीन नेत्याने राष्ट्रवादी चळवळीची धुरा सांभाळली.

त्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध भारतामध्ये संघर्षाचे नवे स्वरूप (असहकार) आणि निषेधाचे नवीन तंत्र (सत्याग्रह) राबवण्यात आले. 1917 मध्ये महात्मा गांधींनी चंपारण (बिहार) येथे भारतातील पहिली सत्याग्रह मोहीम सुरू केली. जिल्ह्यातील नीळ बागायतदार शेतकऱ्यांवर युरोपियन बागायतदारांकडून प्रचंड अत्याचार झाले. त्यांना त्यांच्या जमिनीच्या कमीत कमी 3/20 व्या भागावर नीळ पिकवायला आणि बागायतदारांनी ठरवून दिलेल्या किमतीत विकायला लावले. महात्मा गांधींनी लोकांमध्ये त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे त्यांनी भारतातील सविनय कायदेभंगाचे पहिले युद्ध जिंकले. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी नवजीवन आणि यंग इंडिया या दोन मासिकांचे संपादन केले, नंतर यंग इंडियाचे नामकरण हरिजन असे करण्यात आले.

त्यांना भारतीय शेतकर्‍यांच्या समस्या आणि मानसशास्त्राची मूलभूत सहानुभूती आणि समज होती. त्यामुळे त्याला आवाहन करून राष्ट्रीय चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणता आले. अशा रीतीने ते भारतीय जनतेच्या सर्व वर्गांना जागृत आणि लढाऊ जन राष्ट्रीय चळवळीत एकत्र आणू शकले. रौलेट कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान पंजाबमध्ये मार्शल लॉ जाहीर करण्यात आला आणि जालियनवाला बाग शोकांतिका घडली. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकता आवश्यक आहे असे गांधींना वाटत होते. ब्रिटिश सरकारकडून न्याय मिळवण्यासाठी असहकार हाच योग्य मार्ग आहे असे त्यांना वाटत होते. खिलाफत चळवळीने राष्ट्रवादी चळवळीत नवा प्रवाह निर्माण झाला. नोव्हेंबर 1919 मध्ये दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय खिलाफत परिषदेने सरकारला सर्व सहकार्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. महात्मा गांधींनी खिलाफत चळवळीला “(अन्यथा) शंभर वर्षात हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र आणण्याची संधी” म्हणून पाहिले.

ते खिलाफत चळवळीच्या नेत्यांपैकी एक बनले. अशा प्रकारे 1920 मध्ये गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ देशभर पसरली. पण, बिहारमधील चौरी-चौरा घटनेमुळे त्यांनी आंदोलन पुकारले. मार्च 1922 मध्ये गांधीजींना ‘षड्यंत्रात्मक लेख लिहिल्याबद्दल’ सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. 1924 मध्ये त्यांची वैद्यकीय कारणास्तव सुटका झाली. त्यांनी खादी आणि स्वदेशीचा जोरदार प्रचार केला. गांधीजींनी 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. मीठ कायद्याचा अवमान करण्यासाठी, दांडी मार्च म्हणून ओळखला जाणारा त्यांचा प्रसिद्ध मोर्चा साबरमती आश्रमापासून सुरू झाला आणि दांडी बीचपर्यंत गेला. गांधीजींनी लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) प्रतिनिधित्व केले. भारताला स्वातंत्र्य देण्याऐवजी भारताच्या जातीय समस्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे ही परिषद फलदायी ठरली नाही. गांधींना पुन्हा एकदा ठोस मतभेदाची चळवळ सुरू करण्याच्या हेतूने त्यांना अटक करण्यात आली.

30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस येथील प्रार्थनागृहात धर्मांध नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली. गांधीजींनी भारतात राष्ट्रवाद जागृत करण्यात मोठे योगदान दिले. रवींद्रनाथ टागोरांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ म्हटले. त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हटले जाते, ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते, अहिंसेने किंवा अहिंसेच्या तत्त्वाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले हे अतिशयोक्ती ठरणार नाही. महात्मा गांधी हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सर्वात मोठे पुरस्कर्ते होते. त्यांना जातीय सलोख्याचे ‘प्रेषित’ म्हणता येईल.गांधींचे निधन झाले असले तरी त्यांनी मानवतेला दिलेला संदेश म्हणून त्यांचे कार्य मागे सोडले. अहिंसा, सत्यनिष्ठा आणि साधी राहणी हे त्यांचे उच्च आदर्श होते. ते ग्रामस्वराज किंवा ग्रामपंचायतीचे प्रणेतेही होते. ते म्हणाले की, भारतीय खेडी अस्पृश्यता, जातीय भावना यासारख्या दुष्कृत्यांपासून मुक्त आणि स्वावलंबी असायला हवी. अशा प्रकारे त्यांनी गावोगावी सहकार आणि पंचायत राज व्यवस्थेबद्दल सांगितले. त्यांनी कुटीर उद्योगांच्या वाढीला आणि विकासाला प्रोत्साहन दिले.

ते पाश्चात्य प्रकारच्या औद्योगिकीकरणाच्या बाजूने नव्हते. यामुळे भारतात आणखी बेरोजगारी वाढेल असे त्यांना वाटत होते. केवळ कुटीर उद्योगच आपल्या देशात मोठ्या संख्येने कामगारांना रोजगार देऊ शकतो, असा त्यांचा विश्वास होता. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन एकदा म्हणाले होते, “येणाऱ्या पिढ्यांना विश्वास ठेवणे कठीण जाईल की अशी माणसे कधी रक्त आणि मांसाने पृथ्वीवर फिरली आहेत.” पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले की महात्मा गांधींच्या शिकवणीचे सार निर्भयता आहे आणि त्यांनी आपल्याला ब्रिटिश राजवटीला किंवा समाजाच्या दुःखाला घाबरू नये अशी शिकवण दिली.

वरील निबंध खालीक विषयावर देखील लिहू शकता

  • महात्मा गांधी वर निबंध मराठी
  • महात्मा गांधी यांच्यावर निबंध मराठी मध्ये
  • निबंध लेखन महात्मा गांधी यांच्यावर
  • Mahatma Gandhi Essay Writing In Marathi
  • Mahatma Gandhi Nibandh In Marathi
  • Mahatma Gandhi Jayanti Essay Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

महात्मा गांधी मराठी निबंध Essay on Mahatma Gandhi in Marathi for Kids

महात्मा गांधी मराठी निबंध Essay on Mahatma Gandhi in Marathi for Kids : या नश्वर जगात कोण मरत नाही! जो जन्मला येतो त्याला मरण येतेच, जो या जगात आला आहे, त्याचे जाणे देखील निश्चित आहे. परंतु त्यांच्यात, त्याच व्यक्तीचा जन्म सार्थक ठरतो, ज्याच्याद्वारे जात, समाज आणि देशाची प्रगती होते. देशाच्या प्रगती आणि नाविन्यपूर्ण कार्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांनाच महापुरुष म्हणतात.

महात्मा गांधी मराठी निबंध Essay on Mahatma Gandhi in Marathi for Kids

आपल्या देशात वेळोवेळी बरीच महान माणसे जन्माला आली आहेत ही फार अभिमानाची बाब आहे. युग-निर्माता गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर, काठियावाड येथे झाला. जगाच्या इतिहासात आजपर्यंत कोणतीही महान शक्ती निर्माण झालेली नाही, ज्याची तुलना महात्मा गांधींशी केली जाऊ शकते. गांधी यांचे महत्त्व अधोरेखित करताना प्रसिद्ध वैज्ञानिक आणि तत्त्ववेत्ता आईन्स्टाईन म्हणाले होते, ” पुढच्या पिढ्या यावर विश्वास करण्यास नाकारतील की महात्मा गांधींनीसुद्धा एकदा मानवी रुपात या भूमीवर जन्म घेतला होता.” गांधी यांचे वडील करमचंद हे काठियावाड राजघराण्याचे दिवाण होते. माता पुतळाबाई धार्मिक वृत्तीच्या होत्या. वयाच्या तेराव्या वर्षीच गांधीजींचे कस्तुरबाशी लग्न झाले.

शिक्षण आणि दक्षिण आफ्रिकेतील कार्य

एकोणिसाव्या वर्षापर्यंत शाळा संपल्यानंतर ते कायद्याच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि १८९१ मध्ये बॅरिस्टर बनल्यावर भारतात परतले. घरी आल्यानंतर गांधीजींनी वकिली करण्यास सुरवात केली. पण या क्षेत्रात त्यांना यश मिळाले नाही. सुदैवाने, १८९३ मध्ये त्यांना मुंबईतील एका फर्म मालकाकडून एका खटल्याची बाजू मांडण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात आले. ही त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना ठरली.

गांधीजी जवळजवळ वीस वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहिले. तेथील हिंदूंची दुर्दशा पाहून त्यांना फार दु:ख झाले. तेथील स्थलांतरित हिंदूंचा सर्वत्र अनादर होत होता आणि तेथे त्यांचे बोलणे, त्यांचे दु:ख ऐकणारे कोणीही नव्हते. स्वत: गांधीजींना तेथील आदिवासी ‘कुली बॅरिस्टर’ असे म्हणायचे. शेवटी गांधीजींना तिथे प्रचंड यश मिळाले. त्यांनी तेथे आंदोलन केले आणि हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत अशी मागणी सरकारकडे केली.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलने

१९१४ मध्ये गांधीजी आपल्या देशात परतले. दक्षिण आफ्रिकेतील विलक्षण विजयाच्या भावनेने त्यांना देश स्वतंत्र करण्यासाठी प्रेरित केले. १९२० मध्ये असहकार चळवळ सुरू करून खादी प्रचार, सरकारी वस्तूंवर बहिष्कार, परदेशी कपड्यांची होळी इत्यादी कामे पूर्ण झाली. १९३० मध्ये गांधीजींनी दांडी यात्रा करून मिठाचा कायदा मोडला. १९८२ मध्ये ‘भारत छोडो’ चा प्रस्ताव मंजूर झाला.

