15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी Independence Day Essay in Marathi

Independence Day Essay in Marathi – 15 August Essay in Marathi 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे कि १५ ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो आणि हा का साजरा केला जातो ते आपण पाहूयात. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील १५ तारखेला साजरा केला जातो आणि तो साजरा काण्याचे कारण देखील तसे आहे. १७ व्या आणि १८ व्या काळामध्ये आपल्या देशावर ब्रिटीशांचे राज्य होते आणि त्यांचे राज्य असताना ते आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू विनाश करत होते.

तसेच लोकांच्यावर अन्याय करत होते आणि त्यावेळी ब्रीटीश्यांच्या या जाचापासून लोकांची आणि देशाची सुटका करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले तसेच काही लोक यामध्ये शहीद देखील झाले आणि आपल्या देशासाठी ज्यांनी स्वातंत्र्य लढा दिला ते म्हणजे भगत सिंग , राजगुरु , सुखदेव , चंद्रशेखर आझाद , स्वातंत्र्यवीर सावरकर , महात्मा गांधी , वल्लभभाई पटेल आणि यारखे अनेक लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि शेवटी स्वातंत्र्य मिळवले.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Independence Day Essay in Marathi

15 ऑगस्ट निबंध मराठी – 15 august marathi nibandh.

आपल्या भारत देशाला ब्रिटीशांच्या पासून १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मध्य रात्री स्वातंत्र्य मिळाले होते आणि त्यावेळी पंडित जवाहर लाल नेहरू हे राजकीय नेते होते. १९४७ मध्ये १५ ऑगस्ट या दिवशी भारताला मध्य रात्री स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहर लाल नेहरूंनी दिल्ली मध्ये असणाऱ्या लाल किल्ल्यावर आपल्या देशाचा तिरंगा फडकवला आणि त्यावेळी ते भारतचे पहिले पंतप्रधान देखील बनले.

सलग २०० वर्ष आपल्या देशावर हुकुमत गाजवणाऱ्या ब्रीटीशांच्यापासून ज्यावेळी भारताला स्वातंत्र्यता मिळाली त्या दिवसापासून स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि आज देखील हा दिवस त्याच आनंदामध्ये साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशासाठी किंवा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी दिलेले बलिदान तसेच दिलेला लढा.

Essay on Independence Day in Marathi

१५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आपल्या देशाला आम्पूर्ण जगामध्ये एक स्वातंत्र्य देश म्हणून ओळखू लागले तसेच भारत हा देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच विकासाच्या मार्गावर चालू लागला आणि भारताची प्रगती झाली आणि त्यामुळे भारतातील लोकांचे दिवसेंदिवस राहणीमान बदलू लागले आणि जर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते तर आपला देश स्वातंत्र्य झाला नसता तसेच देश विकासाच्या मार्गावर कधीच गेला नसता आणि लोकांचे राहणीमान कधीच सुधारले नसते.

पण तसे काही झाले नाही काही महापुरुषांच्या लढाई मुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि याचाच आनंद दर वर्षी भारतीय लोक साजरा करतात. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस हा भारतामध्ये दर वर्षी खूप आनंदाने साजरा करतात आणि भारतामध्ये हा सन एक राष्ट्रीय सन म्हणून साजरा केला जातो आणि सर्व दिवस म्हणजे सर्व भारतीयांच्या एक अभिमान आहे.

दरवर्षी दिल्लीमध्ये असणाऱ्या लाल किल्ल्यावर देखील आपण तिरंगा ( राष्ट्रध्वज ) फडकवला जातो आणि हा तिरंगा देशाच्या पंतप्रधानामार्फत फडकवला जातो आणि त्यावेळी तिरंगा फडकवल्या नंतर तोफांची सलामी दिली जाते तसेच राष्ट्रगीत गायिले जाते आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान आपले मनोगत करतात तसेच ते देशाच्या प्रगतीसाठी ते पुढील धोरणे काय करणार आहेत ते सांगतात आणि या कार्यक्रमामध्ये तेथील लोक तसेच राजकीय नेते हजार असतात.

अश्या प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम करून दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिवस ( १५ ऑगस्ट ) साजरा केला जातो. भारतामध्ये स्वातंत्र्य दिवस हा सर्व ठिकाणी साजरा केला जातो आणि प्रत्येक राज्यामध्ये देखील हा राष्ट्रीय सन अगदी उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा केला जातो. ज्या प्रत्येक राज्याच्या राजधान्य आहेत त्या शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ध्वजारोहन करतात तसेच राज्याचे मुख्यमंत्री देखील ध्वजारोहण झाल्यानंतर भाषण करतात आणि राज्याच्या विकासासाठी काय धोरणे आखली आहेत याचा लोकांना आढावा देतात.

अश्या प्रकारे सरकारी क्षेत्रामध्ये १५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिवस ) साजरा केला जातो. तसेच भारतामध्ये अनेक ठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी हॉस्पिटल, ग्राम पंचायत, सरकारी कार्यालय, कारखाने, शाळा आणि कॉलेज या ठिकाणी देखील ध्वजारोहन करून स्वातंत्र्यदिवस साजरा केला जातो.

शाळेमध्ये आणि कॉलेज मध्ये तर १५ ऑगस्ट हा दिवस खूप आनंदाने, उत्साहाने आणि दिमाखात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनादिवशी लहान मुले तसेच शाळेतील मोठी मुले सकाळी लवकर आवरून म्हणजेच इस्त्रीची शाळेचा ड्रेस घालून जातात आणि मग शाळेमध्ये गेल्यानंतर स्वातंत्र्य दिनासाठी कोणीतरी प्रमुख पाहुणे बनवलेले असतात आणि त्यावेळी मुले सर्व प्रथम ट्रॅक लेफ्ट राईट करतात.

तसेच एन. सी. सी ( NCC ) ची मुले काही तरी प्रमुख पाहुण्यांच्या समोर काही तरी कार्यक्रम करतात मग प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण किंवा तिरंगा फडकवला जातो मग प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होते तसेच त्यांचे आभार मानले जातात. १५ ऑगस्ट दिवशी काही मुले देखील भाषण करतात आणि ते भाषणामधून आपल्या देशाला कसे स्वातंत्र्य मिळाले हे सांगण्याचा प्रयत्न करतात तसेच काही मुले देशाच्या स्वातंत्र्याच्या काही घटनांच्यावर नाटक बसवून ते इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षकांच्या समोर साजरे करतात आणि शेवटी शाळेमध्ये खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची समाप्ती होते.

अश्या प्रकारे शाळेमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि कॉलेज मध्ये देखील आपला राष्ट्रध्वज फडकवला जातो तसेच प्रमुख पाहुण्यांचे आणि इतर पाहुण्यांचे तसेच काही शिक्षकांचे मनोगत होते. अश्या प्रकारे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदाने १५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिन ) साजरा केला जातो.

१५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिन ) हा आपल्या भारत देशाचा खूप महत्वाचा दिवस आहे कारण आपल्या देशाला या दिवशी परकीय आक्रमणापासून मुक्ती मिळाली म्हणजेच आपला देश परकरी सत्तेपासून स्वातंत्र्य झाला. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ पासून स्वातंत्र्य झाला आणि या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

आम्ही दिलेल्या independence day essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 15 august 1947 nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 15 august independence day essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये independence day of india essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Information In Marathi

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संपूर्ण माहिती सोप्या भाषेत | 15 August Independence Day Information in Marathi Independence Day Mahiti in Marathi

15 August Independence Day Information in Marathi – 15 ऑगस्ट बद्दल संपूर्ण माहिती पाहूया भारत देशात 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. हे तर सर्वांना माहिती आहे. परंतु खूप जणांना माहिती नसेल की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस म्हणून का साजरा केला जातो. आणि या दिवसाला एवढं महत्त्व का दिले आहे. या दिवसा मागचे कारण काय आहे. आपल्या भारत देशात यावर्षी 77वा स्वातंत्र दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल या दिवशी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरी पासून सुटका मिळाली होती. परंतु तुम्हाला माहिती आहे का इंग्रज या दिवशी भारत सोडून का गेले होते. ही सविस्तर माहिती तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत या लेखामार्फत देण्यात आलेली आहे. चला मग जाणून घेऊया. 15 ऑगस्ट दिवस स्वातंत्र्य दिनाची सविस्तर माहिती.

अनुक्रमाणिका

स्वातंत्र्य म्हणजे काय? (What is Independence in Marathi)

स्वातंत्र्याच्या विचार केला असता. वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्याचे अर्थ आहेत. स्वातंत्र्याच्या एक अर्थ म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य. भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळालेले स्वातंत्र्य हे याच पद्धतीचे आहे. त्यामागे इंग्रजांची हुकूमशाही व त्यापासून स्वातंत्र होण्यासाठी लोकांनी केलेल्या लढाईची पार्श्वभूमी आहे. तुम्हाला माहिती असेल, जगामध्ये अनेक देश जबरदस्तीने वेगवेगळ्या युरोपीय देशांच्या साम्राज्याच्या भाग बनवले गेले होते. त्या राजवटीपासून मुक्तता होण्याच्या अर्थ म्हणजेच जसा भारत देश इंग्रजांच्या म्हणजेच परकीय आणि वसाहतवादी राजवटी पासून स्वातंत्र झाला होता त्यालाच राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणता येईल. अशा पद्धतीने स्वतंत्र्याच्या अर्थ प्रामुख्याने वसाहतवादी मुळे आपल्या ओळखीला आलेला आहे.

15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा केला जातो? (Why 15 August celibrate as independence day)

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारताला 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या गुलामगिरी पासून स्वातंत्र्य मिळाले होते. म्हणून 15 ऑगस्ट हा आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिवस आहे. 15 ऑगस्ट रोजी दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 76 वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असतो. देशाचे पंतप्रधानचा हस्ते ध्वजारोहण होते. आणि त्यानंतर दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संबोधित करतात. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाची आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी दिलेल्या प्राणाची आठवण करून देतो.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या इतिहास (History of Independence day In Marathi)

ही गोष्ट त्या काळातली आहे. तेव्हा भारत देश इंग्रजांच्या हुकूमशाहीचा गुलाम होता. आणि त्यावेळेस वर्ल्ड वॉर 2 तेव्हाच नेमका समाप्त झाला होता. तेव्हाचे ब्रिटिश डायरेक्टर लार्ड माउंटबैटनने 30 जून 1948 या दिवशी भारताची सत्ता भारतीयांना सोपवून भारत सोडून गेले होते. भारताचे जनरल सी. राजगोपाल चारी आणि देशातील काही नेत्यांचे म्हणणे होते की, माउंटबैटन ने 30 जून पर्यंत भारताला सत्ता दिली नसती तर, यांच्याकडे सत्ता राहिली नसती. कारण माउंटबैटन हा नेत्यांशी भेटी-गाठी करत होता. इंग्रज हुकूमतांच म्हणणं होतं की, जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य भेटेल. परंतु जिन्नाची नवीन वेगळा देश निर्माणची मागणी होती. त्यामुळे देशात सांप्रदायिक दंगे होत होते. त्याच्यामुळे इंग्रजी हुकूमतला सांभाळन कठीण झालं होतं. भारत स्वतंत्रचे बिल 4 जुलै 1947 ला इंग्रज हुकूमत यांनी संसदला दिले. आणि काही 2 आठवड्यात स्वतंत्रचे बिल पास झाले. त्यानंतर असे ठरवले गेले की, भारत आणि पाकिस्तान विभाजनानंतर 15 ऑगस्टला भारतात इंग्रज शासन समाप्त होईल. एक इंग्रजी फ्रीडम एट मिडनाईट या पुस्तकामध्ये लार्ड माउंटबैटनने सांगितलं की, त्यांना ह्या गोष्टींचे कल्पना आधीच होती की, हे काम त्यांना लवकरच करावे लागेल. त्यांचं म्हणणं होतं की, हे सर्व सप्टेंबर पर्यंत होऊन जाईल. लार्ड माउंटबैटनने पुस्तकात सांगितले आहे की, त्यांनी 15 ऑगस्ट दिवस यामुळे ही निवडला होता की, या दिवशी ही वर्ल्ड वॉर 2 मध्ये जपानी सेनाने इंग्रजी हुकूमतचा समोर घुटणे टेकले होते. याच्या पूर्ण श्रेय लार्ड माउंटबैटनला याला मिळनार होता. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट या तारखेला निवडले होते. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे महत्व (What is the Importants Of Independence Day)

आपल्या भारत देशात दरवर्षी 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व म्हणजेच ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला इंग्रजांची हुकूमशाही पासून मुक्त केलेल्या त्यागांची आठवण करून देतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांपासून स्वतंत्र झाल्यानंतर, जगात भारत देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश बनला. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर भारताने स्वातंत्र्याच्या श्वास घेतला. या दिवशी इंग्रजांच्या ध्वज उतरवून भारतीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे त्या दिवशी देशभरात अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला जातो. 15 ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते. आणि या दिवशी पंतप्रधान ध्वजारोहण करतात. कारण पंतप्रधान देशातील राजकीय प्रमुख असतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीमधील असलेला लाल किल्ल्यावर असलेले लाहोरी गेटच्या माथ्यावरून भारतीय ध्वजारोहण केले जाते. आणि या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशातील नागरिकांना संबोधित करतात.

स्वातंत्र्यदिनी असणारे कार्यक्रम (Swatandtrya Dini Asanare Karyakram)

15 ऑगस्ट या दिवशी दिल्लीमधील लाल किल्ल्यावर देशाच्या राष्ट्रध्वज फडकवला जातो. आणि त्यानंतर देशातील विविध ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली जाते. खूप ठिकाणी ध्वजारोहण मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होतात. या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असली तरी देशातील नागरिक मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात. या दिवशी भारतीय नागरिक एकमेकांना अभिवादन करतात व खूप ठिकाणी मिठाई चॉकलेट वाटप देखील केले जाते. त्याचप्रमाणे भारतीय नागरिक एकमेकांना व्हाट्सअप किंवा फेसबुक वर देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर 15 ऑगस्ट या दिवशी देशात मोठमोठे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

स्वातंत्र्य दिनाच्या निष्कर्ष (Swatantrya Din Nishkarshya)

15 ऑगस्ट या दिवशी देशात स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून तेव्हापासून हा दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यानुसार स्वातंत्र्य दिनामुळे देशातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होते. तसेच हा दिवस भारतीयांना एकत्र आणतो आणि त्याचप्रमाणे लोक समजतात की, आपण सर्व अनेक भाषा, अनेक धर्म व सांस्कृतिक मूल्य असलेले एक राष्ट्र आहोत. विविधतेतील एकता हे भारत देशाचे प्रमुख सार आणि सामर्थ्य आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याचा आम्हा भारतीयांना अभिमान वाटतो.

स्वातंत्र्य दिवस व प्रजासत्ता दिवस या दोघांमध्ये फरक काय आहे? (What is Deffernce Between Independence Day & Republic Day)

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यामुळे हा दिवस स्वतंत्र्य दिन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारत देशात संविधान लागू करण्यात आले होते. त्यामुळे या दिवशी प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाला संबोधित करतात आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच 26 जानेवारी रोजी राजपथावर संचलन सादर केले जाते. 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान करतात आणि 26 जानेवारी रोजी देशाचे राष्ट्रपती ध्वज फडकवतात कारण पंतप्रधान हा देशातील राष्ट्रीय प्रमुख असतो, तर राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख असतो. त्याचप्रमाणे 15 ऑगस्टला पदपथ संचलन होत नाही, तर 26 जानेवारीला सैनिक निमलष्करी इत्यादींची पदपथ संचलन होते. यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम तसेच सुंदर रथ प्रदर्शन इतर विविध कार्यक्रम होतात.

स्वातंत्र्य दिन कधीपासून साजरा केला जातो? (Swatantra Din Kadhi Pasun Sajara Kela Jato)

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा दिल्लीमधील असलेला लाल किल्ल्यावर लाहोटी गेटच्या माथ्यावरून भारतीय ध्वजारोहण केले होते. आणि त्यानंतर देशाला संबोधित केले होते. तेव्हापासून भारत देशात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

भारतात ब्रिटिशांचे नियंत्रण कोणत्या वेळी होते?

पोर्तुगीयांचे भारतामध्ये प्रगती पाहून ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या उद्देशाने लंडन मधून व्यापाराच्या एका गटाने 31 डिसेंबर 1600 रोजी भारतात ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. कारण ब्रिटनमध्ये यादवी युद्ध सुरू होते. ब्रिटनची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून होती. त्यामुळे जगामध्ये एकूण उत्पन्नापैकी फक्त 3 टक्के मराठी ओपन मध्ये व्हायचे. त्याकाळी पोर्तुगाल व स्पेन यासारख्या मुख्य युरोपीय सत्तांनी व्यापारामध्ये ब्रिटनला मागे टाकले होते. 1608 साली ब्रिटिशचे कॅप्टन भारतात सुरतमध्ये बंधारामध्ये हेक्टर या जहाजावर आले. हिस्टरी कंपनी ही व्यापारी संस्था होती. त्यामुळे व्यापारातून लाभ करण्यासाठी ब्रिटिशांनी 50 वर्षांमध्ये भारताच्या बहुतेक भाग नियंत्रणात आणला.