गांधीजी आणि देशातील अनेक नेत्यांना तुरूंगात पाठविण्यात आले. अखेर १५ ऑगस्ट १९४७  रोजी भारत स्वतंत्र झाला आणि त्याच बरोबर गांधींजींचे स्वतःचे प्रयत्न यशस्वी झाले. जसे पिता आपल्या मुलावर प्रेम करतात तसेच महात्मा गांधींनीही आपल्या देशावर आणि देशवासीयांवर प्रेम केले. म्हणूनच भारतीय त्यांना प्रेमाने ‘बापू’ म्हणायचे.

या धर्तीवर एखादे फुले उमलते तर ते फूल कधी ना कधी कोमेजते, हा निसर्गाचा नियम आहे – जो येथे येतो त्याला कधी ना कधी हे जग सोडून जावे लागते. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे यांनी गांधींजींना गोळ्या घालून ठार केले. त्याचवेळी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू अखिल भारतीय रेडिओवर बोलताना म्हणाले, “आपल्या जीवनाचा दिवा विझला आहे. आता सर्वत्र अंधारच आहे.”

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

Essay on mahatma gandhi

Mahatma gandhi essay in english , short essay on mahatma gandhi.

' src=

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती

Mahatma Gandhi Mahiti

आपण या लेखात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज सरकारच्या विरूद्ध आपले अहिंसावादी या शास्त्राचा वापर करून त्यांना वठणीवर आणणारे महान क्रांतिकारक महात्मा गांधी यांच्या बद्दल आणि त्यांनी केलेल्या बहुमूल्य कामगिरी बद्दल आपण जाणून घेणार आहोत. कुठल्याही प्रकारची शरीर प्रकृती नसताना केवळ अहिंसेच्या बळावर त्यांनी कश्याप्रकारे इंग्रज शासनाला आपल्या देशातून परतून लावले.

तसचं, त्यांनी केलेली देशांतील सामाजिक सुधारणा, अस्पृश्यतेचे निवारण  करण्यासाठी केलेली महत्वपूर्ण कामगिरी. त्याचप्रकारे त्यांनी घडवून आणलेली हिंदू-मुस्लीम एकजूट अश्या प्रकारच्या अनेक बाबी आपण या लेखाच्या मध्यमातून जाणून घेणार आहोत. देशाच्या स्वातंत्र्यकालीन इतिहासातील महानक्रांतिकारक, शांतता व अहिंसेचे पुजारक महात्मा गांधी यांचा जन्म सन २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरात मधील पोरबंदर या शहरात झाला होता.

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते परंतु, लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत असतं. रवींद्रनाथ टागोर यांनी बापूना सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी धारण केली होती. तसचं, सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती – Mahatma Gandhi Information in Marathi

Mahatma Gandhi

महात्मा गांधी यांचा अल्पपरिचय – Mahatma Gandhi History in Marathi

महात्मा गांधी यांचे सुरुवाती जीवन आणि कौटुंबिक माहिती – mahatma gandhi biography and family information.

महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई होतं. महात्मा गांधी यांचे वडिल करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतामधील पोरबंदर या ठिकाणी दिवाण म्हणून काम करीत असतं. करमचंद गांधी यांची चार लग्न झाली होती, पुतळाबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या, त्यांच्या आधीच्या तीन पत्नींचे प्रसूतीदरम्यान निधन झाले होते.

करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी पुतळाबाई या महात्मा गांधी यांच्या आई होत. पुतळाबाई या खूपच धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्या सतत उपवास करीत असतं. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर बालवयात केलेल्या धार्मिक संस्कारांचा प्रभाव त्यांच्या पुढील जीवनात दिसून येतो. मोहनदास यांच्या मनावर त्यांच्या बालपणीच अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, व प्राणिमात्रांवर द्या करणे या सारखे अनेक संस्कार त्याच्या आईकडून गिरवण्यात आले होते.

गांधीजी यांच्या लहानपणी त्यांच्या आई पुतळाबाई त्यांना जैन संकल्प आणि त्यांच्या प्रथांबद्दल माहिती सांगत असतं, यामुळे लहानपणापासून त्यांना उपवास करण्याची ओळ लागली होती. जैन धर्मातील संकल्प आणि प्रथांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला.

महात्मा गांधी स्वत: कबूल करतात की, पौराणिक कथा श्रावणबाळ आणि राजा हरीश्चंद्र या दोन कथांचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडला.

मोहनदास गांधी यांचा विवाह व शिक्षण – Mohandas Gandhi Education And Marriage 

स्वातंत्र्य पूर्व काळात देशात बालविवाह प्रथा अस्तित्वात होती. त्या प्रथेनुसार महात्मा गांधी यांचा विवाह इ.स.१८३३ साली वयाच्या तेराव्या वर्षी कस्तूरबा माखनजी कपाडिया यांच्या सोबत झाला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने “बा’ म्हणत. लग्नानंतर महात्मा गांधी यांच्या पत्नी प्रथेप्रमाणे बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच राहिल्या.

यामुळे गांधी यांच्या शालेय शिक्षणात देखील एका वर्षाचा खंड पडला होता.

इ.स. १८८५ साली गांधीजी पंधरा वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याच वर्षी त्यांना एक अपत्य झाले होते परंतु, ते जास्त काळ जगू शकले नाही. यानंतर महात्मा गांधी यांना चार मुले झाली होती,  इ.स. १८८८ साली हरीलाल, इ.स. १८९२ साली मणिलाल, इ.स. १८९७ साली रामदास आणि इ.स. १९०० साली देवदास.

महात्मा गांधी यांनी शिक्षणा करिता केलेला प्रवास – Mahatma Gandhi Returned from England

महात्मा गांधी यांची लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या वडिलांची त्यांना सरकारी नोकरीत दाखल करण्याची इच्छा होती. ई.स. १९८८ साली आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला गेले.  उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी इनर टेंपल या गावी राहून भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला.

लंडन विद्यापीठामधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.  इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना तेथील रीतीरिवाज समजून घेण्यात त्यांचा काही वेळ गेला. इंग्लंडमध्ये सर्व मासाहारी पदार्थ मिळत असल्याने, त्यांना शाकाहारी पदार्थ मिळेपर्यंत उपाशी राहावं लागतं असे. आईला दिलेल्या वचनाशी कटीबद्ध असल्याने त्यांनी त्या ठिकाणी मासाहार,मद्यपान करणे वर्ज्य केले. त्याठिकाणी त्यांनी शाकाहारी माणसे शोधली आणि त्यांची एक संघटना स्थापन केली आणि स्वत: ते त्या संघटनेचे अध्यक्ष बनले.

गांधीजी लंडन मध्ये ज्या शाकाहारी लोकांना भेटले होते, त्यातील काही लोक ही ‘थीयोसोफिकल सोसायटी’ चे सदस्य देखील होते. गांधीजीनी त्याठिकाणी राहून तेथील चालीरीती शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्लंड मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बॅरिस्टर बनून सन १८९१ साली ते भारतात आले व येथे आल्यानंतर ते वकिली करू लागले. ज्यावेळी त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांना न्यायादिशा समोर एखादा मुद्दा मांडणे देखील अजिबात जमत नव्हतं. आपल्या लाजाळू वृत्तीच्या स्वभावामुळे ते कोर्टात फार बोलत नसत.

महात्मा गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेतील प्रवास (१८९३-१९१४) – Mahatma Gandhi Visit to South Africa

सन १८९३ साली वयाच्या २४ व्या वर्षी महात्मा गांधी हे भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते. दक्षिण आफ्रिका ही एक इंग्रजांची वसाहत होती. त्याठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्याची २१ वर्षे घालविली. त्याठिकाणी गांधीनी आपले राजकीय दृष्टीकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ययाचे बारकाईने धडे गिरविले.

महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत असतांना समाजात अस्तित्वात असलेल्या विकलांगपणाची जाणीव झाली.

भारतीय संस्कृती आणि धर्म यामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण भरपूर दूर आहोत याची जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांनी तेथे राहून भारतीय लोकांचे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेत उद्योग, व्यवसाय आणि इतर कामधंद्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या भारतीय लोकांचे प्रश्न समजून घेवून त्यांचे निराकरण करण्याचा गांधीनी प्रयत्न केला. त्यांची अशी धारणा होती की, असं केल्याने आपण भारत देशाला समजून  घेऊ.

दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना गंभीरपणे वांशिक वर्ण भेदाचा सामना करावा लागला. त्याठिकाणी भारतीय लोकांना देण्यात येणारी अपमान जनक वागणूक त्यांनी अनुभवली.

एके दिवशी महात्मा गांधी रेल्वेचा प्रवास करीत असतांना त्यांच्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट असतांना सुद्धा त्यांना ‘पीटर मारित्झबर्ग’ येथील रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याने खाली उतरवून तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले.

गांधीजीनी त्यांना नकार देताच त्या अधिकाऱ्याने गांधीजींना गाडी बाहेर ढकलून दिले गांधीजी खाली पडले. त्या दिवशी त्यांनी संपूर्ण रात्र फलाटावर काढली होती.

Mahatma Gandhi in South Africa

बापूंच्या मनात आलं असत तर ते त्या इंग्रज अधिकाऱ्याला धडा शिकवू शकले असते परंतु, सुडाच्या भावनेतून कोणाला शिक्षा करणे असा त्यांचा कधीच हेतू नव्हता. गांधी अहिंसावादी असल्याने केवळ अन्यायकारक व्यवस्था बदलणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. शिवाय त्यांना त्याठिकाणी समाजात असणाऱ्या समस्याचा देखील अनुभव आला. उदाहरणार्थ, प्रवाशांना वाट काढून न दिल्यामुळे महात्मा गांधी यांना मार देण्यात आला होता.

हॉटेल मध्ये वास्तव्यास असतांना त्यांना बाहेर काढून देण्यात आलं होत. याशिवाय, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील ‘डर्बन’ या शहरात वकिली करीत असतांना त्यांना न्यायाधीशांनी डोक्यावरील टोपी काढून ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्यांनी न्यायाधीशाचा आदेश अमान्य केला. अश्या प्रकारचे अनेक अनुभव घेतल्यानंतर गांधीजीनी एक सामाजिक नागरिक म्हणून ब्रिटीश राज्यातील आपल्या लोकांच्या समस्या विषयी प्रश्न मांडण्यास सुरुवात केली.

भारतीय लोकांवर होणारे अत्याचार आणि आपलं सामाजिक स्थान निर्माण करण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. सन १९०६ साली ब्रिटीश सरकारने दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू केला होता. त्यावेळी गांधीजीनी आफ्रिकेतील भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आपलं तेथील मुक्काम वाढवलं, आणि भारतीय नागरिकांना राजकीय व सामाजिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली.

तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या ब्रिटीश सरकारकडे भारतीय लोकांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळेस त्यांनी आपल्या अहिंसेच्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला होता. सन १८९४ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या समाजात विखरलेल्या भारतीय नागरिकांना एकत्रित करून ‘नाताळ भारतीय कॉन्ग्रेस ‘ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला.

राष्ट्रपती महात्मा गांधी यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील संघर्ष – Mahatma Gandhi Aandolan

सन ९ जानेवारी १९१५ साली कॉन्ग्रेस चे उदारमतवादी नेता “गोपाळकृष्ण गोखले” यांच्या सल्ल्याने महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले.  महात्मा गाधी हे ‘गोपाळकृष्ण गोखले” यांना आपले राजकीय गुरु मानत असतं. ज्यावेळी महात्मा गांधी भारतात परत आले होते त्यावेळी ते एक राष्ट्रवादी नेता व संयोजक आणि संघटक म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली होती.

आपल्या राजकीय कार्याला सुरुवात करण्याच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या मनावर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करणे या सारख्या विचाराचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला होता. गोपाळ कृष्ण गोखले त्यावेळेला “भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसचे” अध्यक्ष होते. भारतात आल्यानंतर गांधीजीनी देशाच्या विविध भागात जावून तेथील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले.

देशातील सर्वसामान्य लोकांचे दु:ख, दारिद्र्य पाहून गांधीजी दु:खी झाले. अहमदाबाद जवळील साबरमती नदीच्या काठी असलेल्या  आश्रमात महात्मा गांधी वास्तव्य करू लागले. भारतातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अहिंसावादी सत्याग्रह करण्याचा अभिनव तंत्र त्यांनी अंगिकारले.

चपारण्य सत्याग्रह – Chapparanya Satyagraha

सन १९१७ साली बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांवर इंग्रज मळेदाराकडून नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे आणि त्यांना मोजक्याच भावात ते पिक इंग्रजांना विकाव लागत असे. परिणामी त्यांना योग्य तो मोबदला मिळत नव्हता शिवाय, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान देखील सहन कराव लागत होत.

इंग्रजांच्या या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी सन १९१७ साली बापू चंपारण्यला गेले. गांधीजीनी तेथील जनतेला एकत्रित केलं व त्यांना अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करून न्याय मिळवून दिला. त्यांचा भारतातील अहिंसेचा पहिला प्रयोग यशस्वी झाला, परिणामी लोक त्यांना मानू लागले.

खेडा सत्याग्रह – Kheda Satyagraha

सन १९१८ साली गुजरात मधील खेडा या गावी सतत पडलेल्या पावसामुळे दुष्काळग्रस्त झालं  होत. तेथील पिकांची अवस्था खूपच वाईट होती. अशी परिस्थिती असतांना सुद्धा इंग्रज सरकार  शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वासूल करीत असतं. परिणामी तेथिल शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट बनली. महात्मा गांधी यांनी त्याठिकाणी एका आश्रम उभारला आणि आपल्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्रित केलं.

गावातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेतले. शेतकऱ्यांना गांधीजीनी शेतसारा न भरण्याचा आदेश दिला, तेव्हा  सन १९१८ साली शेतकऱ्यांनी शेतसारा बंदीची चळवळ सुरु केली आणि महात्मा गांधी यांना त्या चळवळीचे अध्यक्ष बनवले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांच्या समस्येसंबंधी इंग्रज सरकारसोबत चर्चा केली. ब्रिटीश सरकारने त्यांची मागणी मान्य करून सर्व कैद्यांची सुटका केली. अश्या प्रकारे महात्मा गांधी यांची प्रसिद्धी संपूर्ण जगभर पसरली.

अहमदाबाद येथील कामगार लढा – Workers Fight In Ahmedabad

सन १९१४ साली झालेल्या पहिल्या युद्धानंतर देशात खूप महागाई वाढली होती. अहमदाबाद येथील कामगारांनी वेतनवाढी करीता गिरणी मालकांकडे विनंती केली. परंतु, त्याची मागणी मान्य करण्यात आली नाही.

गांधीजीनी त्या ठिकाणी स्वत: जावून संप पुकारला व उपोषणाला बसले. कामगार देखील गांधीजींसोबत उपोषणाला बसले. गांधीजींच्या अहिंसावादी आंदोलना समोर गिरणी मालकांनी हार पत्करली व कामगारांना वेतनवाढ दिली.

महात्मा गांधी यांचा खिलाफत चळवळीला पाठींबा – Khilafat Movement

खिलाफत चळवळ म्हणजे भारतीय मुस्लिमांनी खालीफाला पाठींबा देण्यासाठी सुरु केलेली चळवळ होय, तिला “खिलाफत चळवळ” असे म्हणतात. सन १९१४ साली झालेल्या पहिल्या युद्धाच्या वेळी तुर्कस्थान हा इंग्रजांच्या विरुद्ध गटात समाविष्ट होता. तुर्कस्थानचे सुल्तान हे जगभरातील मुस्लीमांचे धर्मप्रमुख म्हणजे होते.

भारतातील मुस्लीमांचे युद्धात आपल्याला सहकार्य मिळाव याकरिता इंग्लंडच्या पंतप्रधानानी त्यांना युद्ध समाप्तीनंतर तुर्कस्थानला धक्का लावणार नाही असे वचन दिले. परंतु, युद्ध समाप्तीनंतर ते आपल्या वाचनाशी वचनबद्ध राहिले नाहीत. त्यामुळे मुस्लीमांमध्ये संतापाची लाट उसळली.

यावरून हिंदू- मुस्लीम यांच्या ऐक्यावर आधारीत  राष्ट्रीय चळवळ सुरु केली तर, इंग्रज सरकार नक्कीच वठणीवर येईल अशी गांधीजीना वाटू लागले. त्यामुळे गांधीजीनी ‘खिलाफत चळवळीला’ पाठींबा दिला. या चळवळीची विशेषता म्हणजे या चळवळीत  हिंदू-मुस्लीम यांचे ऐक्य दिसून आलं होत.

असहकार चळवळ – Non-cooperation Movement

महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी असल्याने इंग्रजांविरुद्ध त्यांनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध हे तीन शास्त्र वापरले. सन १९१९ साली पंजाबमधील जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे देशातील लोकांच्या मनात इंग्रज सरकार बद्दल क्रोधाचा भडका उडाला. देशात जागोजागी मोर्चे निघू लगले, ते मोर्चे दडपून काढण्यासाठी इंग्रज सरकारला खूप दमछाक करावी लागली.

महात्मा गांधी यांनी जालियानवाला बाग हत्याकांडा प्रकरणी इंग्रज सरकारचा निषेध केला. सहकार चळवळ सुरु करण्यामागे महात्मा गांधी यांचा असा हेतू होता की, भारतातील ब्रिटीशांचे राज्य हे केवळ भारतातील लोकांच्या सहकार्यावर अबलंबून आहे. जर भारतीयांनी त्यांना विरोध केला तर त्यांचे शासन पूर्णपणे ढासळून जाईल. या हेतूने त्यांनी जनतेला आपल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यास सांगितल.

सन १९२० साली लोकमान्य टिळकांच्या मृत्यू नंतर राष्ट्रीय सभेचे सभेचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. सन १९२० साली नागपुर येथे झालेल्या राष्ट्रीय सभेत चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकार चळवळीच्या ठरवला मान्यता सभेच्या अध्यक्ष पदी विराजमान असणारे चक्रवर्ती विजयराघवाचार्य यांनी दिली. चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे देण्यात आलं होत.

असहकार चळवळी नुसार, देशातील नागरिकांनी शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.असे केल्याने इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देण्याबाबत काही पाऊले उचलतील असे राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना वाटत होत. परंतु, गांधीजींचे हे आंदोलन फार काळ टिकू शकले नाही.