स्वातंत्र्य दिनाच्या इतर महत्त्वाच्या गोष्टी

स्वातंत्र्य दिनामुळे देशातील लोकांमध्ये देशभक्ती भावना जागृत होते तसेच हा दिवस भारतीयांना एकत्र आणतो आणि ते नागरिक असे समजतात सर्व धर्म मिळून आणि सांस्कृतिक मूल्य असलेल्या एक देश आहे. अशाप्रकारे भारतीयांची एकता हे भारतातील प्रमुख सार आणि सामर्थ्य आहे. जगभरात सर्वात मोठी लोकशाहीचा देश असल्याच्या आम्हाला अभिमान आहे. भारत स्वतंत्र झाल्याचे दृष्टिकोन भारतीयांच्या वेगवेगळ्या आहे. काही लोकांचे हे दीर्घ संघर्षाचे स्मरण आहे आणि काहीजणांचे देशाच्या गौरवतेचे आहे. त्यामुळे भारतात देशभक्तीची भावना दिसून येते.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (Independence Day Wishes Whatsapp Status In Marathi)

1) ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, माणुसकी धर्म आहे या देशाच्या, फक्त देशासाठी जगा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2) रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत. 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 3) अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया 4) दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 5) कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देश धर्म. Happy Independence day 6) लाख मेले तरी चालतील पण लाखाच्या पोशिंदा जगलाच पाहिजे 7) सूर्यनारायण जर उगवले नसते तर, आकाशाच्या रंग समजला नसता, जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरच हिंदू धर्माच्या अर्थ समजला नसता 8) जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थ काय 9) सर्वांनी जपा एकमेकांचे सुख तेव्हाच सुंदर होईल आपला देश हॅपी 15 ऑगस्ट 10) हे सैनिका तुझ्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे, संपूर्ण जनतेला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. वंदे मातरम भारत माता की जय 11) सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलसीता हमारा 12) सदैव फडकत राहो तिरंगा आपुला, सर्व जगातील प्रिय देश आपुला 13) देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे 14) गावात काय घेऊन बसलात आम्ही तर आमच्या वागणूकीतूनच जगाला ओळख पटवून देतो भारतमातेच्या लेकी 15) जे देशासाठी फासावर चढले आणि छातीवर गोळ्या झेलल्या त्या शहिदांना आम्ही वंदन करतो Happy independence Day

FAQ. 15 August Independence Day Information in Marathi Independence Day Mahiti in Marathi

Q. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा केला जातो?

Ans. या दिवशी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरी पासून स्वातंत्र्य मिळाले. म्हणून 15 ऑगस्ट ला स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो.

Q. 15 ऑगस्टला काय झाले? (what happen on 15th August)

Ans. या दिवशी भारताला इंग्रजांपासून मुक्तता भेटली. त्यामुळे भारत भारत देश स्वतंत्र होता.

Q. 15 ऑगस्ट 1947 रोजी गांधीजी कुठे होते?

Ans. 14,15 ऑगस्ट 1947 ला सर्व भारत देशात आनंदाच्या महोत्सव होता. तेव्हा महात्मा गांधी राजधानी पासून दूर कलकत्ता मध्ये होते.

Q. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी किती वेळ लागला?

Ans. 200 वर्ष इंग्रजांच्या गुलामी नंतर भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य भेटला.

Q. इंग्रजांनी भारताला का सोडले?

Ana. 1946 रोजी ब्रिटनने घोषणा केली की, भारताला ते स्वातंत्र्य देणार आणि आता देशाचे प्रशासन सांभाळू शकत नाही. त्यांनी सांगितलं की, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर देश सोडून जाणार त्यानंतर शेवटी वायसराय लॉर्ड माऊंटबेटन यांनी 15 ऑगस्ट 1947 ही तारीख नेमली.

Q. स्वातंत्र्य दिनाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात?

Ans. Independence Day

Q. स्वातंत्र्याची लढाई केव्हापासून सुरू झाली?

Ans. 1857 ला भारतीय स्वतंत्रता संग्राम शिपाई विद्रोह आणि भारतीय विद्रोह नावावरून ओळखले जाते.

Q. इंग्रज भारतात केव्हा आले?

Ans. 24 ऑगस्ट 1608 रोजी व्यापाराच्या उद्देशाने भारतात सुरत बंदर वर आले होते.

Q. 14 ऑगस्ट 1947 रात्री काय झालं होते?

Ans. या दिवशी रात्री 12 वाजेला भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पूर्ण देशाला संबोधित करत होते.

Q. इंग्रज कोणत्या देशातले होते?

Ans. इंग्लंड

Q. असे कोणते राज्य आहे त्या राज्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात नाही?

Ans. गोवा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर गोवा मध्ये पोर्तुगांचे शासन होते.

Q. 15 ऑगस्ट या दिवशी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कोण करते?

Ans. देशातील राजकीय प्रमुख असल्यामुळे भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करतात.

Q. भारतात ब्रिटिश केव्हा आले?

Ans. पोर्तुगीयांचे भारतामध्ये प्रगती पाहून ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या उद्देशाने लंडन मधून व्यापाराच्या एका गटाने 31 डिसेंबर 1600 रोजी भारतात ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.

Q. यावर्षी 2023 मध्ये कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाणार आहे?

Ans. 2023 मध्ये 77 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाणार आहे.

Q. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी काय केले?

Ans. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर भारताने स्वातंत्र्याच्या श्वास घेतला. या दिवशी इंग्रजांच्या ध्वज उतरवून भारतीय ध्वजारोहण करण्यात आले.

Q. स्वातंत्र्य दिनाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

Ans. Independence day

Q. भारत केव्हा स्वातंत्र्य झाला?

Ans. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र झाला.

Q. 26 जानेवारी कोणत्या दिवसाठी साजरा केला जातो?

Ans. 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो.

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

All In One Marathi Blog

Independence Day Essay In Marathi

(५ निबंध) स्वातंत्र्य दिन निबंध | 15 August Indian Independence Day Essay In Marathi

स्वातंत्र्य दिन निबंध | 15 August Indian Independence Day Essay In Marathi  – आज इथे आम्ही  स्वातंत्र्य दिन / Independence Day  या विषयावर मराठी निबंध लिहित आहोत. हे स्वातंत्र्य दिनावरील मराठी निबंध १००, २००, ३०० तसेच ४०० शब्दांत लिहिलेला आहे. हा निबंध इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असू शकतो. मी सादर करीत असलेला  निबंध  हा पुढील सर्व विषयांसाठी चालणारा असेल. म्हणजे जर तुम्हाला शाळेतून पुढीलपैकी कोणताही विषय दिल्यास तुम्ही खाली दिलेल्या निबंधाचा उपयोग करू शकतात. चला तर बघूया, 15 august Independence day Essay In Marathi

स्वातंत्र्य दिन निबंधावरील सर्व शीर्षक ज्यासाठी पुढील सर्व निबंध अनुकूल असतील

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध | 15 august essay in marathi, स्वातंत्र्य दिनावावर निबंध १०० शब्दात | independence day essay in marathi.

  • Independence day Nibandh In Marathi
  • स्वातंत्र्य दिनावावर निबंध २००ते ५०० शब्दात

स्वातंत्र्य दिनाचा सुवर्ण इतिहास निबंध

१५ ऑगस्ट १९४७, हा भारतीय इतिहासातील सर्वात भाग्यवान आणि महत्वाचा दिवस होता, जेव्हा आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वकाही त्याग करून, आपल्या प्राणांची आहुती देऊन भारत देशासाठी स्वातंत्र्य मिळवले. भारताच्या स्वातंत्र्याबरोबर, भारतीयांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या रूपात त्यांचे पहिले पंतप्रधान निवडले, ज्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथमच तिरंगा ध्वज फडकवला. आज प्रत्येक भारतीय हा १५ ऑगस्ट विशेष दिवस अगदी सणासारखा साजरा करतो.

बऱ्याच वर्षांच्या बंडांनंतरच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि 14 आणि 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारत स्वतंत्र देश बनला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथमच भारतीय ध्वज फडकवला. त्यांनी मध्यरात्रीच्या वेळी “ट्राय योर डेस्टिनी” हे भाषण दिले. संपूर्ण राष्ट्राने अत्यंत आनंदाने आणि समाधानाने त्याचे ऐकले. त्यानंतर दरवर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान जुन्या दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि जनतेला संबोधित करतात. यासह तिरंग्याला 21 तोफांची सलामी दिली जाते.

15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश साम्राज्यापासून भारताला मिळालेले स्वातंत्र्य लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतातील लोक दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून अगदी उत्साहात साजरा करतात. काही भारतीय पतंग उडवून स्वातंत्र्य साजरे करतात तर काही कबूतर उडवून. दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केल्याने भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत राहतो आणि लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ स्पष्ट होतो. या दिवशी भारताच्या महान नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जनता कायमची मुक्त झाली आहे.

15 ऑगस्ट 1947 रोजी जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान बनले, ज्यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारतीय ध्वज फडकवल्यानंतर भारतीयांना संबोधित केले. ही प्रथा इतर पंतप्रधानांनी पुढे नेली, जिथे ध्वज फडकावणे, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी दरवर्षी या दिवशी आयोजित केल्या जातात. बरेच लोक कपडे, घरे आणि वाहनांवर झेंडे लावून हा सण साजरा करतात.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री “ट्रायस्ट विथ डेस्टिनी” या भाषणाने भारताचे स्वातंत्र्य घोषित केले. त्याच वेळी, ते आपल्या भाषणात म्हणाले की, अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर, हीच ती वेळ आहे जेव्हा आपण आपला संकल्प पूर्ण करू आणि आपले दुर्दैव संपुष्टात आणू.

भारत हा असा देश आहे जिथे विविध धर्म, परंपरा आणि संस्कृतीचे कोट्यवधी लोक एकत्र राहतात आणि स्वातंत्र्य दिनाचा हा सण पूर्ण आनंदाने साजरा करतात. या दिवशी, भारतीय म्हणून, आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि वचन दिले पाहिजे की आम्ही नेहमीच देशभक्तीने परिपूर्ण राहू आणि कोणत्याही प्रकारच्या आक्रमकता किंवा अपमानापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी प्रामाणिक राहू.

भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीसाठी स्वातंत्र्याचे विशेष महत्त्व आहे, म्हणून हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्वाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांच्या वश झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. आम्ही स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण मानतो.

15 ऑगस्ट हा दिवस भारतीय लोक त्यांच्या स्वतःच्या शैलीत साजरे करतात, काही जण हा दिवस मित्र आणि कुटुंबियांसह संस्मरणीय बनवतात, तर काही देशभक्तीपर गाणी आणि चित्रपट पाहून नृत्य करतात, तसेच या दिवशी अनेक कार्यक्रमात सहभागी होणारे बरेच लोक आहेत. आणि प्रसिद्धी आणि स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विविध माध्यमांद्वारे प्रसारित होत असते.

या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवला जातो आणि “जन-गण-मन” हे राष्ट्रगीत गायले जाते. शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि मिठाई वाटली जाते. मंगल पांडे, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, रामप्रसाद बिस्मिल, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू इत्यादी अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान स्मरणात आहे.

काही भारतीय पतंग उडवून स्वातंत्र्य साजरे करतात तर काही कबूतर उडवून. दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा केल्याने भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत राहतो आणि लोकांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ स्पष्ट होतो.

स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण असल्याने या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये सर्व बंद आहेत. पण हा त्या लोकांचा उत्साह आहे जो सर्व एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात आणि दरवर्षी मोठ्या उत्साहाने, स्वातंत्र्यदिनाचे आयोजन केले जाते, तिरंगा फडकवला जातो आणि मिठाई वाटली जाते.

  • Stri Purush Samanta Essay in Marathi | स्त्री पूरूष समानता मराठी निबंध
  • स्वच्छ भारत निरोगी भारत  निबंध

स्वातंत्र्य दिनावावर निबंध २००ते ५०० शब्दात | Independence day Nibandh In Marathi

स्वातंत्र्य आवश्यक आणि इतर अनेक मार्गांनी वेगळे होते. आम्ही यापुढे गुलाम नव्हतो, शारीरिक किंवा मानसिकही नव्हते. आम्हाला प्रत्येक क्षेत्रात मोकळेपणाने बोलणे, वाचणे, लिहिणे, फिरणे असे स्वातंत्र्य मिळाले होते.

स्वातंत्र्य दिनाचा सुवर्ण इतिहास

ब्रिटिशांनी भारतावर कब्जा केल्यानंतर आपण आपल्याच देशात गुलाम होतो. पैसा, धान्य, जमीन असे सर्व काही आमचे होते पण आता कोणावरही आमचा अधिकार नव्हता. ते अनियंत्रित भाडे आकारायचे आणि त्यांना पाहिजे ते मन लागायचे, जसे की नीलसारख्या नगदी पिके. हे विशेषतः चंपारण, बिहारमध्ये दिसून आले. जेव्हाही आम्ही त्यांच्याविरोधात निषेध केला, त्याहून मोठे उत्तर आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडासारखे मिळेल.

प्रातरनच्या कथांची कमतरता नाही आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या धाडसी हालचालींची कमतरता नाही, त्यांच्या अथक प्रयत्नांचा परिणाम आहे की आज हा आमच्यासाठी इतिहास आहे. ब्रिटिशांनी आम्हाला वाईट रीतीने लुटले, त्याचे एक उदाहरण म्हणजे कोहिनूर, जे आज त्यांच्या राणीचा मुकुट सजवतात. परंतु आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा अजूनही सर्वात उच्चभ्रू आहे आणि कदाचित हेच कारण आहे की आजही आपल्या देशात पाहुण्यांची देवाप्रमाणे पूजा केली जाते आणि जेव्हा जेव्हा ब्रिटिश भारतात येतात तेव्हा आम्ही त्यांचे स्वागत करत राहू पण इतिहास लक्षात ठेवतो.

स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान

गांधीजींसारखे आपले स्वातंत्र्यसैनिक, ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात अतुलनीय योगदान दिले आहे आणि ते सर्वात लोकप्रिय देखील होते. त्याने सर्वांना सत्य, अहिंसेचा धडा शिकवला आणि अहिंसा हेच सर्वात मोठे शस्त्र म्हणून उदयास आले आणि दुर्बलांच्या दुर्बल लोकांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवला. गांधीजींनी देशातून अनेक गैरप्रकार दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले आणि सर्व विभागांना एकत्र आणले, ज्यामुळे हा लढा सोपा झाला. त्याच्यावर लोकांचे प्रेम हेच लोक त्याला बापू म्हणत असत.

प्रत्येकजण सायमन कमिशनविरोधात शांततेने निषेध करत होता, पण दरम्यान ब्रिटिशांनी लाठीचार्ज सुरू केला आणि त्यात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. यामुळे दुखावले गेले, भगतसिंग, सुख देव, राजगुरू यांनी सॉन्डर्सचा वध केला आणि त्या बदल्यात त्यांना फाशीची शिक्षा झाली आणि ते हसले आणि सिंहासनावर चढले.

या स्वातंत्र्य संग्रामात सुभाष जंदर बोस, बाळ गंगाधर टिळक, मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, गणेश शंकर विद्यार्थी, राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद इत्यादी अशी शेकडो नावे आहेत ज्यांचे योगदान अतुलनीय आहे.

स्वातंत्र्याचा रंगीत उत्सव

स्वतंत्र भारतात हा सण साजरा करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. आठवडाभरापूर्वीपासून, बाजारात भरपूर प्रकाश असतो, कधी रांगोळीचे तीन रंग विकले जातात, तर कुठे तीन रंगांचे दिवे. जणू संपूर्ण शरीर या रंगांमध्ये शोषले जाते. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे आणि कुठेतरी देशभक्तीपर गीतांचा आवाज आहे. संपूर्ण देश हा उत्सव नृत्य आणि गाण्याद्वारे साजरा करतो. लोक स्वतः नाचतात आणि इतरांनाही नाचायला भाग पाडतात. संपूर्ण देश अशा प्रकारे एकत्र येतो की हिंदू असो की मुस्लिम, फरक नाही.