असहकार आंदोलना दरम्यान घडलेली चौराचोरी घटना – Chauri Chaura Kand

सन १९२२ साली उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्हाच्या चौरीचौरा भागात एका शांततापूर्ण  चाललेल्या मिरवणुकीवर पोलीसांनी गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे असहकार चळवळीत सहभागी नागरिक खूप चिडले, त्यांनी प्रतिउत्तर म्हणून तेथील एक पोलीस चौकी जाळून टाकली. या जाळपोळीत एक पोलीस अधिकारी व २२ पोलीस ठार झाले.

या घटनेची माहिती गांधीजीना समजली तेव्हा त्यांना खुप वाईट वाटलं, ते एकदम अस्वस्थ झाले. त्यांना वाटलं लोकांनी असे करायला नाही पाहिजे होत. अहिंसेच्या मार्गावर चालतांना असे प्रसंग उद्भवतातच.

गांधीना वाटू लागलं की, आपण असहकार आंदोलन सुरु करून लोकांना अहिंसेच्या मार्गावर चालायला लावलं परंतु, अहिंसेच्या मार्गावर चालणे इतक सोप नाही.

तसे करणे सर्वांनाच शक्य होणार नाही, म्हणून महात्मा गांधी यांनी आपली असहकार चळवळ मागे घेतली. चौरीचौरा घटना प्रकरणी महात्मा गांधी यांना मार्च १९२२ साली कैद करण्यात आलं.

तसेच, गांधीजीनी सुरु केलेल्या “यंग इंडिया” नावाच्या साप्ताहिक पत्रिकेत त्यांनी स्वत: तीन राष्ट्रद्रोही लेख लिहिली आहेत अश्या प्रकारचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला.

त्यामुळे त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. गांधीजी कैदेत असतांना त्यांची तब्येत खराब झाली, त्या कारणास्तव त्यांची सन १९२४ सली तुरुंगातून सुटका करण्यात आली.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गांधींचे कार्य – Mahatma Gandhi Story

सन १९२४ साली आजारामुळे महात्मा गांधी यांची सुटका झाल्यानंतर गांधीजी सन १९२८ सालापर्यंत राजकारणापासून दूर राहिले. या काळादरम्यान त्यांनी स्वराज्य पक्षातील सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मधील सदस्य यांच्यातील मतभेद दूर करण्यावर भर दिला. तसचं, समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि देशातील गरिबी कमी करण्यासाठी त्यांनी  आपले प्रयत्न सुरु ठेवले. सन १९२८ साली महात्मा गांधी राजकरणात पुन्हा सक्रीय झाले.

महात्मा गांधी राजकारणापासून दूर असतांना सन १९२७ साली ब्रिटीश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासठी ‘सर जॉन सायमन’ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती भारतात पाठवली होती. ब्रिटीश शासनाच्या या समितीत एकही भारतीय नागरिक नसल्याने भारतीय पक्षांनी त्या कमिशनवर बहिष्कार टाकला.

सन १९२८ साली कलकत्ता मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस च्या सभेत एक ठराव पास करण्यात आला. या ठरावानुसार, ब्रिटीश सरकारने भारताला सार्वभौम देशाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच, सरकारने राष्ट्रीय सभेची ही मागणी मान्य न केल्यास, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही पुन्हा असहकार चळवळ सुरु करू असा संदेश सरकारला देण्यात आला.

राष्ट्रीय सभेतील सदस्य सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांच्या सारख्या अनेक तरुण सदस्यांची तर तात्काळ स्वातंत्र्य मागण्याची इच्छा होती. गांधीजींनी इंग्रज सरकारला उत्तराकरिता दिलेल्या कालावधीत इंग्रज सरकारने काहीच उत्तर दिले नाही. परिणामी, ३१ डिसेंबर १९२९ साली लाहोर शहरात जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात भारताचा ध्वज फडकवून संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

दांडी यात्रा – Dandi Yatra

इंग्रज सरकारने मिठावर कर लावल्याने त्याचा बोजा गरीब जनतेवर पडत असे. समुद्रात मीठ तयार करण्याचा भारतीयांना पूर्ण अधिकार आहे त्यावर इंग्रज सरकारला पायाबंदी करण्याचा कोणत्याच प्रकारचा अधिकार नाही.

आपलं हे वाक्य पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधी यांनी १२ मार्च १९३० साली साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला सुरवात केली.

आश्रमातील आपल्या ७८ स्त्री-पुरुष अनुयायांव्यतिरिक्त अनेक लोक त्यांना येवून मिळाले. महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला सुरुवात करण्याआधीच ब्रिटीश व्हाईसरॉयला याबद्दल माहिती दिली होती. इंग्रज सरकारचा अन्यायकारक कायदा मोडून काढण्याकरीता ही पदयात्रा होती. इंग्रज सरकारची अशी धारणा होती की, यांच्या पदयात्रेने काहीच फरक पडणार नाही.

महात्मा गांधी यांनी आपली पदयात्रा सुरूच ठेवली वाटेत त्यांना देशातील अनेक लोक येवून भेटली व त्यांच्या पदयात्रेत सहभागी झाली. ५ एप्रिल १९३० रोजी ३८८ किमी चे अंतर पूर्ण करून त्यांची पदयात्रा दांडी येथे पोहचली.  ६ एप्रिल च्या पहाटे महात्मा गांधी यांनी आपली नेहमीची प्रार्थना विधी आटोपून घेतल्यानंतर ते समुद्र किनाऱ्याकडे चालत गेले सकाळी ठीक आठ वाजून तीस मिनिटांनी त्यांनी मिठाचा खडा उचलून इंग्रज सरकारने लावलेला मिठाचा कायदा मोडून काढला. या प्रकरणी त्यांना पकडून कैद करण्यात आले, त्यामुळे संपूर्ण देशात हिंसात्मक रित्या आंदोलनाला सुरवात झाली.

परदेशी कपड्यांची होळी, दारूच्या दुकानांसमोर निर्दर्शन करणे,जंगल सत्याग्रह अश्या प्रकारचे आंदोलन देशभर करण्यात आले होते. महात्मा गांधी तुरुंगात असतांना त्यांच्यासोबत हजारो भारतीय नागरिकांना इंग्रज सरकारने कैद केलं होत.

गांधीजींना कैद केल्याप्रकरणी देशांत क्रांतिकारकांच्या चळवळीना आळा घालण्यासाठी इंग्रज सरकारने ‘लॉर्ड एडवर्ड आयर्विन’ यांच्या नेतृत्वाखाली  महात्मा गांधी यांच्या सोबत करार करण्याचे ठरवले.

मार्च १९३१ साली गांधी-आयर्विन यांच्यात झालेल्या करारानुसार सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करणे आणि त्याबद्दल्यात कायदेभंगाची चळवळ बंद करणे असे ठरवण्यात आलं.

महात्मा गांधी यांनी केलेलं हरिजन आंदोलन – Mahatma Gandhi’s Harijan Movement

महत्मा गांधी यांना भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसचे प्रतिनिधी म्हणून लंडन मध्ये होणाऱ्या पहिल्या गोलमेज परिषदे करिता आमंत्रित करण्यात आलं होत.

पहिली गोलमेज परिषदे मध्ये केवळ राजे-राजवाडे आणि अल्पसंख्याक यांच्यावर जास्त भर दिल्याने गांधीजी नाराज झाले.

सन १९३२ साली झालेल्या गोलमेज परिषदे बाबासाहेबांनी मागणी केल्याप्रमाणे ब्रिटीश सरकारने दलितांना वेगळा मतदार संघ देणे मान्य केलं. महात्मा गांधी यांना आंबेडकर यांच्या वेगळ्या मतदार संघाच्या निर्णयाला विरोध दर्शविला. महात्मा गांधीनी याप्रसंगी पुण्याच्या येरवडा तुरुंगात सहा दिवसाचे उपोषण केलं.

पी.बाळू यांच्या मध्यस्तीने महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात “पुना करार” झाला. तेथून गांधीनी दलितांसाठी काम करण्यास सुरुवात केली. ८ मे १९३३ साली आत्म शुद्धी करिता २१ दिवसांचे उपोषण केले.

महात्मा गांधी यांनी दुसऱ्या महायुद्धात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय – Important Decisions Of Mahatma Gandhi In World War II

सन १९१८ साली संपलेल्या पहिल्या महायुद्धाच्या शेवटीच दुसऱ्या महायुद्धाचा पाया रचला गेला होता. कारण पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्राकडून झालेल्या पराभवामुळे अक्ष राष्ट्राचे बरेच नुकसान झाले होते.

पहिल्या महायुद्धानंतर सन १९१९ साली पॅरिस येथे शांतता परिषद पार पडली.

मित्र पक्ष आणि अक्ष पक्ष यांच्यात सन २८ जून १९१९ साली व्हर्सायचा तह झाला. या तहानुसार अक्ष पक्षांना मिळविलेल्या वसाहती गमवाव्या लागल्या.

यामुळे अक्ष पक्षाला आपल्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे वाटले.

परिणामी, सन १९३९ साली जर्मनीने पोलंडवर हल्ला केला व त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे मित्रपक्ष या नात्याने ब्रिटिशांनी सुधा त्या युद्धात भाग घेतला.

या युद्धात ब्रिटीश सरकारने देशातील लोकप्रतिनिधीना न जुमानता भारतीय जनतेला युद्धात खेचले. परिणामे देशातील राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या नेत्यांनी मंत्रिमंडळातून  समुदायीकपणे राजीनामे दिले.

महात्मा गांधीजीनी जाहीर केलं की, भारत देश या युद्धाचा भाग बनणार नाही.

गांधीजींची या युद्धा बद्द्ल अशी धारणा होती की,  हे युद्ध जरी लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढवले जात असेल परंतु, इंग्रज सरकार भारताला स्वातंत्र्य देणार नाही.

युद्धाला सुरुवात झाल्याच्या काही काळानंतर महात्मा गांधी यांनी आपले स्वातंत्र्याची मागणी मागण्याचे आंदोलन तीव्र केले.

या युद्धादरम्यान महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘भारत सोडा’ असा आदेश दिला.

त्यावेळी मंत्रिमंडळात इंग्रज सरकारचे समर्थन करणारे काही पक्ष होते त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर टीका केली.

परंतु, महात्मा गांधी त्यांची पर्वा न करता त्यांनी आपले आंदोलन अजून तीव्र केले.

भारत छोडो चळवळ – Quit India Movement

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान इंग्रज सरकारने भारतीय प्रतिनिधीना न जुमानता भारतीय नागरिकांना जबरदस्तीने युद्धात खेचले.

दुसरे महायुद्ध हे लोकशाही करिता झालेलं सर्वात मोठ युद्ध होत. परंतु हे युद्ध जरी लोकशाही विरोधी असले तरीसुद्धा, इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही.

हे गांधीजींना माहित होत, कारण इंग्रज सरकारने अश्या प्रकारचे कोणतेच आश्वासन दिले नव्हते.

इंग्रज सरकार युद्धात व्यस्त असल्याने महात्मा गांधी यांनी संधी समजून सन १९४२ साली ‘भारत छोडो’ हे आंदोलन सुरु केलं.

या आंदोलनातील सहभागी असणाऱ्या लाखो लोकांना इंग्रज सरकारने तुरुंगात टाकल. हजारो आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला.

गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले की, जो पर्यंत स्वातंत्र्य मिळणार नाही, तो पर्यंत भारत देश महायुद्धात सहभागी होणार नाही.

महात्मा गांधी यांनी इंग्रजांना स्पष्ट शब्दात सांगितल की, या चळवळीला हिंसक वळण जरी लागले तरी ही चळवळ कोणत्याही प्रकारे थांबणार नाही.

महात्मा गांधी यानी या चळवळी दरम्यान आपल्या भारतीय जनतेला “करा किंवा मारा” असा मूलमंत्र दिला. ‘भारत छोडो’ चळवळ देश भर पसरली असतांना सन ९ ऑगस्ट १९४२ साली महात्मा गांधी आणि त्यांच्या राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या सदस्यांना मुंबई मध्ये अटक करण्यात आलं.

त्यावेळी महात्मा गांधी यांना दोन वर्ष पुण्यातील ‘आगाखान पॅलेस’ या ठिकाणी कैद ठेवण्यात आलं. सन २२ फेब्रुवारी १९४४ साली महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच निधन झालं.

महात्मा गांधी हे पुण्यात कैदेत असतांना त्यांना मलेरियाची लागण झाली, त्यामुळे त्यांची तब्येत खूप खराब झाली अश्या परिस्थितीत देखील इंग्रज सरकारने त्यांची सुटका केली नाही.

शेवटी सन ६ मी १९४४ साली उपचारासाठी त्यांनी सुटका करण्यात आली.

महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या ‘भारत छोडो’ चळवळीला मोठ्या प्रमाणात यश आले नसले तरी, त्यांनी त्या चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण भारताला एकत्रित करण्याच महत्त्वपूर्ण काम केलं होत.

या चळवळीचा वानवा देशभर पसरल्याने इंग्रजांनी सुद्धा महायुद्ध संपेपर्यंत भारत देशाची सत्ता भारतीयांच्या ताब्यात देण्याचे स्पष्ट संकेत दिले.

यानंतर महात्मा गांधी यांनी आपले ‘भारत छोडो’ आंदोलन थांबविले.

देशाची फाळणी व स्वातंत्र्य –  Country’s Partition And Independence

इंग्रज सरकारने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर भारतला स्वातंत्र्य देण्याचे ठरवण्यात आले होते.

परंतु, सन १९४० साली लाहोर येथे झालेल्या मुस्लीम लीगच्या सभेत मुस्लीम लीगने केलेल्या मागणीनुसार भारताचे दोन भाग करून मुस्लीम बहुल भाग मुस्लीम लीग ला देण्यात येऊन त्यांच एक नवीन राष्ट्र निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली होती.

मोहमद जिन्ना हे मुस्लीम लीगच्या अध्यक्ष स्थानी होते, त्यांची लीग नवीन राष्ट्र निर्माण करण्याच्या आपल्या मागणीला जोर देत होती.

महात्मा गांधी यांना देशाचे विभाजन नको होते.

सन १९४६ साली महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसला सूचित केलं की, त्यांनी ब्रिटीश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी मंजूर करू नयेत. परंतु, महात्मा गांधी यांच्या सल्ल्याकडे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या मंत्रिमंडळाने दुर्लक्ष केले.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांना माहिती होत की, आपण ब्रिटीशांच्या शिफारशी मान्य केल्या नाहीत तर राज्य कारभाराची सूत्रे मुस्लीम लीगकडे जातील. यानंतर संपूर्ण भारत भर दंगली उसळल्या, सन १९४६ ते सन १९४८ साला पर्यंत जवळपास पाच हजार लोकांचा या दंगलीमध्ये मृत्यू झाला होता.

याचा प्रभाव जास्तकरून पूर्वेकडील भागात जाणवला. सन १९४७ साली भारत आणि पाकिस्तान यांना स्वातंत्र्य देताना इंग्रज सरकारने केलेल्या करारानुसार भारत सरकारने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये  द्यायचे होते. परंतु सरदार पटेल यांना असे वाटत होते की, पाकिस्तान या पैशाचा वापर युद्धसामुग्री पुरवण्यासाठी करेल.

म्हणून त्यांनी ते पैशे त्यांना दिले नाहीत, यातून पुन्हा देशांत हिसाचार उसळला.

देशांत हिंदू-मुस्लीम यांच्यात सुरु असलेल्या हिंसाचारामुळे गांधीजी खूपच अस्वस्थ झाले.

देशातील हिंसाचार थांबविण्यासाठी काटोक्याचे प्रयत्न सुरु असतांना सुद्धा हिंदू – मुस्लीम नेते एकमेकांना समजून घेण्यास असमर्थता दर्शवित होते.

दंगल थांबविण्यासाठी आणि पाकिस्तानला सरकारने ५५ कोटी रुपये द्यावे याकरिता महात्मा गांधी आमरण उपोषणाला बसले.

महात्मा गांधी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खूप समजविण्याचा प्रयत्न केला परंतु महात्मा गांधी यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही.

ते शेवट पर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले. गांधीजींनी केलेल्या उपोषणापुढे सरकारचे काहीच चाले नाही, शेवटी सरकारने आपला निर्णय बदलला आणि पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले.

यानंतर महात्मा गांधी यांनी आपले आमरण उपोषण बंद केलं.

महात्मा गांधी यांचे निधन – Mahatma Gandhi Death

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी दिल्ली येथील बिर्ला बागेत आपल्या सहकाऱ्यांसोबत फिरत असतांना त्यांना ‘नथुराम गोडसे’ यानी त्यांच्यावर गोळीबार केला. महात्मा गांधी यांना गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले. लोकांची अशी धारणा आहे की, महात्मा गांधी यांनी मृत्युपूर्वी आपल्या मुखातून ‘हे राम’ असे उद्गार काढले होते.

सन १९४९ साली महात्मा गांधी यांचा मारेकरी आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात आले व त्यांच्यावर खटला चालविण्यात आला, नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समाजातील अस्पृश्यता निवारण्यासाठी, जातीभेदेची दरी कमी करण्यासाठी या महामानवाने खरच खूप  मोलाची कामगिरी केली होती.

म्हणूनच आज सुद्धा भारतीय जनतेच्या प्रती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल भरपूर आदर आहे.

त्यांनी केलेल्या कामगिरी करता ते भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात ओळखले जातात. महात्मा गांधी यांच्या जन्मदिन अहिंसादिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. अश्या या महान क्रांतीकारकाला माझी मराठीच्या संपूर्ण टीमकडून शत शत प्रणाम.

महात्मा गांधी यांनी लिहिलेली पुस्तके – Mahatma Gandhi’s Books

  • इंडिअन होम रूल (हिंद स्वराज्य)
  • गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
  • गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत
  • गांधी विचार दर्शन: अहिंसाविचार
  • गांधी विचार दर्शन: राजकारण
  • गांधी विचार दर्शन: सत्याग्रह प्रयोग
  • गांधी विचार दर्शन: सत्याग्रह विचार
  • गांधी विचार दर्शन: सत्याग्रहाची जन्मकथा
  • गांधी विचार दर्शन: हरिजन
  • माझ्या स्वप्नांचा भारत

FAQ About Mahatma Gandhi

उत्तर: पोरबंदर, गुजरात

उत्तर: २ ऑक्टोबर १८६९

उत्तर: सामाजिक न्यायासाठी आणि ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी वकील, राजकारणी आणि स्वतंत्रता सेनानी म्हणून काम केले.

उत्तर: मोहनदास करमचंद गांधी

उत्तर: कस्तुरबा गांधी

उत्तर: पुतळीबाई गांधी

उत्तर: रवींद्रनाथ टागोर

उत्तर: नेताजी सुभाषचंद्र बोस

Devanand Ingle

Devanand Ingle

मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. माझ शिक्षण बि.सी.ए. कम्प्युटर क्षेत्रांत झालं असून, मला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड असल्याने मी माझा छंद जोपासण्यासाठी या क्षेत्राकडे वळलो आहे. "माझी मराठी" या वेबसाईट च्या माध्यमातून लिखाण करून मी माझा छंद जोपासत आहे.