हा सण आपल्याला अमर वीरांच्या बलिदानासह इतिहास विसरू नये याची आठवण करून देतो, जेणेकरून व्यवसायाच्या बहाण्याने कोणालाही पुन्हा राज्य करण्याची संधी देऊ नये आणि आजच्या तरुण पिढीला त्यांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून द्यावी. प्रत्येकाकडे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे वेगवेगळे मार्ग असले तरी उद्देश एकच आहे. ते सर्व मिळून एक दिवस देशासाठी जगतात, स्वादिष्ट अन्न खातात आणि त्यांच्या मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.

१५ ऑगस्ट १९४७ ही एक तारीख आहे जी आपल्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. एक दिवस जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास भाग पाडले गेले. जर आपल्याला दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले तर हा उत्सव तितकाच मोठा असला पाहिजे आणि कदाचित हेच कारण आहे की आपण आजही ते त्याच धूमधडाक्यात साजरा करतो.

महत्वाचा ऐतिहासिक क्षण

ब्रिटिशांचे भारतात आगमन ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा भारताला सोन्याचा पक्षी म्हटले जात होते. 17 व्या शतकात मोगलांचे राज्य असताना ब्रिटिश व्यापारासाठी भारतात आले. हळूहळू व्यापाराच्या बहाण्याने ब्रिटिशांनी आपली लष्करी शक्ती वाढवली आणि युद्धात अनेक राजांना त्यांच्या प्रदेशांना फसवून जिंकले. 18 व्या शतकापर्यंत, ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने आपले वर्चस्व प्रस्थापित करून, त्याने त्याच्या सभोवतालच्या क्षेत्रांना वश केले.

गुलाम म्हणून भारत आपण गुलाम झालो आहोत याची जाणीव झाली होती. आम्ही आता थेट ब्रिटिश राजवटीखाली होतो. सुरुवातीला ब्रिटिशांनी आम्हाला शिक्षण देऊन किंवा आमच्या विकासाच्या आधारावर आपल्या गोष्टी लादण्यास सुरुवात केली की नंतर हळूहळू तो त्यांच्या वागण्यात अडकला आणि त्यांनी आमच्यावर राज्य करण्यास सुरुवात केली.

इंग्रजांनी आमचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या काळात अनेक युद्धे देखील झाली, त्यातील सर्वात प्रमुख द्वितीय विश्वयुद्ध होते, ज्यासाठी भारतीय सैन्याची बळजबरीने भरती करण्यात आली. भारतीयांचे त्यांच्याच देशात अस्तित्व नव्हते, ब्रिटिशांनीही जालियनवाला बाग सारखे हत्याकांड घडवून आणले आणि भारतीय फक्त त्यांचे गुलाम म्हणून राहिले.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केली या परस्परविरोधी वातावरणात, 28 डिसेंबर 1885 रोजी 64 लोकांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केली. ज्यात दादाभाई नौरोजी आणि एओ ह्यूम यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि हळूहळू क्रांतिकारी उपक्रम राबवले जाऊ लागले, लोक पार्टीत सहभागी होऊ लागले.

या अनुक्रमात इंडियन मुस्लिम लीगचीही स्थापना झाली. असे अनेक पक्ष पुढे आले आणि त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. ज्यासाठी अनेक वीरांनी गोळ्या झाडल्या आणि अनेकांना फाशी देण्यात आली, अनेक माता रडल्या आणि काही तरुण दुर्दैवी होते.

सांप्रदायिक दंगली आणि भारताची फाळणी अशाप्रकारे, ब्रिटिश देश सोडून निघून गेले आणि आपणही मुक्त झालो, पण अजून एक युद्ध अजून पहायचे बाकी होते, ते म्हणजे जातीय हल्ले. स्वातंत्र्य मिळताच जातीय हिंसा भडकली, नेहरू आणि जिना दोघेही पंतप्रधान होणार होते, परिणामी देशाची फाळणी झाली.

भारत आणि पाकिस्तान या नावाने हिंदू आणि मुस्लिम राष्ट्र स्थापन झाले. गांधीजींच्या उपस्थितीने हे हल्ले कमी झाले, तरीही मृतांची संख्या लाखोंमध्ये होती. एका बाजूला स्वातंत्र्याचे वातावरण होते आणि दुसऱ्या बाजूला हत्याकांडाचे दृश्य होते. देशाची फाळणी झाली आणि 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आणि 15 ऑगस्ट भारतासाठी अनुक्रमे घोषित करण्यात आला.

मुक्त भारत आणि स्वातंत्र्य दिन प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर, आम्ही आमचे अमर शूर सैनिक आणि दंगलीत मारल्या गेलेल्या निरपराध लोकांचे स्मरण करून स्वातंत्र्य दिन साजरा करतो. अमर जवानांची निश्चित गणना नाही, कारण त्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश होता.

जेव्हा संपूर्ण देश एक झाला, तेव्हा हे स्वप्न पूर्ण झाले. होय, भगतसिंग, सुखदेव, फाशी झालेल्या राजगुरू, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस इत्यादींकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे काही प्रमुख देशभक्त होते. महिला देखील या कामात मागे नव्हत्या, जसे की अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू आणि इतर अनेक.

नवीन युगात स्वातंत्र्य दिनाचा अर्थ

स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाची तयारी मोठ्या उत्साहाने केली जाते, दरवर्षी आपले माननीय पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवतात. त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्याच्या भाषणासह काही देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले जातात, जे आपण तेथे सादर करून किंवा घरी बसून थेट प्रक्षेपणातून आनंद घेऊ शकतो.

दरवर्षी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दुसऱ्या देशातून बोलावले जातात. स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे आणि या निमित्ताने सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालये सर्व बंद आहेत. हा असा सण आहे की संपूर्ण देश एकसंधपणे साजरा करतो, फक्त प्रत्येकाची शैली वेगळी असते. काही नवीन कपडे घालतात तर काही देशभक्तीपर गाणी ऐकून हा दिवस साजरा करतात.

15 August Essay In Marathi

स्वातंत्र्य हा एक शब्द आहे जो प्रत्येक भारतीयाच्या शिरामध्ये रक्ताप्रमाणे वाहतो. स्वातंत्र्य हा प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुलसीदास जी म्हणाले आहेत, ‘आश्रित स्वप्ने सुखनाही आहेत’ याचा अर्थ स्वप्नातही आश्रित राहण्यात आनंद नाही. स्वातंत्र्य हा कोणासाठीही शाप आहे. जेव्हा आपला देश स्वतंत्र होता, त्यावेळी आपल्याकडे जगात कोणताही राष्ट्रध्वज नव्हता, किंवा आपल्याकडे कोणतेही संविधान नव्हते.

आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि संपूर्ण जगात भारताची एक ओळख आहे. आपले संविधान आज संपूर्ण जगात एक उदाहरण आहे. ज्यात सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार आहे. आपला राष्ट्रध्वज प्रेम, बंधुता आणि एकतेचे प्रतीक आहे.

भारताचे महान संविधान लेखक बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याची अनुभूती दिली आहे किंवा विशेष अधिकार संविधानात दिले आहेत. आपला भारत स्वतंत्र झाल्यापासून आपला देश आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे.

आज भारत संपूर्ण जगात आशेच्या किरणाप्रमाणे आकाशात चमकत आहे, हे सर्व स्वतंत्र भारतातच शक्य झाले आहे. आम्हाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही, यासाठी देशाच्या शूरवीरांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान देऊन आपले बलिदान दिले आहे, आपण त्यांचे नेहमी gratefulणी राहिले पाहिजे.

आज आपण स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, हे सर्व आपल्याला भारतमातेच्या पुत्रांची आठवण करून देते, ज्यांनी देशाच्या नावाने आपले सर्वस्व दिले. भारतातील प्रसिद्ध विद्वान, कवी, इतिहासकार किंवा लेखकांनी भारताची सामाजिक सुधारणा करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

आज भारत पूर्वीच्या जगात अतुलनीय आहे. सामाजिक वाईट संपले, गरिबांचे आर्थिक शोषण संपले आणि गावांची दयनीय स्थिती झपाट्याने सुधारली. आज भारतासह संपूर्ण जग दहशतवादाशी लढत आहे, जे स्वातंत्र्याच्या नावावर सर्वात मोठे कलंक आहे.

आपल्या सर्वांना माहित आहे की दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. काही लोक दहशतवादाचे वस्त्र परिधान करतात आणि निरपराध लोकांना मारतात, देशवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात. परिणामी जनतेमध्ये सरकारी धोरणे आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेबद्दल संभ्रम निर्माण होतो. आपण सर्व भारतीयांनी दहशतवादाविरोधात एकजुटीने आणि एकजुटीने सरकारला सहकार्य केले पाहिजे.

हे आपले भाग्य आहे की आपण भारताच्या पवित्र भूमीवर जन्मलो आणि स्वातंत्र्याच्या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशभक्ती ही एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकामध्ये अनिवार्य आहे. काही लोक आपल्या पवित्र देशाला आपल्या स्वार्थपूर्तीसाठी भ्रष्टाचाराच्या बुरख्याखाली झाकत आहेत आणि देशातील निष्पाप जनतेची दिशाभूल करत आहेत. आपण एकजूट होऊन अशा भ्रष्ट लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर भ्रष्टाचाराच्या रूपात रावण जाळला पाहिजे.

भारताला पूर्वीसारखे सोनेरी पक्षी बनवायचे आहे आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी, प्रत्येक भारतीयाला आपल्या हक्कांपेक्षा कर्तव्ये पार पाडावी लागतील, तरच आपला देश संपूर्ण जगात महासत्ता म्हणून उदयास येईल. हे आमचे मुख्य ध्येय आहे.

भारत माता की जय, आपण सर्व एक आहोत, वंदे मातरम.

Other Essay

  • Majhi aai nibandh in marathi
  • माझी शाळा  निबंध  मराठी 
  • ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे  निबंध  मराठी
  • मोबाइलचे मनोगत मराठी  निबंध
  •  प्रदूषण एक समस्या मराठी  निबंध  

1 thought on “(५ निबंध) स्वातंत्र्य दिन निबंध | 15 August Indian Independence Day Essay In Marathi”

Nice information sir

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

NibandhMarathiBhashan.ninja - निबंध, भाषणे, चरित्रे, माहिती

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी (9+ सुंदर भाषणे) | 15 august Independence Day Speech in Marathi

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानुसार, आपल्याला सर्वांचे आदर्श भारतीय राष्ट्रध्वज स्वतंत्र भारताच्या मार्गाने विकसित करण्यासाठी आपल्या मनात दिलेला नेतृत्व आणि उत्साह सांगण्याचा समय आला आहे.

मराठीत स्वातंत्र्यदिन स्पीच हा ब्लॉग पोस्ट आपल्याला सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाच्या साजरा करण्यासाठी मराठीत उपयुक्त भाषेत तयार करण्याच्या विशेष सूचना आणि सुचना प्रदान करण्यात आलेला आहे.

आपल्याला आपल्या भाषेत स्वातंत्र्यदिन स्पीच तयार करण्याच्या उत्सुकतेसह आणि स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सक्रियपणे सहभागी व्हायला आमंत्रित केले आहे.

या पोस्टमध्ये, आपण स्वातंत्र्यदिनाच्या प्रतिष्ठानिक कार्यक्रमांसाठी मराठीत स्वातंत्र्यदिन स्पीच तयार करण्याच्या चर्चा करू.

त्यांचा शीर्षक, तयारीच्या संदर्भात, आणि विचारधारेत तर्कशील आणि सर्वसाधारणपणे मोजमपणे आहे.

आपल्याला स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात सक्रियपणे सहभागी व्हायला आमंत्रित केले आहे, आपल्या मराठीत अद्याप आवडत्या विषयांवर अधिक माहितीसाठी त्यांचं संदेश वाचा!

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी

  • स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय इतिहासात आज दिवसाचं एक विशेष स्थान आहे.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचं संघर्ष, त्याचं उत्साह आणि त्याचं समर्पण आम्ही सर्व कधीही विसरू नये.

हे दिवस आपल्या भारतीय राष्ट्राचं समर्थन करण्याचं, आपल्या स्वातंत्र्याचं आणि आपल्या राष्ट्रीय गौरवाचं मनाचं साज असल्याचं नक्कीच सांगण्याचं आणि महत्त्वाचं दिवस आहे.

त्याच्या स्मृतीत आज आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजाचं गौरव आणि त्याच्या स्वातंत्र्याचं महत्त्व समजायला हवं.

ह्या विशेष प्रसंगावर आपल्या मनाला स्वातंत्र्याचं महत्त्व आणि आपल्या राष्ट्रध्वजाचं सन्मान करण्यासाठी माझं हृदयपूर्वक आमंत्रण आहे.

आपल्याला स्वातंत्र्य दिवसाच्या उत्सवाच्या शुभअवसरी स्वागत आहे.

आपल्याला स्वातंत्र्याचं आणि राष्ट्रध्वजाचं मनापासून सन्मान करण्यासाठी, आपल्या मनातील भावना आणि आदर्शांना अभिवादन करण्यासाठी मी आपल्या सामोरं आहे.

आपल्याला या विशेष दिवशी स्वातंत्र्य दिवसाच्या प्रत्येक भारतीयाचं आत्मविश्वास आणि समर्पण स्थानिक असावं हे माझं मोठं विचार आहे.

ह्या विचारानुसार, मी आपल्या समर्थनासाठी आपल्याला स्वागत करत आहे आणि आपल्या संघर्षात सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या वार्षिकोत्सवानंतर आपल्याला संघर्षाचं, आपल्या विजयांचं आणि आपल्या राष्ट्रीय गौरवांचं मनापासून सानुकूल अभिवादन करण्यासाठी ह्या आमंत्रणावर उत्तर द्या.

स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवानंतर, आपल्या आदर्शांना समर्पित असण्यासाठी माझ्याकडून आपल्याला प्रेरित करण्यासाठी नाही आणि आपल्याला प्रेरित करण्यासाठी आपल्याला संघर्ष करण्याचं आणि आपल्या सपनांना पूर्ण करण्याचं प्रेरणादायी विचार आहेत.

आपल्याला स्वातंत्र्याचं महत्त्व आणि आपल्या राष्ट्रीय गौरवाचं सन्मान करण्यासाठी धन्यवाद.

आपल्या भारतीय अहिंसाचं, सहिष्णुतेचं, आणि साहसी स्वरूपाचं सन्मान करण्याचं समर्थन करण्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करत आहे.

ह्या विशेष प्रसंगावर, ह्या विशेष दिवसी आपल्याला धन्यवाद देण्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करत आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारत माता की जय!

वन्देमातरम्

महात्मा गांधीजींचं सूक्ति:

"आजादी हातात आली तर ती आपल्याला आपल्या दुर्बलतेचं पार करायला आवडत नसेल, ती दुर्बलता आपल्या मानवी गुणांचं मोठं संचेत नसेल.

हे मला स्पष्ट आहे की, माझं राष्ट्रीयत्व किंवा माझं व्यक्तिगत आत्मविश्वास याला कोणतेही विचारक नको!"

स्वामी विवेकानंदजींचं उक्ति:

"या महान राष्ट्रात अर्थशास्त्र, शास्त्र आणि धर्म, त्या समाजाचं आधार आहेत.

ह्याचं अभाव राष्ट्राची चेष्टा आणि विकास करण्याचं दायित्व संपलेलं नाही."

नेताजी सुभाषचंद्र बोसजींचं उक्ति:

"त्या राष्ट्राला कोणतेही बल प्राप्त करायचं आहे, ज्याचं आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याचं विश्वास असेल, त्याचं कशीही कायमही सामर्थ्य होईल."

स्वातंत्र्य दिवसाच्या उत्सवाच्या शुभअवसरी, भारत माता की जय!

स्वातंत्र्य दिन भाषण 100 शब्द

आज आपल्याला स्वातंत्र्याच्या महापर्वाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा! हे दिवस आपल्याला आपल्या देशाच्या महानतेचं, साहसाचं, आणि स्वाधीनतेचं स्मरण करण्यासाठी सांगतात.

आपल्याला स्वातंत्र्याच्या दिवशी आपल्या देशाच्या महानतेचं साक्षी बनण्याची प्रेरणा मिळावी हीच माझी इच्छा आहे.

आपल्या स्वातंत्र्याची किंवा आजच्या आपल्या राष्ट्रीय गौरवाची किंवा आत्मविश्वासाची स्मृती आपल्या हृदयात सदैव राहावी, हे माझं विनंती आहे.

भारत माता की जय!

स्वातंत्र्य दिन भाषण 150 शब्द

आज भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं विशेष दिवस आहे.

ह्या दिवशी, आपल्याला आपल्या वीर अग्रजांचं आणि संघर्षाचं स्मरण करायला हवं.

आपल्या अग्रजांचं पराक्रम आणि त्यांच्या बलिदानाने ह्या दिवसाची महत्त्वाची आणि गौरवान्वित होण्याची शपथ घेतली जाते.

आज आपल्याला ह्या स्वातंत्र्याचं वाटा आणि राष्ट्रीय एकात्मतेचं महत्त्व ओळखायला हवं.