Related Posts

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती.

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये- Essay on Mahatma Gandhi in Marathi

In this article, we are providing information about Mahatma Gandhi in Marathi- Short Essay on Mahatma Gandhi in Marathi Language. महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये, Mahatma Gandhi Nibandh Marathi Madhe for class 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12 students.

Marathi Essay on Mahatma Gandhi ( 100 words )

महात्मा गांधी हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ भारतीय नेते होते. प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो.

महात्मा गांधींचा जन्म पोरबंदर येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. ते खूप शिकले. पण त्यांनी नोकरी केली नाही. त्यांनी वकिलीही केली नाही. ते आयुष्यभर देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटले.

महात्मा गांधींची राहणी अगदी साधी होती. ते गरीब भारतीय माणसासारखे राहत. ते खादीचे धोतर वापरत. ते नेहमी सत्य बोलत. त्यांना अन्याय खपत नसे. ते अन्यायाविरुद्ध लढत.

त्या काळात भारतात इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज भारतीयांवर जुलूम करत, अन्याय करत. गांधीजी इंग्रजांविरुद्ध अहिंसेने लढले. त्यांनी इंग्रजांना ‘चले जाव’ असे ठणकावले.

गांधीजींना भारतीय प्रेमाने ‘बापू’ म्हणत. संपूर्ण भारत त्यांना ‘राष्ट्रपिता’ मानतो.

Essay on Mahatma Gandhi in Sanskrit

Essay on Mahatma Gandhi in Hindi

Mahatma Gandhi Marathi Nibandh ( 200 words )

महात्मा गांधी खरोखरच एक महान नेते होते. कधीही कोणत्याही सत्तापदाची अभिलाषा न बाळगता ते आपल्या देशवासीयांसाठी कष्टत राहिले.

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. बॅरिस्टर झालेले गांधीजी आफ्रिकेला वकिली करायला गेले. पण तेथे असणाऱ्या भारतीयांची छळवणूक पाहून ते त्यांचे मार्गदर्शक पुढारी झाले. पुढे गांधीजींनी आपले सारे जीवन भारताच्या स्वातंत्र्यासाठी वेचले.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे गुरू. त्यांच्या सांगण्यानुसार आफ्रिकेहून भारतात परतल्यावर गांधीजींनी संपूर्ण भारताचा दौरा केला. पारतंत्र्यातील आपल्या देशवासीयांची दैनावस्था पाहिली. त्यांनी शक्तिमान इंग्रज सरकारशी निःशस्त्र भारतीयांचा लढा उभारायचे ठरवले. गांधीजींनी लोकांना अहिंसा व सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. गरीब लोकांना त्यांनी चरखा व टकळी देऊन स्वदेशीचे महत्त्व पटवले.

सर्व भारतीयांत महात्मा गांधीजींनी राष्ट्रप्रेमाची भावना फुलवली. त्यांनी लोकांना सांगितले की, ‘प्रेम’ व ‘मानवता’ हेच श्रेष्ठ धर्म आहेत. त्यांनी सर्व भारतीयांना एका झेंड्याखाली आणले. शेवटी इंग्रज सरकारला भारताचे स्वातंत्र्य दयायला भाग पाडले. भारत स्वतंत्र झाला.

लोकांनी त्यांना आपले ‘बापू’ म्हणजे पिता मानले. जगाने त्यांना ‘महात्मा’ ठरवले. इतिहासकारांनी त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरवले.

Mahatma Gandhi Essay in Marathi ( 300 words )

महात्मा गांधींचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते . महात्मा गांधींचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला . महात्मा गांधींना बापू या नावाने देखील ओळखले जात असे . महात्मा गांधींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई होते ‌. महात्मा गांधी हे लहानपणापासूनच शांत स्वभावाचे होते . महात्मा गांधी‌ शाकाहारी होते . महात्मा गांधींनी त्यांचे शालेय शिक्षण पोरबंदर आणि राजकोट मध्ये पूर्ण केले . वयाच्या १३ व्या वर्षी महात्मा गांधींचा कस्तुरबा गांधी यांच्या सोबत विवाह झाला .

महात्मा गांधींनी त्यांचे बॅरिस्टर चे शिक्षण लंडन येथे पुर्ण केले . सन १८९१ मध्ये गांधीजी त्यांचे शिक्षण पूर्ण करून भारतात परत आले . भारतात आल्यानंतर महात्मा गांधींनी राजकोट येथे आपल्या वकिलीच्या व्यवसायाला सुरुवात केली . वकिली व्यवसाय करत असताना महात्मा गांधींना भारतातील जनतेचे इंग्रजांमुळे झालेल्या वाईट परिस्थितीचे चित्र बघायला भेटले . महात्मा गांधींनी भारतातील जनतेला एकत्र आणण्याचे ठरवले . भारतामध्ये राहणारे वेगवेगळ्या धर्माचे , पंथाचे लोक एकत्र आले . महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना चार पुत्र झाली .

महात्मा गांधी हे नेहमी लोकांना सत्याच्या मार्गावर जाण्यास सांगत असत . महात्मा गांधींनी १९३० मध्ये दांडी यात्रा सुरू केली . दांडी यात्रेमध्ये असंख्य लोकांनी सहभाग घेतला . याचा देखील इंग्रजांवर परिणाम झाला.‌ महात्मा गांधींनी भारतात आल्यानंतर भारत छोडो‌ आंदोलन , चंपारण सत्याग्रह , असहयोग आंदोलन , हरिजन आंदोलन , मिठाचा सत्याग्रह अशी अनेक आंदोलने केली. महात्मा गांधींनी शाळा आणि दवाखाने उभारले .

महात्मा गांधींना खुप वेळा तुरुंगवास भोगावा लागला तरीदेखील त्यांनी कधीच हार मानली नाही . महात्मा गांधींनी आपला लढा चालूच ठेवला . महात्मा गांधींनी इंग्रजांना ” चले जाव ” आणि ” भारत छोडो ” या घोषणा दिल्या.‌ १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि महात्मा गांधींचे स्वतंत्र भारताचे स्वप्न पूर्ण झाले. ३० जानेवारी १९४८ ला महात्मा गांधींचे निधन झाले . महात्मा गांधींनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले म्हणुन रविंद्रनाथ टागोरांनी महात्मा गांधी यांना ” महात्मा ” असे संबोधित केले . सुभाषचंद्र बोस यांनी देखील महात्मा गांधींचा ” राष्ट्रपिता ” असा उल्लेख केला.

ध्यान दें – प्रिय दर्शकों Essay on Mahatma Gandhi in Marathi (Article)आपको अच्छा लगा तो जरूर शेयर करे ।

इस लेख के माध्यम से हमने Marathi Mahatma Gandhi Nibandh |  Mahatma Gandhi Nibandh Marathi  का वर्णन किया है और आप यह निबंध नीचे दिए गए विषयों पर भी इस्तेमाल कर सकते है।

Mahatma Gandhi nibandh Marathi Mahatma Gandhi par Marathi essay Marathi Mahatma Gandhi par nibandh

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

mahatma gandhi essay writing in marathi

HindiVyakran

  • नर्सरी निबंध
  • सूक्तिपरक निबंध
  • सामान्य निबंध
  • दीर्घ निबंध
  • संस्कृत निबंध
  • संस्कृत पत्र
  • संस्कृत व्याकरण
  • संस्कृत कविता
  • संस्कृत कहानियाँ
  • संस्कृत शब्दावली
  • पत्र लेखन
  • संवाद लेखन
  • जीवन परिचय
  • डायरी लेखन
  • वृत्तांत लेखन
  • सूचना लेखन
  • रिपोर्ट लेखन
  • विज्ञापन

Header$type=social_icons

  • commentsSystem

महात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Marathi Essay

Today, we are publishing महात्मा गांधी निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay on Mahatma Gandhi...

महात्मा गांधी निबंध मराठी - Mahatma Gandhi Marathi Essay

महात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Marathi Essay

100+ Social Counters$type=social_counter

  • fixedSidebar
  • showMoreText

/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list

  • गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...

' border=

  • दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...

RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0

  • 10 line essay
  • 10 Lines in Gujarati
  • Aapka Bunty
  • Aarti Sangrah
  • Akbar Birbal
  • anuched lekhan
  • asprishyata
  • Bahu ki Vida
  • Bengali Essays
  • Bengali Letters
  • bengali stories
  • best hindi poem
  • Bhagat ki Gat
  • Bhagwati Charan Varma
  • Bhishma Shahni
  • Bhor ka Tara
  • Boodhi Kaki
  • Chandradhar Sharma Guleri
  • charitra chitran
  • Chief ki Daawat
  • Chini Feriwala
  • chitralekha
  • Chota jadugar
  • Claim Kahani
  • Dairy Lekhan
  • Daroga Amichand
  • deshbhkati poem
  • Dharmaveer Bharti
  • Dharmveer Bharti
  • Diary Lekhan
  • Do Bailon ki Katha
  • Dushyant Kumar
  • Eidgah Kahani
  • Essay on Animals
  • festival poems
  • French Essays
  • funny hindi poem
  • funny hindi story
  • German essays
  • Gujarati Nibandh
  • gujarati patra
  • Guliki Banno
  • Gulli Danda Kahani
  • Haar ki Jeet
  • Harishankar Parsai
  • hindi grammar
  • hindi motivational story
  • hindi poem for kids
  • hindi poems
  • hindi rhyms
  • hindi short poems
  • hindi stories with moral
  • Information
  • Jagdish Chandra Mathur
  • Jahirat Lekhan
  • jainendra Kumar
  • jatak story
  • Jayshankar Prasad
  • Jeep par Sawar Illian
  • jivan parichay
  • Kashinath Singh
  • kavita in hindi
  • Kedarnath Agrawal
  • Khoyi Hui Dishayen
  • Kya Pooja Kya Archan Re Kavita
  • Madhur madhur mere deepak jal
  • Mahadevi Varma
  • Mahanagar Ki Maithili
  • Main Haar Gayi
  • Maithilisharan Gupt
  • Majboori Kahani
  • malayalam essay
  • malayalam letter
  • malayalam speech
  • malayalam words
  • Mannu Bhandari
  • Marathi Kathapurti Lekhan
  • Marathi Nibandh
  • Marathi Patra
  • Marathi Samvad
  • marathi vritant lekhan
  • Mohan Rakesh
  • Mohandas Naimishrai
  • MOTHERS DAY POEM
  • Narendra Sharma
  • Nasha Kahani
  • Neeli Jheel
  • nursery rhymes
  • odia letters
  • Panch Parmeshwar
  • panchtantra
  • Parinde Kahani
  • Paryayvachi Shabd
  • Poos ki Raat
  • Portuguese Essays
  • Punjabi Essays
  • Punjabi Letters
  • Punjabi Poems
  • Raja Nirbansiya
  • Rajendra yadav
  • Rakh Kahani
  • Ramesh Bakshi
  • Ramvriksh Benipuri
  • Rani Ma ka Chabutra
  • Russian Essays
  • Sadgati Kahani
  • samvad lekhan
  • Samvad yojna
  • Samvidhanvad
  • Sandesh Lekhan
  • sanskrit biography
  • Sanskrit Dialogue Writing
  • sanskrit essay
  • sanskrit grammar
  • sanskrit patra
  • Sanskrit Poem
  • sanskrit story
  • Sanskrit words
  • Sara Akash Upanyas
  • Savitri Number 2
  • Shankar Puntambekar
  • Sharad Joshi
  • Shatranj Ke Khiladi
  • short essay
  • spanish essays
  • Striling-Pulling
  • Subhadra Kumari Chauhan
  • Subhan Khan
  • Suchana Lekhan
  • Sudha Arora
  • Sukh Kahani
  • suktiparak nibandh
  • Suryakant Tripathi Nirala
  • Swarg aur Prithvi
  • Tasveer Kahani
  • Telugu Stories
  • UPSC Essays
  • Usne Kaha Tha
  • Vinod Rastogi
  • Vrutant lekhan
  • Wahi ki Wahi Baat
  • Yahi Sach Hai kahani
  • Yoddha Kahani
  • Zaheer Qureshi
  • कहानी लेखन
  • कहानी सारांश
  • तेनालीराम
  • मेरी माँ
  • लोककथा
  • शिकायती पत्र
  • हजारी प्रसाद द्विवेदी जी
  • हिंदी कहानी

RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5

Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.

  • अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...

' border=

Join with us

Footer Logo

Footer Social$type=social_icons

  • loadMorePosts

Marathi Nibandhs

महात्मा गांधी मराठी निबंध| mahatma gandhi essay in marathi, महात्मा गांधी मराठी निबंध, mahatma gandhi essay in marathi, नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा गांधी मराठी निबंध, mahatma gandhi essay in marathi बघणार आहोत. सत्‍य आणि अहींसेचा मार्ग वापरून विविध चळवळीच्‍या माध्‍यामातुन भारताला स्वतंत्रता मिळवुन देण्‍याचे कार्य महात्‍मा गांधीजींनी पुर्ण केले., महात्मा गांधी,       भारताला स्‍वतंत्र करण्‍यासाठी अनेक महान स्‍त्री व पुरूषांनी आपले संपुर्ण जीवन  राष्‍ट्राला अर्पण केले  .  महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे सर्वात महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. महात्‍मा गांधी युगपुरूष होते. त्‍यांच्‍या बद्दल सर्व विश्‍व आदराची भावना ठेवत होते. ,       गांधीजींना  भारतीय लोक प्रेमाने 'बापू ' म्हणत. संपूर्ण भारत त्यांना "राष्ट्रपिता  " मानतो.सत्‍य आणि अहींसेचा मार्ग वापरून विविध चळवळीच्‍या माध्‍यामातुन भारताला गुलामगीरीच्‍या बेळीतुन मुक्‍तता मिळवुन देण्‍याचे कार्य महात्‍मा गांधीजींनी पुर्ण केले.,     महात्मा गांधीजींचा  जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला . महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधी बालपणा पासूनच हुशार होते. महात्मा गांधी हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ भारतीय नेते होते . प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो.त्याच बरोबर ते आदर्श समाजसुधारक होते . तसेच  कुशल अर्थज्ज्ञ होते. शालेय शिक्षण संपवून गांधीजीची उच्च शिक्षणासाठी इंग्लडला गेले. , " रघुपति राघव राजाराम..  पतित पावन सीताराम… " , हे   निबंध   सुधा   जरूर   वाचवे :-,            १९०३ मध्ये  महात्मा गांधीजीं  इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले.  गांधीजीं  आपल्या हातून घडलेल्या चुका  नेहमी  प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि कोणताही कमीपणा न बाळगता त्या सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला . " चूक स्विकारणे हे केर काढण्यासारखे आहे. जे तुमचे मन स्वच्छ आणि साफ करते ." असे गांधीजी नेहमी म्हणत असे . १९१५ पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले. , टीप : वरील निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते essay on mahatma gandhi in marathi mahatma gandhi information in marathi essay राष्ट्रपिता महात्मा गांधी  rashtrapita mahatma gandhi mahatma gandhi nibhandh marathi maza avadta neta maza avadta neta marathi nibandh.

' class=

Related Post

“महात्मा गांधी” निबंध मराठी मध्ये Essay On Mahatma Gandhi In Marathi

Mahatma Gandhi Marathi Nibandh

Essay on Mahatma Gandhi in Marathi : महात्मा गांधीजींना आपण सर्व ‘राष्ट्रपिता’ म्हणून ओळखतो तसेच महात्मा गांधीजी “बापू” या नावानेही ओळखले जात. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला. मोहनदास लहानपणापासूनच आज्ञाधारक होते. त्यांना लहानपणापासूनच शिस्तीची सवय होती. त्यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती तसेच खरे बोलायची सवय होती.

नक्की वाचा – माझी आजी मराठी निबंध

महात्मा गांधीजी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी वकिली परीक्षा पास केली. पुढे वकिलीचा व्यवसाय काण्यासाठी ते अफ्रिकेत गेले. तेथे हिंदी लोकांवर होणारा अन्याय त्यांच्या निदर्शनास आला. त्यांना स्वत:लाही अनेक वाईट अनुभव आले. तेव्हा या अन्यायाविरुद्ध आपण लढले पाहिजे, असे मनात ठरवून त्यांनी अन्यायाविरुद्ध चळवळ सुरू केली. तेथील हिंदी लोकांना एकत्र करून त्यांना अन्यायाची जाणीव करून दिली. त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले.

भारतात परत आल्यावर गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू केले. इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. सत्याग्रह व असहकाराच्या चळवळीमुळे सारा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला. स्वातंत्र्याची लढाई लढताना गांधीजींना अनेकदा तुरुंगात जावे लागले. अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मिठाचा कायदा मोडल्यानंतर गांधीजींचे अनुयायी अधिकच वाढले. मोठमोठ्या नेत्यांनी जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, लाला लजपतराय, सरदार पटेल यांसारख्या नेत्यांनी त्यांना आपला पाठिंबा दिला.

स्वतंत्र भारताचे गांधीजींचे स्वप्न होते. गांधीजींना देश नुसता स्वतंत्र नाही तर स्वावलंबी करायचा होता. त्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन चरख्याचा संदेश दिला. अनेक लोकांना स्वावलंबी केले. ग्रामोद्योगाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. स्वत: त्यांनी भारी वस्त्रांचा त्याग करून नुसते धोतर व अंगावर पेचा घेऊन ते राहू लागले.

गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांती यांचा आयुष्यभर प्रचार केला व स्वत:ही हीच शिकवण आचरणात आणली. ‘आधी करावे मग सांगावे ‘, असे त्यांचे आचरण होते.

  • नक्की वाचा लोकमान्य टिळक वर सुंदर मराठी निबंध

महात्मा गांधीजींच्या देशप्रेमाने व चळवळीने अखेर देश जागृत झाला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, पण देशासाठी त्याग करणारे महात्मा गांधी स्वातंत्रय मिळाल्यावर फार दिवस आपल्यात रहिले माहीत. ३० जानेवारी, १९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना त्यांची हत्या झाली. यमुना नदीच्या जवळ रजघाटावर गांधीजींची समाधी बांधण्यात आली. सर्व जगाला वंद्य असणारे ब भारतीयांना अभिमान वाटणारे गांधीजी हे एक महान पुरुष होते.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • माझा आवडता संत निबंध मराठी | Majha Avadta Sant Nibandh in Marathi
  • Taj Mahal Essay | Taj Mahal Nibandh | ताजमहल मराठी निबंध

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

Marathi Essay on Mahatma Gandhi | महात्मा गांधीजी वर मराठी निबंध.

This image shows image of Mahatma Gandhi with a stick, this Image is use for Marathi essay on mahatma Gandhiji.

महात्मा गांधी

महात्मा गांधीजीन वर हा निबंध कोण आणि कोणत्या विषयावर वापरला जाऊ शकतो.