ह्या दिवसाच्या उत्सवाच्या दिवशी, आपल्याला ह्या विशेष दिवशी स्वातंत्र्य, एकात्मता आणि राष्ट्रधर्माची महत्त्वाकांक्षा करण्याची आणि सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची प्रेरणा मिळावी हीच माझी इच्छा आहे.

भारत माता की जय! जय हिंद!

स्वातंत्र्य दिन भाषण 200 शब्द

स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज आमच्या राष्ट्रीय कौतुकाचं, स्वातंत्र्य दिवसाचं साजरा करण्याचं अत्यंत उत्साह आणि आनंद आहे.

७५ वर्षांपूर्वीचं आपलं देश स्वतंत्र झालं, तरीही ह्याची अनुभूती आजही आपल्या ह्रदयात जीवंत आहे.

ह्या दिवसाला आपल्याला स्वातंत्र्याचं महत्त्व आणि महिमा समजायचं आहे.

ह्या स्वातंत्र्याचं प्राप्तीला आपल्या पूर्वीच्या समाजाचं, आजच्या समाजाचं आणि पुढील समाजाचं समर्थन करण्याची गरज आहे.

ह्या दिवशी, आपल्याला आपल्या महान वीरांचं समर्थन करण्याचं कार्य होवं.

आपलं संकल्प असावं की, आपलं देश सदैव मुक्त, उद्याचं आणि समृद्ध असो!

स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! जय हिंद! वन्देमातरम्!

स्वातंत्र्य दिन भाषण 300 शब्द

स्वातंत्र्य दिन हा एक विशेष दिवस आहे ज्याने आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं.

ह्या दिवसाला हरविलेलं धर्म, भाषा, लहान-मोठ्यांची एकत्रिता, हरित आणि भाग्यशाली भूमिका आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या अवसराला स्मरणात ठेवून आम्ही आपल्या महान क्रांतिवीरांच्या योगदानाचा आदर करू, आणि आपल्या राष्ट्रीयत्वाचं आत्मविश्वास वाढवू.

ह्या दिवसाला आपल्या देशाला आणि आपल्या जीवनाला एक नवा दिशा मिळावा याचं कामना करतो.

ह्या दिवसाच्या अवसरी, आपल्याला आपल्या महान नेतृत्वाने स्थापित केलेल्या स्वातंत्र्याच्या स्वप्नांचं आणि मानवी हक्कांचं आधार मानण्याची गरज आहे.

ह्या दिवसाच्या स्मृतींतली आपल्याला आत्मबल आणि उत्साहाचं प्रचार करणं आवश्यक आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या अवसरी, आम्ही सर्वांना सांगतो की हा दिवस आपल्या अद्भुत राष्ट्रीय इतिहासाचं आणि महान क्रांतिवीरांचं योगदानाचं स्मरण करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.

आपल्या मनातलं भारतीय अभिमान आणि आत्मसमर्पण ह्या दिवसाला अधिक गौरवित करताना आणि आमच्या देशाचं समृद्धीसाठी सक्रियपणे काम करताना आपल्या भारतीय अहंकाराला स्फूर्ती मिळावी लागेल.

ह्या दिवसाच्या अवसरी, आपल्याला ह्या दिवसाचे महत्त्व आणि महिमा समजण्यासाठी अधिक संवेदनशील असणं आवश्यक आहे.

आपलं देश आपल्याला आपल्या समृद्धीसाठी आणि सर्वांच्या हितासाठी हवं! आपलं देश, आपलं गौरव!

स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! जय हिंद! वन्देमातरम्!

स्वातंत्र्य दिन भाषण 500 शब्द

स्वातंत्र्य दिन हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचं दिवस आहे.

ह्या दिवसाला हमी स्वतंत्र झालो आहोत, ह्या दिवसाला हमी स्वातंत्र्याच्या अभिमानात रंगीत आहोत.

ह्या दिवसाला हमी आपल्या राष्ट्रध्वजाच्या माथी गर्वाने उच्चरित करतो, ह्या दिवसाला हमी आपल्या महान वीरांचं आदर करतो आणि ह्या दिवसाला हमी आपल्या अद्भुत राष्ट्रीयत्वाचं महिमा समजतो.

ह्या विशेष दिवसाच्या अवसरी, आपल्या मनातलं भारतीय अभिमान आणि आत्मसमर्पण वाढवून आपल्या महान राष्ट्रीयत्वाला आणि वीर जाणवण्याचं काम करावं आणि ह्या महान राष्ट्राच्या इतिहासाला आपल्याला पुन्हा अनुभवायला मदत करावं.

आज आमच्या देशाचं स्वातंत्र्याचं ७५ वर्ष पूर्ण झालं आहे.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा ह्या दिवसाचं उत्सव तणावात उडून गेलं आणि राष्ट्रध्वजाचं अभिमान उंचावलं.

ह्या विशेष अवसरी, ह्या महान आजादीच्या मोठ्या यज्ञाच्या स्मृतीत आम्ही आपल्या महान वीरांचं स्मरण करतो ज्यांना ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अप्रतिम संघर्ष केलं.

ह्या दिवसाला स्मरणात ठेवा की आम्ही एकत्रित होतो, विविध धर्म, भाषा, जाती आणि सांस्कृतिक विचारांच्या साजरी भागीदार होतो.

ह्या विशेष दिवसाला हमी आपल्या स्वातंत्र्याच्या अभिमानात उच्चारलेल्या आमच्या जनतेला सन्मान करतो आणि आपल्या महान वीरांना अभिमानाने स्मरण करतो ज्यांना ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला जवानी, उत्साह आणि बलिदान आणि धैर्य दिलेलं.

स्वातंत्र्य दिवस हा ह्या महान देशाला स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याच्या अभिमानात रंगायला सोपं आहे.

ह्या दिवसाच्या दिवशी हमी आपल्या राष्ट्रीय गौरवाचं मनापासून साज करतो आणि आपल्या महान वीरांच्या योगदानाचं आदर करतो.

आमच्या स्वातंत्र्य दिवसाच्या उत्सवाच्या अवसरी, आम्ही सर्वांना सांगतो की हा दिवस आपल्या अद्भुत राष्ट्रीय इतिहासाचं आणि महान क्रांतिवीरांचं योगदानाचं स्मरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

स्वातंत्र्य दिन 5 ओळींचे भाषण मराठी

  • स्वातंत्र्य दिवस हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं आनंद आणि गर्व दर्शवणारं दिवस आहे.
  • ह्या दिवसाला हमी आपल्या वीरांना अभिमानाने स्मरण करतो ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं.
  • आपलं देश स्वातंत्र्य आणि समृद्ध असो, यासाठी आपल्या अद्भुत वीरांच्या मनापासून आभार मानतो.
  • ह्या दिवसाला हमी स्वातंत्र्याच्या महिमेत तणावात उडून गेलं, तरीही या महान आजादीच्या मोठ्या यज्ञाचं आदर करतो.
  • स्वातंत्र्य दिनाच्या अवसरी, ह्या महान देशाला स्वतंत्र आणि गरीब कोटीचं सामाजिक उत्थान करण्यासाठी पुन्हा समर्थन करावं!

स्वातंत्र्य दिन 10 ओळींचे भाषण मराठी

  • ह्या दिवसाला हमी स्वतंत्र झालो आहोत, ह्या दिवसाला हमी आत्मविश्वासाने भरलो आहोत.
  • आपलं राष्ट्रध्वज उच्च करून आपल्या महान वीरांना आदर करून त्यांना सलाम करू.
  • ह्या विशेष दिवसाला आपल्या महान नेतृत्वाचं स्मरण करून आपल्या देशाला मुक्त आणि समृद्ध करण्यासाठी संकल्प घ्या.
  • स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाच्या अवसरी, ह्या महान आजादीच्या यज्ञाला अभिमानाने स्मरण करावं.
  • ह्या विशेष दिवसाला आपल्या महान वीरांच्या आदराने समर्थन करू आणि त्यांना सलाम करू.
  • ह्या दिवसाला आपल्या देशाचं सर्वांना एकत्रित करून आपल्या महान इतिहासाचं स्मरण करण्यासाठी आणि मुक्तीच्या दिशेने अग्रसर होण्याचं प्रयत्न करावं.
  • ह्या दिवसाला हमी आपल्या महान देशाचं गौरव आणि महिमा समजतो आणि त्याचं सन्मान करतो.
  • स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाच्या अवसरी, ह्या दिवसाचं महत्त्व आणि महिमा समजून आपल्या राष्ट्रभक्तीचं प्रदर्शन करून दिलंय.
  • ह्या दिवसाला आपल्या महान देशाला सलाम करून आपलं संकल्प असावं की, आपलं देश सदैव मुक्त, उद्याचं आणि समृद्ध असो!

स्वातंत्र्य दिन 15 ओळींचे भाषण मराठी

  • आज आपल्याला स्वातंत्र्याचं महत्त्व समजायला हवं.
  • ह्या दिवसाला हमी आपल्या महान वीरांच्या स्मरणात ठेवून आपल्या देशाला धन्यवाद देतो.
  • ह्या दिवसाला आपल्या महान नेतृत्वाचं स्मरण करून आपल्या देशाला मुक्त आणि समृद्ध करण्यासाठी संकल्प घ्या.
  • ह्या दिवसाला हमी आपल्या देशाचं सर्वांना एकत्रित करून आपल्या महान इतिहासाचं स्मरण करण्यासाठी आणि मुक्तीच्या दिशेने अग्रसर होण्याचं प्रयत्न करावं.
  • ह्या दिवसाला आपल्या महान वीरांच्या आदराने समर्थन करू आणि त्यांना सलाम करू.
  • ह्या दिवसाला आपल्या महान देशाचं गौरव आणि महिमा समजतो आणि त्याचं सन्मान करतो.
  • ह्या दिवसाच्या स्मृतींतली आपल्या भारतीय अभिमान आणि आत्मसमर्पण वाढवून आपल्या महान राष्ट्रीयत्वाला समर्थन करून द्या.
  • आजचा दिवस हा ह्या महान देशाला स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याच्या अभिमानात रंगायला सोपं आहे.
  • ह्या दिवसाला आपल्या महान राष्ट्रध्वजाच्या अभिमानाने उच्चारलेल्या आमच्या जनतेला सन्मान करतो आणि आपल्या महान वीरांना अभिमानाने स्मरण करतो.
  • ह्या विशेष दिवसाला हमी आपल्या महान देशाचं गौरव आणि महिमा समजतो आणि त्याचं सन्मान करतो.
  • या दिवसाला आपल्या देशाचं सर्वांना आदराने साजरा करून त्यांना धन्यवाद देतो आणि स्वातंत्र्याचं महत्त्व मनापासून समजतो.

स्वातंत्र्य दिन 20 ओळींचे भाषण मराठी

  • आपलं राष्ट्र आपल्या वीरांचा आभास आहे, ज्यांनी ह्या महान देशाच्या स्वातंत्र्यासाठी अप्रतिम संघर्ष केलं.
  • ह्या दिवसाला आपल्या महान वीरांना सलाम करताना, आपलं धन्यवाद देत आहोत ज्यांनी आपल्या देशाच्या स्वतंत्र्यासाठी त्याचं बलिदान दिलं.
  • ह्या विशेष दिवसाच्या अवसरी, ह्या महान आजादीच्या यज्ञाच्या स्मृतीत आम्ही आपल्या महान वीरांचं स्मरण करतो.
  • ह्या दिवसाला आपल्या देशाच्या सर्वांना एकत्रित करून आपल्या महान इतिहासाचं स्मरण करण्यासाठी आणि मुक्तीच्या दिशेने अग्रसर होण्याचं प्रयत्न करावं.
  • ह्या दिवसाला आपल्या देशाला आणि आपल्या महान वीरांना सलाम करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.
  • ह्या विशेष दिवसाला हमी आपल्या महान देशाला सलाम करून त्यांना अभिमानाने स्मरण करू आणि आपल्या राष्ट्रीय इतिहासाला महत्त्व देतो.
  • स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाच्या अवसरी, आपल्या देशाला मुक्त, समृद्ध आणि उद्याचं बनवण्यासाठी समर्थन करून आपलं योगदान करा.
  • ह्या दिवसाला हमी आपल्या महान वीरांना सलाम करून आणि त्यांना आभार मानतो.
  • ह्या विशेष दिवसाला हमी आपल्या देशाला मुक्त, समृद्ध आणि उद्याचं बनवण्यासाठी समर्थन करून त्याला आभार मानतो.
  • स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद! वन्देमातरम्!

आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही " indian republic day speech in marathi " हा विषय सांगितलं आहे.

ह्या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या महत्त्वाच्या विषयांवर विचार केलं, आणि त्याचा महत्त्व समजून घेतलं.

ह्या दिवसाला आपल्या देशाला समर्पित करून, आपल्या महान वीरांचं स्मरण करून आणि आपल्या राष्ट्रध्वजाच्या माथी गर्वाने उच्चारित केलं.

ह्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून आम्ही स्वातंत्र्याचं महत्त्व आणि महिमा समजून घेतलं आणि आपल्या महान देशाचं समर्थन केलं.

आपल्या देशाचं उत्साह आणि अभिमान वाढवून, स्वातंत्र्याचं सचित्र चित्रण केलं.

आपलं संगणकात भाषण तयार करण्याचा अभ्यास केलं आणि स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात समर्थन करण्याची आत्मिक प्रतिज्ञा केली.

या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही स्वातंत्र्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मराठीत संवाद केलं आणि ह्या नवीन परिप्रेक्ष्यातून स्वातंत्र्य दिनाचं समर्थन केलं.

अशा प्रकारे, ह्या ब्लॉग पोस्टमध्ये आपल्याला स्वातंत्र्याचं महत्त्व आणि महिमा समजण्याचं अद्वितीय अवसर मिळालं.

जय हिंद! वन्देमातरम्!

Thanks for reading! स्वातंत्र्य दिन भाषण मराठी (9+ सुंदर भाषणे) | 15 august Independence Day Speech in Marathi you can check out on google.

टिप्पणी पोस्ट करा

15 ऑगस्ट निबंध मराठी | 15 August Nibandh Marathi

15 ऑगस्ट निबंध मराठी | 15 August Nibandh Marathi

15 August Nibandh Marathi: १५ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या शॉटमधील एक महत्त्वाची निर्गमन म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी यशस्वीपणे पूर्ण होणे. देश का वीर संबोधन या मराठी निबंधात स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीकोनातून भारतीय स्वातंत्र्याच्या महत्त्वाच्या पैलूंचे चित्रण करण्यात आले आहे.

या निबंधात १५ ऑगस्टच्या ऐतिहासिक घटनांचे मराठीत वर्णन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे संघर्ष, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राणी लक्ष्मीबाई यांच्या योगदानाचा मराठीत उल्लेख केला आहे. [15 August Nibandh Marathi]

या विशेष दिवसाच्या महत्त्वाच्या कारणांमुळे शालेय विद्यार्थी निबंध प्रक्षेपणाद्वारे याचा वापर करतात. हे निबंध त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या मागणीसारख्या विविध घटनांबद्दल जाणीवपूर्वक समजून घेण्यास मदत करतात.

15 ऑगस्ट निबंध मराठी | 15 August Nibandh Marathi

मराठीत विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीचा स्वातंत्र्य प्रवास अनुभवा आणि त्याच्या/तिच्या शब्दात योगदान द्या. १५ ऑगस्टचा निबंध मराठीत, तुम्हाला भारतीय स्वातंत्र्याच्या महत्त्वाच्या घटनांची सविस्तर माहिती फक्त मराठीत मिळेल.

Table of Contents

१५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा महत्वपूर्ण दिन आहे. हे दिवस स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाची आणि भारतीय जनतेच्या संकल्पनेची स्मृति असलेला आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारतीय राज्य स्वतंत्रपणे मिळाला. या दिवसाच्या स्मृतीत भारतीयांनी स्वातंत्र्यसंग्रामाच्या अतुलनीय संघर्षाची आणि संकल्पनेची मूर्ती घडवली आहे.

स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळातील आपल्या महान नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता विश्वासू होऊन उन्हाळ्यात जनजागरूकतेच्या मार्गावर आणली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, विनोबा भावे आणि इतर अनेक महान व्यक्तिंच्या संकल्पनेच्या मार्गावर भारतीय जनता आणि स्वातंत्र्यसेनेच्या बलिदानाने स्वातंत्र्यसंग्राम जिंकला.

स्वातंत्र्यसंग्रामाच्या उजळणीपासून भारतीय समाजात विविध क्षेत्रात सुधारणा झाली. समाजातील असमानतेच्या निराकरणासाठी भारतीय समाज नेतांच्या सखोल मार्गदर्शनाने विविध कार्यक्रम आणि आंदोलने संपन्न केली. आपल्या महान नेत्यांनी सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने लोकांच्या मनात संघर्षाची आणि स्वातंत्र्यसंग्रामाची ज्वलंत इच्छा जागृत केली.