  • महत्मा गांधी माजे प्रिया नेता.
  • आपले राष्ट्र पिता महात्मा गांधी वर मराठी निबंध.
  • बापू (महात्मा गांधी) वर मराठी निबंध.
  • गांधी जयंती वर मराठी निबंध.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 2 टिप्पण्या.

Mhatma Ghandhi yugpurush

mahatma gandhi essay writing in marathi

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

पावसाळा निबंध मराठी मध्ये |  Marathi Essay on Rainy Season

पावसाळा निबंध मराठी मध्ये | Marathi Essay on Rainy Season

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

Perfect Essay

Customer Reviews

Finished Papers

PenMyPaper

Our Team of Professional Essay Writers

As we are an honest and well-paying essay writer service, writers come flying our way. Nonetheless, in the writers' community, we are known for our strict selection process. You as a client can be sure that you will be working with the best paper writer in the game no matter your subject or the difficulty of the task as all our writers go through testing and have their degrees checked. Only 3% of all applicants are accepted to work with us and even these 3% have a training program and a two-month trial period ahead. We value our reputation and only hire true experts with years of experience in academic writing behind their backs. Nonetheless, being a professional writers service has its challenges. For example, as our employer expectations are high, not all writers can handle the challenge of creating zero-plagiarism essay writing content in a short time frame, so as leading writing services we must keep everything in control.

When shall I pay for the service taken up for the draft writing?

Meeting deadlines, professional essay writing services.

  • Individual approach
  • Fraud protection

IMAGES

  1. महात्मा गांधी मराठी निबंध| Mahatma Gandhi Essay in Marathi ~ Marathi

    mahatma gandhi essay writing in marathi

  2. School paper: Essay on mahatma gandhi in marathi

    mahatma gandhi essay writing in marathi

  3. महात्मा गांधी

    mahatma gandhi essay writing in marathi

  4. Essay On Mahatma Gandhi In Marathi

    mahatma gandhi essay writing in marathi

  5. महात्मा गांधी वर १०० शब्दांत मराठी निबंध

    mahatma gandhi essay writing in marathi

  6. Essay On Mahatma Gandhi In Marathi

    mahatma gandhi essay writing in marathi

VIDEO

  1. महात्मा गांधी पर निबंध/महात्मा गांधी पर 15 लाइन/essay on Mahatma Gandhi/Mahatma Gandhi Essay l

  2. A Great leader Mahatma Gandhi essay writing in English

  3. 10 Lines On Mahatma Gandhi in English

  4. essay on Mahatma Gandhi English in essay writing

  5. Majhi Shala Essay in Marathi

  6. English Essay on Mahatma Gandhi in 300 words

COMMENTS

  1. महात्मा गांधी वर मराठी निबंध

    Essay On Mahatma Gandhi in Marathi महात्मा गांधी, ज्यांना मोहनदास करमचंद गांधी म्हणूनही ओळखले जाते, ते विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली नेते आणि

  2. Mahatma Gandhi Essay महात्मा गांधी यांच्यावर निबंध

    Mahatma Gandhi Essay महात्मा गांधी यांच्यावर निबंध मोहन दास करमचंद गांधी ह्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला.

  3. महात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Essay In Marathi

    February 10, 2024 by प्रमोद तपासे. Mahatma Gandhi Essay In Marathi आज इथे आम्ही महात्मा गांधी वर मराठी निबंध लिहित आहोत . हा निबंध १००, २००, ३०० तसेच ४०० शब्दांत ...

  4. Mahatma Gandhi Essay In Marathi Best 100 Words

    महात्मा गांधी निबंध लेखन करा / Essay Writing On Mahatma Gandhi In Marathi; 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती मराठी निबंध / 2 October Mahatma Gandhi Jayanti Essay In Marathi; हे सुद्धा वाचा :

  5. महात्मा गांधी निबंध मराठी

    महात्मा गांधी निबंध मराठी 150 शब्द - Mahatma Gandhi Essay in Marathi 150 Words. महात्मा गांधी निबंध मराठी 230 शब्द - Mahatma Gandhi Essay in Marathi 230 Words. महात्मा गांधी निबंध मराठी 250 ...

  6. महात्मा गांधी

    महात्मा गांधी : जीवन आणि कार्य (अनुवादित, मूळ इंग्रजी The Life of Mahatma Gandhi, लेखक - लुई फिशर; मराठी अनुवादक : वि.रा. जोगळेकर). हेच पुस्तक वाचून ...

  7. महात्मा गांधी " वर मराठी निबंध Best Essay On Mahatma Gandhi In Marathi

    Best Essay On Mahatma Gandhi In Marathi या लेखात, आम्ही इयत्ता १ ली ते १२ वी, IAS, IPS, बँकिंग ...

  8. महात्मा गांधी निबंध मराठी

    जर आपल्याला (mahatma gandhi essay in marathi , mahatma gandhi marathi bhashan, gandhi jayanti bhashan in marathi ), महात्मा गांधी विषयी निबंध , गांधी जयंती भाषण हा लेख आवडला असेल , तर आपल्या ...

  9. महात्मा गांधी मराठी निबंध, Mahatma Gandhi Essay in Marathi

    भारतीय शेतकरी मराठी निबंध, Bhartiya Shetkari Marathi Nibandh; महात्मा गांधी मराठी निबंध, Mahatma Gandhi Essay in Marathi; पर्यावरण समस्या मराठी निबंध, Paryavaran Samasya Marathi Nibandh

  10. महात्मा गांधी निबंध

    नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये "महात्मा गांधी - mahatma gandhi marathi essay" या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.हा निबंध तुम्ही तुमच्या ...

  11. महात्मा गांधी मराठी निबंध

    (Mahatma Gandhi Essay In Marathi) 1893 मध्ये ते एका भारतीय कंपनीला कायदेशीर सल्ला म्हणून दक्षिण आफ्रिकेत गेले.

  12. महात्मा गांधी मराठी निबंध Mahatma Gandhi Essay

    February 17, 2024 by marathischool. महात्मा गांधी मराठी निबंध Essay on Mahatma Gandhi in Marathi for Kids: या नश्वर जगात कोण मरत नाही! जो जन्मला येतो त्याला मरण येतेच, जो या जगात आला ...

  13. Essay on mahatma gandhi

    Short essay on mahatma gandhi. Essay no 3 100 words. Mahatma Gandhi is called "The Father of the Nation". He was born on 2nd October, 1869 at Porbander, Rajkot in Gujarat. He was named Mohandas Karamchand Gandhi. Gandhiji studied law in England and went to South Africa to practice there.

  14. महात्मा गांधी- निबंध मराठी मध्ये

    आपल्या अहिंसात्मक - Marathi Essay of gandhi ji. बुधवार, 1 मे 2024. Choose your language; ... International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा ...

  15. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती

    महात्मा गांधी यांचा अल्पपरिचय - Mahatma Gandhi History in Marathi. नाव (Name) मोहनदास करमचंद गांधी. जन्म (Birthday) २ ऑक्टोबर १८६९. जन्मस्थान (Birthplace) पोरबंदर, गुजरात ...

  16. महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये- Essay on Mahatma Gandhi in Marathi

    In this article, we are providing information about Mahatma Gandhi in Marathi- Short Essay on Mahatma Gandhi in Marathi Language. महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये, Mahatma Gandhi Nibandh Marathi Madhe for class 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12 students.

  17. महात्मा गांधी निबंध मराठी Mahatma Gandhi Marathi Essay

    Students can use this Essay on Mahatma Gandhi in Marathi language in completing their homework and in competition. महात्मा गांधी निबंध मराठी - Mahatma Gandhi Marathi Essay

  18. महात्मा गांधी मराठी निबंध| Mahatma Gandhi Essay in Marathi

    महात्मा गांधी मराठी निबंध, Mahatma Gandhi Essay in Marathi नमस्कार मित्र ...

  19. Mahatma Gandhi Marathi Essay

    Hello friends today We are going to see Mahatma Gandhi Marathi Essay. Always getting up early in the morning, saying prayers, walking 3-4 miles in the morning, saying that getting sick is a sin, experimenting with naturopathy, Mindless in a moment As a person, Gandhiji was a supernatural and extraordinary man who rested, woke up at any watch of ...

  20. Essay On Mahatma Gandhi In Marathi

    ESSAY ON MAHATMA GANDHI Mahatma Gandhi was born in the Porbandar city of Gujarat in october 2nd, 1869. His father name is Karamchand Gandhi, the diwan of Porbandar, and his wife, Putlibai. Since his mother was a Hindu of the Pranami Vaishnava order, Gandhi learned the tenets of non-injury to living beings, vegetarianism, fasting, mutual ...

  21. "महात्मा गांधी" निबंध मराठी मध्ये Essay On Mahatma Gandhi In Marathi

    Essay on Mahatma Gandhi in Marathi: महात्मा गांधीजींना आपण सर्व 'राष्ट्रपिता ...

  22. Marathi Essay on Mahatma Gandhi

    Marathi Essay on Mahatma Gandhi | महात्मा गांधीजी वर मराठी निबंध. Host शुक्रवार, सप्टेंबर १३, २०१९. महात्मा गांधीजी आपले राष्ट्र पिता आहेत त्यांच्या वर आज ...

  23. Mahatma Gandhi Essay Marathi

    2269 Chestnut Street, #477. San Francisco CA 94123. 741Orders prepared. Sophia Melo Gomes. #24in Global Rating. Mahatma Gandhi Essay Marathi, Cool Graduation Speech Ideas, Samples Of Five Paragraph Narrative Essays, Coursework Information Form, Graphic Organizer For Essay Writing 5 Paragraph, Custom Best Essay Writer Service Us, Argumentative ...