आपल्याला १५ ऑगस्ट दिनाच्या स्मृतीत भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या महान कार्याची उजळणी करून आपल्या देशाला सदैव समर्थ आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञा घ्या. १५ ऑगस्ट दिवसाच्या शुभेच्छा!

15 ऑगस्ट निबंध मराठी 2 | 15 August Nibandh Marathi 2

15 ऑगस्ट निबंध मराठी | 15 August Nibandh Marathi

१५ ऑगस्ट – भारतीय स्वतंत्रता दिन [15 August Nibandh Marathi]

मानवी हक्कांच्या निष्ठावंत आणि स्वतंत्र जीवनासाठी भारतीय स्वतंत्रता संग्राम हे अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वतंत्रता प्राप्त होण्याची जबाबदारी मिळाली. हे दिवस भारतीय जनतेला आपल्या स्वतंत्रतेच्या मूळ उद्दिष्टाने समजावं आणि त्याच्या आत्मविश्वासात वाढवावं, हे स्मरणीय ठिकाण आहे.

भारतीय स्वतंत्रता संग्रामाच्या महत्वपूर्ण संघर्षांच्या निमित्ताने १५ ऑगस्ट १९४७ या तारखेला महत्व आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या शासनाच्या विरोधात भारतीय जनता संघर्ष केल्याच्या कालावधीत महान नेतृपुरुषांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिटिशांनी १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वतंत्रता दिली. त्याच्या दिवशी भारताला स्वतंत्रत्व मिळाल्याच्या विचाराने भारतीय जनतेच्या हृदयात अत्यंत आनंदाची असणाऱ्या घटनेच्या स्मृतींतला स्थान मिळाले.

१५ ऑगस्टला स्वतंत्रता दिन म्हणून निवडणूक केलेल्या हे दिवस भारतीय समाजाला स्वतंत्रतेची निष्ठा आणि स्वतंत्रतेच्या मूळ अर्थात अपन्न शक्तीने भरून दिलेली आहे. याचा स्मरण ठरवताना ही दिवस प्रत्येक भारतीयाच्या मनात आत्मश्रद्धेची भावना उत्कृष्टपणे उद्बळवावी.

स्वतंत्रता दिनाच्या दिवसावीसी शतकातील हे ७५ व्या स्वतंत्रता दिनाच्या आवाजाचे आहे. आपल्या महान विर सावरकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, भगत सिंग्ह यांच्या संघर्षाची पुन्हा आवश्यकता आहे. यात्रेच्या कोर्सांना अनुयायांनी नवे दिशानिर्देशित केले आहे.

स्वतंत्रता दिनानिमित्त आयोजित केलेल्या संगीत, नाटक, प्रदर्शन आणि सर्वांसाठी निवडलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय समाजाला स्वतंत्रतेच्या मूळ अर्थात आत्मशक्तीने भरण्याची आवश्यकता आहे.

याच्यास्मृतीसाठी स्वतंत्रता दिनाच्या दिवसाला समर्पित आहे. आपल्या भारतीय आत्मा कीर्तिमान आणि गरिमित विचारपरक आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वतंत्रता दिनाच्या महत्वाची मोहिमेत सहभागी होऊन, आपल्या भारतीय समाजाची स्थापना करण्याच्या आणि त्याच्या विकासाच्या मार्गावर काम करण्याची जबाबदारी आपल्याला आहे.

स्वतंत्रता दिनाच्या दिवसानिमित्त माझं खास मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या आत्मा व मनातील स्वतंत्रतेच्या अद्भुत आवाजाचा संग्रह ठरवून, हे दिन सर्व भारतीयांसाठी आशीर्वादपूर्ण असो ही श्रीमंतीची मला प्रार्थना आहे.

जय हिंद! वंदे मातरम्!

15 August Nibandh Marathi

75 वा स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | 75th Independence Day Essay Marathi

“७५ वा स्वातंत्र्य दिन” म्हणजे “स्वातंत्र्य दिन”च्या प्रत्येक वर्षी ७५ वर्षांच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या अविस्मरणीय आठवणी. हे एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटनेच्या महत्वाच्या दिवसाच्या रूपात साजरा केले जाते. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाची साजरी अत्यंत उत्साहाने, गरिमेने आणि भावनांतरे संपन्न होते.

भारतीय स्वातंत्र्य संग्राम हे एक महत्वपूर्ण इतिहासिक घटना आहे. १८५७ मध्ये पहिल्या विप्रथम भारतीय स्वतंत्र्य संग्रामाच्या सुरुवातीला ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात भारतीय लोकांनी संघर्षाची शुरुआत केली. यात्रेच्या संघर्षात वेगवेगळ्या संगठनांची आवश्यकता वाटली, ज्यातील सबसे महत्वपूर्ण ‘७५ व्या स्वातंत्र्य दिन’ हे एक महत्वपूर्ण स्थान आहे.

७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या उपलक्ष्यात, स्थानिक स्कूल, कॉलेज आणि समाजिक संस्थांनी विविध कार्यक्रम आयोजित केले आणि यशस्विनीपणे सम्पन्न केले. या दिवशी, लोकमान्य टिळक यांच्या भाषणांच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या महत्वाच्या घटनांची आवृत्ती केली आणि लोकोंनी स्वातंत्र्य संग्रामाच्या आदर्शप्रेमी आणि शूरपराक्रमी योद्धांच्या स्मृतिंची श्रद्धांजली भेटली.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या महत्वपूर्ण घटनांमध्ये सर्वोत्कृष्ट आणि साहित्यिक संघर्षणा शहीद भगत सिंग, चंद्रशेखर आजाद, सुखदेव, राजगुरु, विनोबा भावे आणि इ.स. पाटील यांच्या योगदानाची आठवण करण्यात आली आहे.

या दिवशी, आपल्या मनातील गर्व, उत्साह आणि प्रेम भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याची आवश्यकता आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या महत्वपूर्ण योद्धांच्या स्मृतींना नमन करून, आपल्याला या महत्वपूर्ण दिनाच्या महत्वाच्या आठवणीत सहभागी व्हावे आणि भारतीय समाजाच्या विकासाच्या मागण्यांचा संकेत द्यावा, ह्या सार्थक कामातील आपला योगदान आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या अविस्मरणीय स्मृतिनंतर भारतीय जनतेने नव्या उत्साहाने आपल्या भविष्याची निर्माण करण्याची प्रेरणा घेतली आहे.”

नोट: या निबंधाच्या मदतीला, आपल्याला आवश्यक असलेल्या बदलांसाठी कृपया सुचना करा. [15 August Nibandh Marathi]

हे पण वाचा:- Pradushan Ek Samasya Marathi Nibandh 2023

15 ऑगस्ट निबंध – मराठी” या विषयावरील आपलं विचार संपलं आहे. या निबंधातून, आपणास आपल्या मातृभाषेतील महत्वपूर्ण घटनेच्या स्मृतिदिनी 15 ऑगस्टच्या आमच्या जीवनातील महत्त्वाच्या स्थानाची आवश्यकता आहे हे आपल्याला आनंदी झाले आहे. हे दिवस आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या महत्वाच्या पहिल्या पानावर वाचायला मिळतो. [15 August Nibandh Marathi]

आपल्याला हे निबंध मराठीतून मिळालेले, त्यामुळे त्याच्या सर्वांत मोठ्या सहभागाचं अनुभव केलं. आपल्याला आपल्या लघुनिबंधातील आकर्षण आणि मराठीतील गरजेचं महत्त्व समजलं. आपल्याला आपल्या निबंधाच्या शैलीतून मराठी मातृभाषेच्या संपत्तीची गरज समजायला मिळाली आहे. 15 ऑगस्टच्या दिनानिमित्ताने आपल्याला मराठीतील अभिमान आणि देशप्रेम चांगल्या दिशेने वाढवायला मदतील.

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on X (Opens in new window)
  • Click to share on Tumblr (Opens in new window)
  • Click to share on Pinterest (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)

Related Posts

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Discover more from Shabd Hi Shabd

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Type your email…

Continue reading

Marathi Essay Topics

मराठी निबंध क्र.27

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | independence day essay in marathi.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | Independence day essay in marathi

  • स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात
  • महात्मा गांधींचे नेतृत्त्व
  • भगतसिंग आणि क्रांतिकारकांचा बलिदान
  • स्वातंत्र्याचा जाहीरनामा
  • स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व
  • स्वातंत्र्य दिनाचे उत्सव

भारताचा स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट, हा प्रत्येक भारतीयांच्या हृदयातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी 1947 साली भारताने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळवली. हा दिवस केवळ स्वातंत्र्याचा उत्सव नसून आपल्या देशाच्या शौर्य, बलिदान आणि संघर्षाची आठवण करून देतो. हा दिवस कसा आला, त्याची महत्ता, आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, याबद्दल विचार करणे आवश्यक आहे.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. इंग्रजी राज्यकर्त्यांनी भारतीयांना अनेक प्रकारच्या अन्याय आणि अत्याचारांचा सामना करायला लावला. भारतीय जनता ब्रिटिश राजवटीच्या विरोधात उठली आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा अनेक नेतृत्त्वांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली.

Independence day essay in marathi महात्मा गांधींचे नेतृत्त्व

महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाची नीती अवलंबली. त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध अनेक सत्याग्रह आंदोलनं चालवली. चंपारण सत्याग्रह, असहकार आंदोलन, दांडी यात्रा या सर्व आंदोलनांनी ब्रिटिश सत्तेला जबरदस्त धक्का दिला. गांधीजींच्या अहिंसात्मक चळवळीने भारतीय जनतेला एकत्रित केले आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात नवा जोश आणला.

Independence day essay in marathi भगतसिंग आणि क्रांतिकारकांचा बलिदान

महात्मा गांधींच्या अहिंसात्मक चळवळीबरोबरच अनेक क्रांतिकारकांनी सशस्त्र संघर्षातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणांची आहुती दिली. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध आपल्या जीवनाचा त्याग केला. त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली आणि ब्रिटिश सत्तेवर जबरदस्त दबाव निर्माण झाला.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी स्वातंत्र्याचा जाहीरनामा

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या पहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यांनी ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ या भाषणातून देशवासीयांना स्वातंत्र्याचा संदेश दिला. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा होता. भारतीय जनता एक नवीन अध्याय सुरू करण्यास सज्ज झाली होती.

स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक आव्हानांचा सामना केला. देशाची अर्थव्यवस्था सुधारायची होती, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था मजबूत करायची होती, सामाजिक समता प्रस्थापित करायची होती. भारताने विविध योजनांद्वारे या सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या दशकांत भारताने कृषी, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व

स्वातंत्र्य दिन केवळ ऐतिहासिक घटना नसून तो आपल्या मनात देशप्रेमाची भावना जागवतो. हा दिवस आपल्याला आपल्या महान नेतृत्त्वाची, शूरवीरांची आणि क्रांतिकारकांची आठवण करून देतो. त्यांच्या बलिदानामुळे आपण आज स्वातंत्र्याने श्वास घेऊ शकतो. हा दिवस आपण आपल्या देशाच्या विकासासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो.

आजच्या काळात स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्याला अनेक नवीन आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आर्थिक विषमता, शिक्षणातील असमानता, पर्यावरणाचे संरक्षण, महिलांचे सशक्तीकरण, रोजगार निर्मिती या सर्व मुद्द्यांवर काम करणे आवश्यक आहे. या सर्व समस्यांवर मात करून देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी स्वातंत्र्य दिनाचे उत्सव

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालये, कार्यालये, सरकारी संस्थांमध्ये ध्वजवंदन केले जाते. विद्यार्थी आणि शिक्षक देशभक्तीपर गाणी गातात, नृत्य करतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात आणि राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. हा उत्सव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असतो.

स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्या युवा पिढीला देशाच्या इतिहासाची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. इतिहासाच्या पानांतून आपल्याला आपल्या शूरवीरांच्या शौर्यगाथा आणि त्यागाची कथा समजते. या कथा आपल्या मनात देशभक्तीची भावना जागवतात आणि आपल्या जबाबदाऱ्या समजायला लावतात.

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटकं, भाषणं आणि कवितांचे सादरीकरण केले जाते. विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव द्यावा आणि त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना अधिक बळकट केली जाते.

तसेच, समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे यांसारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला जातो. हे उपक्रम देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असतात आणि स्वातंत्र्य दिनाचे खरे महत्त्व अधोरेखित करतात.

स्वातंत्र्य दिन हा केवळ एक सण नसून तो आपल्या जीवनातील एक प्रेरणादायी दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवण्यासाठी एकत्र येऊ आणि नवे संकल्प करूया. वंदे मातरम्!

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी निष्कर्ष

15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो. स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण आपल्या देशाच्या महान परंपरेचा, शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करतो. या दिवशी आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प करावा. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची गुढी उभारावी.

Follow on Pinterest

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

2024 स्वातंत्र्य दिनाचे भाषण मराठी | 15 august Independence Day Speech in Marathi

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी - Independence Day Speech in Marathi  : मित्रांनो दरवर्षी देशभरात 15 ऑगस्ट ला आपला स्वतंत्र दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थी भाषण देण्यासाठी मंचावर येतात. स्वतंत्र दिनाच्या या शुभ दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने  स्वातंत्र्य दिन  भाषण  द्यायला हवे. भाषणाची ही संधी हातातून घालवायला नको. 

आजच्या  15 august speech in marathi  या लेखात आम्ही स्वतंत्र दिनाच्या दिवशी उपयोगात घेण्यासाठी काही स्वतंत्र दिनाचे भाषण - Independence day Speech in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे भाषण आपण आपल्या वहीत लिहून घेऊ शकतात आणि यामध्ये आपल्या पद्धतीने योग्य ते बदल करून स्वत चे भाषण तयार करू शकतात.

15 August Speech in Marathi

स्वतंत्र दिन 10 ओळी - 10 lines on Independance Day in Marathi

  • भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट ला दरवर्षी साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वातंत्र्य झाला होता.
  • स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय सुट्टी असते, हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिन आहे.
  • स्वातंत्र्य दिन भारतातील ब्रिटिश राजवटीचा अंत आणि भारताच्या स्वातंत्र्य युगाची आठवण करून देत असतो.
  • स्वतंत्रदिनी ध्वजारोहण समारंभ, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नेत्यांची भाषणे इत्यादी गोष्टी आयोजित केल्या जातात.
  • भारताच्या स्वातंत्र्याचा हा दिवस साजरा करण्यासाठी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील लोक एकत्र येतात.
  • स्वातंत्र्य दिन हा बलशाली भारत व भारताचे उत्तम भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. 
  • स्वातंत्र्यदिनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाची अनेकते मधील एकता दिसून येते. 
  • स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशासाठी प्राण्यांची आहुती देणाऱ्या व स्वतः आणि कुटुंबापेक्षा देशाला सर्वोपरी मानणाऱ्या स्वतंत्र सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना प्रकट करण्याचा दिवस असतो.
  • आपल्या देशाचे राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत, जनगणमन हा वंदे मातरम यांच्या जयकाराने स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
  • आपला देश भारत स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी, सुभाष चंद्र बॉस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादि अनेक नेत्यांनी परिश्रम केलेत.

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech in Marathi

आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, प्रिन्सिपल, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या स्वतंत्र दिनी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली या बद्दल मी आभारी आहे. स्वतंत्र दिन सर्वच भारतीयांसाठी महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी सर्व भारतीय संघर्ष आणि विद्रोह करून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान स्वतंत्र सैनिक आणि नेत्याची आठवण करतात. भारताचा स्वतंत्र दिवस फक्त ब्रिटिश शासना पासून देशाला स्वातंत्र्याची आठवण करून देत नाही, तर हा दिवस देशाची शक्ती देखील जगासमोर दाखवतो. आणि संपूर्ण देशाची एकता जगासमोर मांडतो. 

जवळपास 200 वर्षापर्यंत भारतावर राज्य केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांचे अत्याचार सोसून कितीतरी स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे आपण स्वतंत्र झालो. आजच्या या शुभ दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचा ध्वज फडकावून भाषण देतात. या दिवशी स्वतंत्र लढ्यात सामील नेत्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.

आपला देश दिन प्रतिदिन पुढे जात आहे. व लवकरच आपण एक महासत्ता म्हणून जगासमोर उभे राहू. भारताच्या स्वातंत्र्याच्या चार वर्षानंतर आपल्या देशाने राज्यघटना लागू केली. आपल्या राज्यघटनेने देशाला अधिक सक्षम केले. आज आपण जगातील सर्वात मोठी विविधता असलेली लोकशाही आहोत. कृषी क्षेत्रापासून तर औद्योगिकी करणापर्यन्त आपण जगातील मोजक्या प्रगत देशाच्या पंक्तीत आहोत. व सतत आपला देश प्रगतीपथावर पुढे जात आहे. 

ज्या पद्धतीने आपण आज देशाच्या महान नेत्यांना आठवण करतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या महान सैनिकांना न विसरता त्यांनाही धन्यवाद द्यायला हवे. आपल्या देशाचे महान सैनिक दिवस रात्र सीमेवर उभी राहतात. त्यांचे बलिदान लक्षात घेऊन आपण एकजूटतेने देशासाठी कार्य करायला हवे. 

आजचे माझे भाषण येवढ्या शांत चित्ताने तुम्ही ऐकुन घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत

वाचा> स्वतंत्र दिनाचे शुभेच्छा संदेश  

स्वतंत्र दिन मराठी भाषणाचा विडिओ

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी - Independence Day Speech in Marathi

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. आज आपल्या देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या शुभ दिवशी अतिशय उत्साहाने येथे जमलेलो आहोत.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवले आणि जवळपास 150 वर्षांच्या पारतंत्रातून स्वतःला मुक्त केले. आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही. यासाठी कित्येक क्रांतिकाऱ्यांनी आपले रक्त सांडले आहे, कित्येकांनी आपल्या निधड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत आणि आशापद्धतीने आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आहे. अतिशय कष्ट आणि जिद्दीने भारताने सुमारे कित्येक वर्ष आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व महान क्रांतिकाऱ्यांचे आज स्मरण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. इंग्रजांच्या राजवटीत आपल्या महान पूर्वजांनी सामोरे गेलेल्या कठीण प्रसंगांचा आणि त्याच्या संघर्षांचा आपल्या विसर पडू नये म्हणून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी आपण केवळ झेंडावंदन आणि स्वातंत्रदीन साजरा न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्वच वीरांना आदरांजली वाहत असतो.

या शुभदिनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करतात. ही गाणी ऐकून देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने आपले हृदय भरून येते. सरकारी कार्यालयांमध्ये, हा दिवस सुट्टीचा असतो परंतु तरीही सर्वच कर्मचारी आणि अधिकारी देशाच्या तिरंगी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी एकत्रित येतात.

आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यात केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग आहेत. केशरी रंग त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग सत्य, शांती आणि पवित्रता दर्शवतो. तसेच हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक म्हणून मानला जातो. याचबरोबर तिरंग्यामध्ये एक अशोकचक्र सुद्धा आहे, ज्यात २४ आरे असतात. स्वातंत्र्यदिनी शाळा कॉलेज, शासकीय आणि प्रशासकीय आशा सर्वच ठिकठिकाणी तिरंगी ध्वज फडकवला जातो.

याशिवाय, विविध कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी स्वातंत्र्यलढ्याबद्दल लोकांना प्रबोधन करण्यासाठी भाषणे व माहिती देतात.

देशात बदल घडवण्याची प्रचंड शक्ति आपल्या देशातील तरुण पिढीत आहे. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुण पिढीवरच अवलंबून असते. म्हणून देशाची सेवा करणे आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले म्हणजेच तरुण पिढीचे कर्तव्य आहे.

स्वातंत्रदिनी दरवर्षी नवी दिल्लीत राजपथ येथे मोठा उत्सव असतो, जिथे पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते. तसेच राष्ट्रगीतासह २१ तोफा डागून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येते आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात येते. सर्व सेना स्वतंत्र दिनाच्या परेडमध्ये भाग घेतात आणि आपल्या महान भारत देशाला वंदन करतात. 

आपला भारत महान का आहे? पुढच्या काही वर्षात आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहोत म्हणून? की आपल्या देशात सामाजिक समस्या, गरीबी, निरक्षरता, दहशतवाद अजूनही मोठ्या प्रमाणात आहे यामुळे?  तर नाही! आपला देश महान आहे कारण ‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब आहे. अशी संस्कृती असणारा आपला देश आहे. "सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया" ही आपल्या देशाची शिकवण आहे.

पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत एकमेव देश आहे. एक तो दिवस होता जेव्हा १९६३ मध्ये आपले पहिले रॉकेट एका सायकली वर आणण्यात आले होते आणि आज तीच Indian Space Research Organization म्हणजेच ISRO जगातल्या सर्वात यशस्वी अंतराळ संस्थापैकी एक आहे.

‘There is no country more diverse than India.’ रंगांचा देश जिथे रोज एक नवीन सण असतो. आपली कला, संस्कृती, सभ्यता इतकी समृद्धशाली आहे की ५००० वर्षांपूर्वी जेव्हा जगभरात लोक उपासमारीने मरत होते तेव्हा भारतात हडप्पा आणि सिंधु सभ्यता उन्नतीच्या शिखरावर होती. ऋग्वेद जगातला सर्वात प्राचीन लिखित ग्रंथ आहे. भारतीय संस्कृती आणि वेदांनी हजारो वर्षांपूर्वीच बिंदू, शून्य, संख्याप्रणाली, नौकानयनशास्त्र, दिनदर्शिकेपासून नृत्य, गायन, वादन आणि सर्व कलांसोबतच अध्यात्म, खगोलशास्त्र, साहित्य, विज्ञान, अभियांत्रिकी, गणित, शेती, व्यवसाय, वैद्यकीय विज्ञान तसेच अंतराळ विद्यानापर्यंतचे लिखित प्रमाणित ज्ञान दिले आहे. विश्वातील सर्वाधिक प्राचीन शहरे भारतात आहेत. भारतातील सुवर्णमंदिर जगभरात प्रसिद्ध धर्मीक स्थळ आहे. याठिकाणी जात, धर्म, वर्ग, वय या गोष्टी न बघता दररोज जवळपास १ लाख लोकांना श्रद्धेने जेवण दिले जाते. असा देश जिथे जगातील सर्वाधिक अशा ३ लाखांपेक्षा जास्त मशिदी आहेत. कुंभमेळयात एकावेळी १५ कोटीपेक्षा जास्त भक्त असतात. भारतात मनाला शांती देणारे बुद्धाचे विचार आहेत. अनेकतेमध्ये एकतेची यापेक्षा सुंदर कल्पना जगात कुठेच नसेल.

 जगातले ७५% वाघ भारतात आहेत. त्याचबरोबर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा नर्मदा नदीच्या लहानश्या तीरावर बनवलेला जगातील सर्वात उंच पुतळा, जगातील सर्वात मोठी शाळा, सर्वात उंच क्रिकेटचे मैदान, तरंगते पोस्ट कार्यालय, जगातील सर्वात स्वस्त चारचाकी, जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल, जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन भारताची शोभा वाढवत आहेत. भारतात जेवढे लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात तेवढी तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या आहे. जगभरात जेवढं सोनं आहे त्यातले ११% तर भारतीय महिलांकडे आहे. जगात सर्वात जास्त महिला वैमानिक भारतात आहेत. सर्वांना आपल्या देशात त्यांचे हक्क मिळतात. जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक देश भारत जिथे जगातील २५% डाळींचे उत्पादन केले जाते. कित्येक मोठमोठ्या कंपन्यांचे CEO भारतीय आहेत. 

मायक्रोप्रॉसेसर पेंटियम चीप, ऑप्टिक फायबर, रेडियो वायरलेस कम्युनिकेशन तसेच जगातील सर्वात लहान सॅटलाइट भारताने बनवली आहे.  

या सर्व गोष्टी त्या देशाची देन आहेत जिथे जात, धर्म, भाषा, बोली वेगवेगळी आहे तरीही केला जातो सर्वांचा सन्मान, उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम संपूर्ण एकच हिंदुस्तान. जगातील सर्वात जलद सुपरसोनिक मिसाइल ब्रम्होस आणि न्यूक्लियर ताकद असलेला देश ज्याने त्याच्या एक लाख वर्षाच्या इतिहासात कधीच कोणावर पहिला हल्ला केला नाही तो इतिहास आहे भारत. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जिथे जगातील सर्वात मोठी तरुणाई राहते त्या तरुणांच्या रक्तात वाहणारा लाल रंग आहे भारत. जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे देव फक्त आकाशात राहत नाहीत तर सीमेवर राहतात ज्यांना आपण जवान म्हणतो. जे -५३° सेल्सिअस थंडीत आणि ५२° सेल्सिअस गरमीतही सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करतात आणि आपल्या देशासाठी हसत हसत प्राणाचे बलिदान देतात. ते जवान, ते सैनिक आहेत भारत. असा देश जिथे देशाला देश नाही तर माता, भारतमाता म्हंटले जाते. अश्या महान देशात आपण राहतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. 

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे |

आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची |

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची ||

शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे |

जय हिंद ! भारत माता की जय !!

प्रिय मित्रांनो वरील लेखात आम्ही आपल्यासोबत स्वतंत्र दिनाचे  15 ऑगस्ट चे भाषण मराठी शेअर केले आहे. आम्ही आशा करतो की हे  Independence Day Speech in Marathi आपणास उपयोगाचे ठरले असेल. आपण  15 august speech in marathi बद्दलचे आपले विचार कमेन्ट करून नक्की सांगा. आणि जर भाषणात काही चूक अथवा दुरुस्ती असेल तर ते देखील कळवा. धन्यवाद..

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Marathi Sakha

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech In Marathi

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech In Marathi | Marathi Sakha

Table of Contents

भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 august speech in marathi.

व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि देशभक्तीने प्रेरित झालेले श्रोतेगण या सर्वांना वंदन आणि ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून इंग्रजांचा युनियन जॅक उतरवला गेला. अन् करोडो भारतीयांना ललामभूत ठरलेला आपला तिरंगा झेंडा भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकवला गेला. अन् समस्त भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला.

“स्वातंत्र्य” ! ज्याच्यासाठी भारतमातेच्या हजारो सुपुत्रांनी आंदोलने केली, तुरुंगवास भोगला, कित्येक क्रांतिवीरांना मृत्यूदंड मिळाला. कित्येकांच्या घरादाराची होळी झाली. त्या सर्वांच्या आशा आकांक्षापूर्तीचा क्षण. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर डौलाने फडकणारा तो तिरंगा पहाण्याचं भाग्य अनेकांच्या नशिबात नव्हतं. पण ज्यांनी तो सोहळा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अनुभवला ते धन्य झाले.

तसे पाहिले तर भारत एक लोकशाहीवादी,साम्यवादी विचारधारेचे निधर्मी राष्ट्र आहे. जगातील फारच कमी देशात अशा प्रकारच्या लोकशाहीचे पालन होत असेल. आणि याचा समस्त भारतीयांना अभिमान वाटला पाहिजे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स या राष्ट्रांमध्ये लोकशाही येऊन तीन चारशे वर्षे झालीत.

त्यामानाने भारताची लोकशाही फक्त ७६ वर्षांचीच म्हणजे लहान बाळाएवढीच म्हणावी लागेल. पण तरीही गेली ७६ वर्षात भारताने जी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, शेती आणि अवकाश अशा विविध क्षेत्रात जी प्रगती केली आहे.

ती विशेष वाखणण्यासारखी आहे. कारण जवळ जवळ ८०० वर्षांची मुस्लिम राजवट, त्यानंतर १५० वर्षांची इंग्रजी राजवट! या परकीय सत्तेने एवढ्या वर्षात भारताचे आर्थिक शोषण केले. अन् त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मानसिक खच्चीकरण केले.

त्यावेळी सारे भारतीय एका मानसिक गुलामगिरीत जगत होते. आपली वैभवशाली संस्कृती, परंपरा, देदीप्यमान इतिहास, कला,साहित्याचा अभिमान वाटावा असा ठेवा सारं सारं माणसं विसरून गेली होती. अशा काळ्याकुट्ट परिस्थितीला छेद देत स्वातंत्र्यानंतर भारत पुढे सरसावला. आपली संस्कृती, आपल्या वैभवशाली परंपरा अन् इतिहास त्याने पुढे आणला.

लोकांना आपल्या सुवर्णमयी इतिहासाची नव्याने ओळख करून दिली. अन् मग सारे भारतीय एकजुटीने तयार झाले नवभारताच्या नवनिर्माणासाठी! आणि म्हणूनच आजचा हा उद्यमशील भारत जगाच्या नकाशावर आपले स्थान बळकट करून उभा आहे.

उद्योग, शेती, पाणी, शिक्षण, तंत्रज्ञान, अवकाश संशोधन , संगणक आणि जीवनमान या सार्‍या क्षेत्रात भारत आणि भारतीय भरारी मारू लागलेत. परदेशात उच्च शिक्षण घेणार्‍यांची आणि स्थायिक होणार्‍यांची संख्या दिवसेन् दिवस वाढत आहे.

जगातील अनेक मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीयांची नेमणूक होत आहे. कितीतरी भारतीय उद्योगपतींनी परदेशातील कंपन्या विकत घेऊन त्या यशस्वी पद्धतीने चालवून दाखवल्या आहेत. त्यामुळेच भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे.

मित्रांनो, हे सर्व शक्य झाले. केवळ आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे एवढे मात्र नक्की! आजच्या पिढीला हे माहीत नाही की भारतीयांना परकीय शक्तीच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी किती बलिदाने द्यावे लागली. पण ती जाणीव ठेवून स्वातंत्र्याचं जीवापाड रक्षण करायला हवं.!

आजच्या भारताचं वरवरचं चित्र खूप छान दिसत असलं तरी अजून खूप काम बाकी आहे. लोक अजूनही शिक्षित नाहीत. त्यामुळे लोकशाहीला धोका संभावू शकतो.

धर्म, जात, प्रांत,भाषेच्या पलिकडे जाऊन मतदान केले पाहिजे, जातीपातीतला दुरावा, धर्माधर्मातला वितंडवाद कमी झाला पाहिजे. अजूनही खेड्यापाड्यात वीज, रस्ते, शाळा, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आरोग्याच्या सुविधा नाहीत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. गरिबीचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रचंड लोकसंख्या,पर्यावरणीय असमतोल, प्रदुषित समुद्र आणि नद्या, उघडे बोडके डोंगरे, वन्यप्राण्यांची तस्करी, स्त्रियांवरील अत्याचार, रहदारीचे नियम आणि सार्वजनिक अस्वच्छता अशा विविध प्रश्नांचा भस्मासूर आपल्याला वाकुल्या दाखवतो आहे.

अशा वेळी नव्या पिढीने खूप जबाबदारीने पावले उचलून राष्ट्राचा गाडा ओढला पाहिजे. अन् एक चांगले भारत राष्ट्र कसे निर्माण होईल हे पहावे लागेल. आणि जे सार्‍या जगाला मार्गदर्शक ठरेल.

आजच्या स्वातंत्र्यदिनी नव्या राष्ट्र निर्मितीची खूणगाठ मनाशी बांधून आजचा स्वातंत्र्यदिन साजरा करूया तरच खर्‍या अर्थाने काळाच्या पडद्या आड गेलेल्या असंख्य देशभक्तांच्या मनास आपला अभिमान वाटेल.

॥ जय हिंद जय भारत॥

अधिक माहिती साठी भेट द्या – मराठी सखा

FAQ – काही प्रश्न

15 ऑगस्ट का भाषण मराठी.

व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि देशभक्तीने प्रेरित झालेले श्रोतेगण या सर्वांना वंदन आणि ७६ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 15 ऑगस्ट भाषण मराठी

आपण 15 ऑगस्ट का साजरा करतो?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी १५० वर्षांच्या इंग्रजी राजवटी पासून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले . म्हणून आपण १५ ऑगस्ट दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो .

76 वा स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी आहे?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्यदिवस हा ७७ वा स्वातंत्र्य दिन आहे . १५ ऑगस्ट २०२ २ स्वातंत्र्यदिवस हा 76 वा स्वातंत्र्य दिन होता.

Leave a comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

  • पहिली
  • दुसरी
  • तिसरी
  • चौथी
  • पाचवी
  • सहावी
  • सातवी
  • दहावी
  • प्रमाणपत्र
  • रोजचा परिपाठ

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन भाषणे | 15 august marathi speech PDF

स्वातंत्र्यदिन २०२४ साठी प्रेरणादायी भाषणे आणि निबंध

या स्वातंत्र्यदिनी, मराठीतील उत्कृष्ट भाषणांनी आपल्या देशभक्तीला नवी उर्जा द्या. १५ ऑगस्ट भाषण, मुलांसाठी खास भाषणे, आणि निबंधांचा संग्रह. स्वातंत्र्य दिन भाषणे २०२४ मध्ये अजरामर करा!

आज आपण स्वातंत्र्यदिन २०२४ साजरा करत आहोत. १५ ऑगस्ट हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या त्यागाची आठवण करून देणारा हा दिवस. मुलांनो, आपल्याला स्वातंत्र्याची किंमत कळली पाहिजे. स्वातंत्र्य दिन भाषणे ऐकून आपण प्रेरणा घेऊया. चला, या स्वातंत्र्यदिनी आपण एकजूट होऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करूया.

स्वातंत्र्य दिन भाषणे

15 august independence day essay in marathi

स्वातंत्र्यदिन २०२४

प्रेरणादायी भाषणे आणि निबंध, भाषण १.

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक, माझे प्रिय मित्रमंडळी आणि सर्व मान्यवर, आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपला देश गुलामीच्या साखळ्या तोडून स्वतंत्र झाला होता. आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीर स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बलिदान दिले. आज आपण त्यांच्या बलिदानाला शतशः नमन करूया. आपण सगळे मिळून आपल्या देशाची प्रगती करूया. जय हिंद! जय, जय महाराष्ट्र!

भाषण २

आदरणीय अध्यक्ष महोदय, शिक्षक आणि माझे साऱ्या मित्र-मैत्रिणी, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या दिवशी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्तता मिळाली होती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीर पुरुषांनी आपले प्राण त्यागले. आपण त्यांच्या बलिदानाला विसरू शकत नाही. आपण सगळे मिळून आपल्या देशाला जगात पहिल्या क्रमांकावर नेऊ. जय हिंद! जय महाराष्ट्र!

भाषण ३

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक आणि माझे सारे मित्र-मैत्रिणी, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनातचे विचार स्वतंत्रपणे मांडणे, आपल्या इच्छेनुसार काम करणे. आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीर पुरुषांनी आपले प्राण त्याग केले. आपण त्यांच्या बलिदानाला विसरू शकत नाही. आपण सगळे मिळून आपल्या देशाची प्रगती करूया. जय हिंद! जय महाराष्ट्र!

भाषण ४

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक आणि माझे सारे मित्र-मैत्रिणी, आज आपण स्वातंत्र्य दिनाची साजरी करत आहोत. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या देशाची संस्कृती जपणे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या देशाची भाषा बोलणे. आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीर पुरुषांनी आपले बलिदान दिले. आपण त्यांच्या बलिदानाला विसरू शकत नाही. आपण सगळे मिळून आपल्या देशाची प्रगती करूया. जय हिंद! ,जय महाराष्ट्र!

भाषण ५

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्रमंडळी,आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. १५ ऑगस्ट हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी आपला देश गुलामीच्या साखळ्या तोडून स्वतंत्र झाला होता. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला ही स्वातंत्र्य मिळवून दिली आहे.आपण त्यांच्या बलिदानाला विसरू शकत नाही. आपणही मोठे झाल्यावर आपल्या देशासाठी काहीतरी करायला हवे. आपण शिक्षण घेऊन आपल्या देशाची प्रगती करायला हवी. जय हिंद! जयजय महाराष्ट्र!

भाषण ६

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक आणि माझे सगळे मित्रमंडळी, आज आपण तिरंगा फडकवत आहोत. तिरंगा आपल्या देशाचे प्रतीक आहे. आपण एकत्र येऊन आपल्या देशाची प्रगती करूया.आपल्या देशात अनेक सण साजरे होतात. पण स्वातंत्र्य दिन हा सण आपल्यासाठी खूप खास आहे. या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो. जय हिंद! जय महाराष्ट्र!

भाषण ७

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्रमंडळी, आज आपण स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करत आहोत. या दिवशी आपण आपल्या देशाची एकता दाखवतो. आपण सगळे मिळून आपल्या देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊया.आपल्या देशात अनेक धर्म, भाषा आणि संस्कृतीचे लोक राहतात. पण आपण सर्वजण एकच भारतीय आहोत. आपण एकमेकांना प्रेम आणि आदर द्यावा. जय हिंद! जय महाराष्ट्र!

भाषण ८

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक आणि माझे सगळे मित्रमंडळी, आज आपण आपल्या देशाच्या वीर सैनिकांना नमस्कार करत आहोत. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपण त्यांच्या बलिदानाला विसरू शकत नाही. त्यांचा आपणाला अभिमान वाटतो. आपणही मोठे झाल्यावर आपल्या देशासाठी काहीतरी करायला हवे. जय हिंद! जय महाराष्ट्र!

भाषण ९

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक/शिक्षिका आणि माझे प्रिय मित्रमंडळी, आज आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा वाढदिवस साजरा करत आहोत. आपला देश हा अनेक धर्मांचा, अनेक भाषांचा आणि अनेक संस्कृतींचा देश आहे. आपण सर्व मिळून एक परिवार आहोत. चला तर आपण एकमेकांना प्रेम आणि आदर देऊया. जय हिंद! जयजय महाराष्ट्र!

भाषण १०

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक, माझे प्रिय मित्रमंडळी आणि सर्व मान्यवर, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा वाढदिवस साजरा करत आहोत. आपला देश खूप सुंदर आहे. आपल्याकडे अनेक नद्या, पर्वत, जंगले आणि प्राणी आहेत. आपण या सर्व गोष्टींचे रक्षण करण्याची शपथ घेऊया. आपण सगळे मिळून आपल्या देशाला जगात पहिला नंबरचा देश बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र!

भाषण ११

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक, माझे प्रिय मित्रमंडळी आणि सर्व मान्यवर, आजचा दिवस आपल्यासाठी उत्सवाचा दिवस आहे. आज आपण आपल्या देशाची एकता आणि बंधुत्व साजरे करत आहोत. आपण सगळे एक आहोत. आपण भिन्न धर्माचे, भिन्न जातीचे आणि भिन्न भाषेचे असलो तरी आपण सगळे भारतीय आहोत. आपण सगळे मिळून आपल्या देशाला एक मजबूत देश बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र!

भाषण १२

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक, माझे प्रिय मित्रमंडळी आणि सर्व मान्यवर, आज आपण स्वातंत्र्य संग्रामवीरांचे स्मरण करत आहोत. त्यांनी आपल्या देशासाठी आपला जीव दिला. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण शिक्षण घेऊ शकतो, खेळू शकतो आणि स्वतंत्रपणे जगू शकतो. चला तर मित्रांनो, आजच्या दिवशी आपण त्यांचे आभार मानूया आणि आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र!

भाषण १३

अध्यक्ष महोदय, आदरणीय शिक्षक, माझे प्रिय मित्रमंडळी आणि सर्व मान्यवर, आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस आहे. आज आपण स्वतंत्र झालो. चला, या स्वतंत्रतेचा आदर करूया आणि आपल्या देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र!

Post a Comment

  • 10th Marathi Solution Maharshtra Board (5)
  • 5-Scholarship English (12)
  • 5-Scholarship Marathi (23)
  • 5-Scholarship Maths (5)
  • 5-Scholarship reasoning (10)
  • 8-Scholarship (4)
  • Addition (1)
  • Addition3 (Marathi) (1)
  • Answers (2)
  • athavi rojcha abhyas (22)
  • Bank Loan (2)
  • Basic-English (6)
  • Bhashan (3)
  • Bhashan-Nibandh (9)
  • chauthi rojcha abhyas (22)
  • dahavi rojcha abhyas (22)
  • Diwali_Abhyas (1)
  • diwali-abhyas (10)
  • dusari rojcha abhyas (22)
  • English Test (65)
  • Five Digit Addition (10)
  • Five Digit Subtraction (9)
  • Four Digit Addition (7)
  • Ganit Master (10)
  • Generate_math (2)
  • Indenpendece_Day (1)
  • navavi rojcha abhyas (22)
  • One digit Addition (10)
  • One Digit Subtraction (10)
  • Pachavi English (19)
  • pachavi rojcha abhyas (22)
  • pahili rojcha abhyas (22)
  • Rhyming Words (3)
  • Rojacha Abhyas (1)
  • sahavi rojcha abhyas (22)
  • Sankalit_Master (11)
  • satavi rojcha abhyas (22)
  • Scholarship (2)
  • Scholarship Exam (4)
  • School Related info. (1)
  • school-related (1)
  • SDMS UDISE+ (1)
  • Setu 22-23 (12)
  • Shaley Master (11)
  • Student Portal (1)
  • suvichar (1)
  • Teachers Day (8)
  • Three digit Addition (30)
  • tisari rojcha abhyas (19)
  • WORKSHEET_PDF (16)
  • आकारिक चाचणी (3)
  • आठवी (8)
  • आठवी इंग्रजी (28)
  • आठवी इतिहास (18)
  • आठवी गणित (33)
  • आठवी नागरिक शास्त्र (4)
  • आठवी भूगोल (17)
  • आठवी मराठी (31)
  • आठवी विज्ञान (28)
  • आठवी विज्ञान सेमी इंग्रजी (47)
  • आठवी सेतू अभ्यास (41)
  • आठवी हिंदी (29)
  • उपयुक्त माहिती (15)
  • एक अंकी गुणाकार (10)
  • एक अंकी बेरीज (11)
  • एक अंकी वजाबाकी (11)
  • गुणाकार (4)
  • चाचणी (3)
  • चार अंकी गुणाकार (10)
  • चार अंकी बेरीज बिगरहातचा (10)
  • चार अंकी बेरीज हातचा (6)
  • चौथी इंग्रजी (91)
  • चौथी गणित (51)
  • चौथी गणित सेमी (9)
  • चौथी परिसर 1 (23)
  • चौथी परिसर2 (19)
  • चौथी मराठी (23)
  • चौथी सेतू अभ्यास (42)
  • जम्बो टेस्ट (1)
  • तिसरी (4)
  • तिसरी इंग्रजी (120)
  • तिसरी गणित (42)
  • तिसरी परिसर (25)
  • तिसरी मराठी (34)
  • तिसरी सेतू अभ्यास (42)
  • तिसरी सेमी इंग्रजी (29)
  • तीन अंकी गुणाकार (10)
  • थोर व्यक्ती (3)
  • दहावी इंग्रजी (25)
  • दहावी इतिहास (10)
  • दहावी गणित भाग 1 (6)
  • दहावी गणित भाग 2 (6)
  • दहावी नागरिकशास्त्र (5)
  • दहावी भूगोल (9)
  • दहावी मराठी (26)
  • दहावी मराठी स्वाध्याय प्रश्नोत्तरे (1)
  • दहावी विज्ञान भाग 1 (20)
  • दहावी विज्ञान भाग 2 (10)
  • दहावी सेतू अभ्यासक्रम (41)
  • दहावी सेमी विज्ञान भाग 1 (8)
  • दहावी हिंदी (18)
  • दिवस 33 वा (9)
  • दिवस 36 वा (9)
  • दिवस 37 वा (9)
  • दिवस 38 वा (9)
  • दिवस 39 वा (9)
  • दिवस 40 वा (9)
  • दिवस 41 वा (9)
  • दिवस 42 वा (9)
  • दिवस 43 वा (9)
  • दिवस 44 वा (9)
  • दिवस 45 वा (9)
  • दुसरी इंग्रजी (26)
  • दुसरी गणित (78)
  • दुसरी मराठी (27)
  • दुसरी सेतू अभ्यास (43)
  • दोन अंकी गुणाकार (10)
  • दोन अंकी बिगर हातचा बेरीज (40)
  • दोन अंकी बेरीज हातचा (10)
  • दोन अंकी वजाबाकी बिगर हातचा (30)
  • दोन अंकी वजाबाकी हातचा (19)
  • नववी इंग्रजी (27)
  • नववी इतिहास (10)
  • नववी गणित भाग -1 (6)
  • नववी गणित भाग -2 (8)
  • नववी नागरिकशास्त्र (5)
  • नववी भूगोल (18)
  • नववी मराठी (31)
  • नववी विज्ञान (33)
  • नववी विज्ञान सेमी (7)
  • नववी सेतू अभ्यासक्रम (41)
  • नववी हिंदी (21)
  • निबंध (2)
  • पहिली (3)
  • पहिली इंग्रजी (45)
  • पहिली गणित (42)
  • पहिली मराठी (37)
  • पाच अंकी बेरीज-हातचा (10)
  • पाचवी इंग्रजी (96)
  • पाचवी गणित (46)
  • पाचवी गणित (सेमी इंग्रजी) (53)
  • पाचवी परिसर भाग 1 (45)
  • पाचवी परिसर भाग 2 (38)
  • पाचवी मराठी (65)
  • पाचवी सेतू अभ्यास (42)
  • पाचवी हिंदी (36)
  • बेरीज (14)
  • बेरीज तीन अंकी बिगर हातचा (14)
  • बेरीज तीन अंकी हातचा (15)
  • भागाकार (6)
  • भाषणे (2)
  • मराठी पाचवी स्कॉलरशिप (49)
  • मराठी व्याकरण (12)
  • रोजचा अभ्यास (1)
  • रोजचा अभ्यास २२-२३ (7)
  • वजाबाकी (1)
  • वर्णनात्मक नोंदी (1)
  • व्याकरण हिंदी (21)
  • शिक्षण सप्ताह (8)
  • शिक्षा सप्ताह (1)
  • संकलित मूल्यमापन (4)
  • संपूर्ण अभ्यास (1)
  • सहावी (1)
  • सहावी इंग्रजी (18)
  • सहावी इतिहास (15)
  • सहावी गणित (58)
  • सहावी गणित सेमी इंग्रजी (45)
  • सहावी भूगोल (18)
  • सहावी मराठी (54)
  • सहावी विज्ञान (28)
  • सहावी विज्ञान सेमी इंग्रजी (53)
  • सहावी सेतू अभ्यास (41)
  • सहावी हिंदी (42)
  • सातवी इंग्रजी (67)
  • सातवी इतिहास (20)
  • सातवी गणित (37)
  • सातवी गणित सेमी इंग्रजी (17)
  • सातवी भूगोल (17)
  • सातवी मराठी (31)
  • सातवी विज्ञान (39)
  • सातवी विज्ञान सेमी इंग्रजी (74)
  • सातवी सेतू अभ्यास (41)
  • सातवी हिंदी (26)
  • स्पर्धा परीक्षा तयारी (5)
  • स्वातंत्र्य दिन भाषणे (1)
  • Privacy Policy

نموذج الاتصال

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे भाषण मराठी 2024/ Independence Day Speech In Marathi 2024

15 august speech in marathi

Table of Contents

1. स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण (Speech on Independence Day)

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय शिक्षक वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ,

आज आपण 15 ऑगस्ट ला देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत .

15 ऑगस्ट म्हटले कि आपल्या सगळ्यांच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित होते. या दिवसाचा महिमा आपल्याला आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची आठवण करून देतो.

150 वर्षे आपला देश इंग्रजांच्या गुलामीत होता, आपल्या देशाला गुलामीतून बाहेर आणण्यासाठी स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक वीर पुरुषांनी आपले प्राण पणाला लावले.

महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या शस्त्राने, सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारक विचारांनी, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या शौर्याने ब्रिटिश साम्राज्य उद्ध्वस्त झाले. त्यांच्या बलिदानाचे ऋण आपण कधीच विसरू शकत नाही.

आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत. हे स्वातंत्र्य आपल्याला विविध क्षेत्रात प्रगती करण्याची संधी देतो.

शास्त्र, तंत्रज्ञान, कला, साहित्य, खेळ या प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाने प्रगती केली आहे.

पण या प्रगतीच्या बरोबरच आपल्यासमोर अनेक आव्हाने देखील आहेत.

बेरोजगारी, दारिद्र्य, असमानता, भ्रष्टाचार या समस्यांवर आपण एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

शिक्षण, आरोग्य, कृषी या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करून आपण समृद्ध भारत निर्माण करू शकतो.

आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरा आपल्याला एकसूत्री धाग्याने बांधून ठेवते.

विविध धर्म, भाषा, संस्कृती असलेला हा देश एकात्मतेचे प्रतीक आहे. आपण या विविधतेत एकता साधूनच प्रगती करू शकतो.

आजच्या तरुण पिढीने देशसेवेची प्रेरणा घ्यावी. आपल्या देशाच्या विकासात सहभागी व्हावे. तंत्रज्ञानचा वापर करून नवीन संधी निर्माण कराव्यात.

एक जागरूक नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावत आपण देशाच्या उन्नतीसाठी हातभार लावणे आवश्यक आहेच आणि ते आपले सामाजिक कर्तव्य देखील आहे.

आपल्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया.

आपल्या सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जय हिंद ! जय भारत !

2. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण (15 August Independence Day Speech)

माननीय मुख्याध्यापक महोदय/महोदया, आदरणीय शिक्षक, शिक्षिका आणि माझे प्रिय सहपाठी मित्रांनो,

आज आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत.

या पवित्र दिवशी, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीर सपूत आणि वीरांगनांच्या बलिदानाला नमन करूया.

15 ऑगस्ट, 1947 रोजी भारत माता स्वतंत्र झाली.

15 ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन आपण प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा करतो.

पण हा उत्सव फक्त एक दिवसापुरता मर्यादित राहू नये. आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे, देशाच्या प्रगतीत योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे.

आजचे आपले भारत हे स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नांचे साकार रूप आहे.

शास्त्रज्ञांच्या बुद्धीमत्तेने आपला देश चंद्रावर पाऊल ठेवत आहे.

खेळाडूंनी आपल्या कामगिरीने देशाचा गौरव केला आहे.

शेतकरी आपल्या कष्टाने देशाला अन्नधान्य पुरवत आहेत.

डॉक्टर, शिक्षक, पोलीस, सैनिक अशा प्रत्येक क्षेत्रात आपले देशवासीय उल्लेखनीय काम करत आहेत.

पण अजूनही काही आव्हानं आपल्यासमोर आहेत. बेरोजगारी, दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा या समस्यांवर आपल्याला मात करावी लागेल. शिक्षण हाच या समस्यांचा उपाय आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करू या.

स्वच्छ भारत अभियान, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास या क्षेत्रातही आपल्याला काम करावे लागेल.

एक सच्चे नागरिक म्हणून आपल्या देशाच्या विकासात आपले योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे.

या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र येऊन, देशासाठी संकल्प करूया कि आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपल्या मेहनतीने, आपल्या एकतेने आपण भारताला जगात आदर्श देश बनवूया .

वंदे मातरम !

भारत माता कि जय!

3. लहान मुलांसाठी 15 ऑगस्ट भाषण मराठी (15th August speech in Marathi for kids)

नमस्कार , माझे नाव अदिती आहे .

आज 15 ऑगस्ट , आपला स्वातंत्र्य दिन!

आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले . त्यावेळी भारताला ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले होते.

आपला देश हा 150 वर्षे ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये झुलत होता .

आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली . त्यांच्या महान बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र आहोत.

या स्वतंत्र भारताची काळजी घेणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

आपल्या स्वतंत्र भारताचे रक्षण करूया.

स्वच्छता ही सेवा आहे, आपण आपला परिसर स्वच्छ ठेवूया.

आपला देश स्वच्छ आणि सुंदर ठेवूया.

झाडे लावूया आणि झाडे जगवूया.

शिकणे महत्वाचे आहे, आपण चांगले शिक्षण घेऊया.

आपल्या छोट्या छोट्या कृतीतून प्रगतीशील भारत घडवूया.

आपला देश महान आहे, आपण त्याला अधिक महान बनवूया.

आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाचे प्रतीक आहे आणि तो असाच उंच उंच आकाशात फडकत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि त्यासाठी आपण सतत सतर्क आणि कर्तव्यदक्ष राहूया.

जय हिंद! जय भारत!

मोर पक्षाची संपूर्ण माहिती मराठी

ऑलिम्पियाड परीक्षा संपूर्ण माहिती मराठी

4. 15 ऑगस्ट भाषण मराठी (15 August Speech Marathi)

आजच्या कार्यक्रमचे अध्यक्ष , आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ,

आज आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत .

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण केली..

दीडशे वर्षे आपला देश इंग्रजांच्या गुलामीत होता .

इंग्रजांनी आपल्या देशावर अनेक अत्याचार केले , आपल्या देशातील नागरिकांचा छळ केला .

इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले .

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वीर सावरकर , सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी, भगतसिंग ,राजगुरू आणि अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी झुंज दिली .

आज त्यांच्या त्या महान बलिदानामुळेच आपण या स्वतंत्र भारतात मुक्तपणे वावरत आहोत.

आज आपल्याला आपले उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याचे , आपले ध्येय गाठण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे.

आता कोणतीही परकीय शक्ती आपल्याला प्रगती करण्यापासून रोखू शकत नाही

आपण शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान द्यायला हवे.

आपल्या कर्तव्याचे पालन करून देशाची प्रतिष्ठा वाढवायला हवी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरी देशभक्ती आपल्या हृदयात असली पाहिजे.

शिक्षण, कर्तव्य, देशभक्ती हेच आपले खरे शस्त्र आहे.

आजच्या तरुण पिढीला देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी आहे.

आपण आपल्या देशाला जागतिक पटलावर नवे शिखर गाठण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

आपल्यातली शक्ती, बुद्धी आणि कर्तव्यनिष्ठा यांचा उपयोग देशाच्या उन्नतीसाठी करूया.

या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आपण आपल्या देशाला नव्या उंचीवर नेण्याचे संकल्प करूया.

एकजुटीने, सहकार्याने आणि कर्तव्यपरायणतेने आपण सगळे मिळून विकसित भारताचे स्वप्न साकार करूया.

भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट, 1947 रोजी राष्ट्रध्वज पहिल्यांदा कोणी आणि कोठे फडकावला?

भारतात पहिल्यांदा 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रध्वज फडकावला.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Lifehacker Marathi

Lifehacker Marathi

75 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | 2023 Independence Day Wishes Marathi

Table of Contents

15 August SMS in Marathi: आज संपूर्ण देश स्वातंत्र्य साजरा करीत आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला. 15 ऑगस्ट 2022 रोजी, स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या निमित्ताने देशभर आनंद साजरा केला जात आहे. या दिवशी, भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावून भाषण देतात. यासह सर्व शाळा व कार्यालयांमध्ये तिरंगा देखील फडकविला जातो.

लोक 15 ऑगस्टला एकमेकांना अभिवादन करतात आणि अनेक ठिकाणी मिठाई, चॉकलेट्सचा वाटप देखील केले जातात. तसेच लोक एकमेकांना (Independence Day messages in Marathi) स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा Whatsapp किव्हा facebook वर देत देत आहेत. आपण देखील आपल्या मित्रांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आपण खालील 15 August Wishes in Marathi मधील शुभेच्छा संदेशांचा वापर करू शकता.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Wishes In Marathi

Happy Independence Day Wishes In Marathi

रंग रूप वेष भाषा जरी अनेक आहेत तरी सर्व भारतीय एक आहेत, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा आणि हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने , स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Independence Day Wishes In Marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेंच भारत बनला महान , स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तनी मनी बहरुदे नव जोम होउदे पुलकित रोम रोम घे तिरंगा हाती नभी लहरुदे उंच उंच जयघोष मुखी, जय भारत जय हिंद गर्जूदे आसमंत , स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो , स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कधीच न संपणार आणि शेवटच्या स्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देश प्रेम. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ना धर्माच्या नावावर जगा ना… ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा… फक्त देशासाठी जगा… स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…. शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा… ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

अभिमान आणि नशीब आहे कि, भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया Happy Independence Day

15 August Wishes in Marathi

15 august independence day essay in marathi

कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देश धर्म Happy Independence Day

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत जय हिंद स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देश आपला सोडो न कोणी नात आपले तोडू ना कोणी हृदय आपले एक आहे देश आपली शान आहे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण… वंदे मातरम्.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा…. प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा… जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही… सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणा-या एकात्मतेचा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी लिहली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Swatantra dinachya hardik shubhechha

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम… तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना. भारत मात की जय.

Swatantra dinachya hardik shubhechha

एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली… भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र… वंदे मातरम्.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो…. जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो. भारत माता कि जय

मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस, यातील काही थेंब नक्की जपून ठेवा हीच आहे नम्र विनंती तुम्हाला. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

2021 independence day wishes in marathi

स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकते सूर्य तडपतो प्रगतीचा भारत भुच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अनेकांमध्ये मध्ये एकता आहे म्हणून आमचा देश महान आहे , स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा बस जगा भारत भूमीच्या नावावर, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने,पक्षी स्वैर उडती नभी आनंद आज उरी नांदे , स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या महान राष्ट्राला त्याच्या स्वातंत्र्यदिनी अभिवादन करूया! मी आशा करतो की आपण जन्माला आलेल्या राष्ट्राबद्दल आपल्या , स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांना स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल कृतज्ञता वाटली आहे आणि त्याचा अभिमान आहे. जय हिंद , स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

येथे समजूतदारपणा, कौतुक आणि कृतज्ञतेने भरलेले भविष्य आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज आपण आपल्या राष्ट्राचे मोल करण्यासाठी थोडा वेळ घेऊ या आणि ज्याने आम्हाला स्वातंत्र्य दिले त्यांच्याकडून होणारे बलिदान कधीही विसरू नका. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या विचारांना आज ध्वजासह उदय होऊ द्या! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

independence day quotes in marathi

वाऱ्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या स्वासांमुळे फडकतोय आपला तिरंगा.

उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला.

देश विविध रंगांचा, देश विविध ढगांचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.

“सारे जहां से अछा हिंदोसता हमारा”

वंदे मातरम – बंकिमचंद्र चटर्जी

स्वराज मेरा जन्मसिद्ध हक्क है, और मै ईसे लेकर रहुगा – बाळ गंगाधर टिळक

“सत्यमेव जयते” – पंडित मदन मोहन मालवीय

“खुशी से खेलेंगे होली गर वतन मुश्किलें मैं है” – अशफाकउल्ला खान

“करो या मारो” – महात्मा गांधी

“सर्फरोशी की तमन्ना अब हमरे दिल में है, देख है ज़ोर कितना बाजू-ए-कातिल मे है” – रामप्रसाद बिस्मिल

“लोकशाही आणि समाजवाद हे अंत नाही तर शेवटचे साधन आहे.” – जवाहरलाल नेहरू

“आपण आपल्या मुलांना सर्वात मोठी भेटवस्तू देऊ शकता ती म्हणजे जबाबदारीची मुळे आणि स्वातंत्र्य होय.” – डेनिस वेटली

“जे इतरांना स्वातंत्र्य नाकारतात ते स्वतःच पात्र नाहीत.” – अब्राहम लिंकन

तुम्हाला हे  स्वतंत्रता दिवस शुभेच्छा मराठी मध्ये (Happy Independence Day Messages in Marathi)  कसे वाटले, कृपया कंमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत Whatsapp, Facebook वर खाली दिलेल्या बटणांचा वापर करून सोप्या रित्या शेअर करा. जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Independence Day Messages इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या अधिकृत ईमेल [email protected] वर पाठवा. आम्ही तुमचे विचार आमच्या वेबसाइट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवू.

Share करा :

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Pinterest (Opens in new window)

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

ज्ञानज्योती सावित्रीबाई

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन प्रास्ताविक मराठी | स्वातंत्र्य दिन मराठी प्रास्ताविक | स्वातंत्र्य दिन प्रास्ताविक| independence day marathi introductory speech | 15 august independence day marathi introductory speech.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन प्रास्ताविक मराठी | स्वातंत्र्य दिन मराठी प्रास्ताविक | स्वातंत्र्य दिन प्रास्ताविक| Independence Day Marathi Introductory Speech | 15 August Independence Day Marathi Introductory Speech | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

सन्माननीय व्यासपीठ व विद्यार्थी मित्रांनो आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतच असतो. परंतु आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणजेच आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण देशभरात नेहमीपेक्षा अतिउत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करत आहोत.

१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली. सातासमुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे, सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हा आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पं. नेहरू हर्षाने म्हणाले, "मध्यरात्री बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले.....! स्वातंत्र्याचा जयजयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. 'मी आता तुमच्यातील एक' अशी लॉर्ड माऊंटबटॅनने घोषणा केली. भारताच्या राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली. लालकिल्ल्यावर 'तिरंगा' फडकविण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले.

मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला ? दीडशे वर्षे राज्य कसे केले ? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत द्ररिद्री बनला. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल बाळ-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले.

आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, जयप्रकाश, लोहिया इत्यादींनी यातनामय तुरुंगवास भोगले. शिरीषकुमार, बाबू गेनू, उषा मेहता, अरुणा असफअली इत्यादींनी ' करेंगे या मरेंगे' निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला. सुभाषबाबूंच्या ' आझाद हिंद सेने 'नेही अभूतपूर्व कामगिरी केली.

विषमतेने व दुष्ट चालीरीतींनी पोखरलेल्या भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आयुष्य खर्चणारे राजा राममोहन रॉय, विद्यासा लोकहितवादी, दयानंद सरस्वती, म. फुले, न्या. रानडे, आगरकर, स्वामी विवेकानंद यांनीही समाजाला नवे विचार, नवी दृष्टी दिली. या सर्वांच्या बलिदानाने, हालअपेष्टांनी, खडतर प्रयत्नांनी दि. १५ ऑगस्ट १९४७ चा स्वातंत्र्यसूर्य उगवला लाभला. परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या, संकटे आपल्यापुढे आ वासून उभी आहेत त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबध्द होऊया ! अजून आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, भरमसाट लोकसंख्या, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, विविध रोगराई निवारण्यासाठी प्रत्येकाने केले पाहिजेत.

मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. 

देशहिताचे विचार अंगी बाळगण्याची व देशभक्ती, राष्ट्रहित प्रत्येक भारतीयाने प्राणपणाने आपल्या हृदयी जोपासण्याची. इतके बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो / देते.. धन्यवाद !!

!!  जय हिंद,   जय महाराष्ट्र  !!

    Disclaimer   

वरील माहिती विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.

ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

----------------------------

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲  संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼  ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼  सुंदर माझी शाळा गं

🎼  देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼  आनंदाची शाळा आमची

🎼  आली पारू शाळेला

🎼  तू बुद्धी दे तू तेज दे

🎼  बलसागर भारत होवो

🎼  हा देश माझा याचे भान...

🎼  हीच आमुची प्रार्थना

🎼  नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼  घंटी बजी स्कुल की

🎼  सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु  

🎼  इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼  स्कुल चले हम 1

🎼  स्कुल चले हम 2

🎼  वंदे मातरम

🎼  राष्ट्रगीत

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻 https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

15 august independence day essay in marathi

माझी आई निबंध | सोपे मराठी निबंध | marathi essay

Contact form.

Information Marathi

15 august independence day

Independence day essay in english.

Independence Day Essay in English

Independence Day is an important day in the history of India. On August 15, 1947, India gained independence from British rule. The significance of this day is special in my life because it gives me an opportunity to feel proud of my country. I always enthusiastically participated in Independence Day programs during my school days. … Read more

स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

स्वातंत्र्यदिन म्हणजे भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण दिवस. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. ह्या दिवसाचे महत्व माझ्या जीवनात विशेष आहे, कारण हा दिवस मला माझ्या देशाबद्दल अभिमान वाटण्याची संधी देतो. शाळेत असताना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मी नेहमी उत्साहाने भाग घेत असे. आम्ही ध्वजवंदन करताना राष्ट्रगीत गायचो आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत असू. त्या … Read more

WhatsApp Icon

  • Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021
  • मराठी बातम्या
  • स्वातंत्र्य दिन
  • 104 शेयरà¥�स

संबंधित माहिती

  • 15 ऑगस्टच्या 17 मनोरंजक गोष्टी
  • है प्रीत जहाँ की रीत सदा Deshbhakti Song
  • Independence Day : हृदयी प्रेम तिरंग्याचे ,मनी मानसन्मान आहे
  • Har Ghar Tiranga : तिरंगा फडकवण्याचे नियम जाणून घ्या, अपमान झाल्यास तुरुंगवास होऊ शकतो
  • Har Ghar Tiranga : तुमच्या घरावर झेंडा फडकावणार असाल, तर 'या' 10 गोष्टी लक्षात ठेवा

15 August Wishes in Marathi स्वातंत्र्यदिना निमीत्त शुभेच्छा संदेश

Independence Day messages

  • वेबदुनिया वर वाचा :

पुस्तकात अकबराचा उल्लेख असल्यास ते जाळून टाकू, भाजपचे शिक्षणमंत्री म्हणाले

पुस्तकात अकबराचा उल्लेख असल्यास ते जाळून टाकू, भाजपचे शिक्षणमंत्री म्हणाले

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

Lord Ganesha बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा

Lord Ganesha बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा

साप्ताहिक राशीफल 02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर 2024

साप्ताहिक राशीफल  02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर 2024

Silver Benefits: चांदी धारण केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

Silver Benefits: चांदी धारण केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

अधिक व्हिडिओ पहा

15 august independence day essay in marathi

ठाण्यात गणपती मिरवणुकीत काचेच्या बाटल्या फेकल्यामुळे हाणामारी, 5 जखमी

ठाण्यात गणपती मिरवणुकीत काचेच्या बाटल्या फेकल्यामुळे हाणामारी, 5 जखमी

राज्यात मुसळधार पावसाचा उद्रेक, 200 हून अधिक जणांची सुखरूप सुटका, पिकांचे नुकसान

राज्यात मुसळधार पावसाचा उद्रेक, 200 हून अधिक जणांची सुखरूप सुटका, पिकांचे नुकसान

देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा द्वेष करतात, मनोज जरांगेचा उपमुख्यमंत्र्यांवर आरोप

देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा द्वेष करतात, मनोज जरांगेचा उपमुख्यमंत्र्यांवर आरोप

पुरुषाने महिलेचा वेष धरून भरले 30 अर्ज, लाडकी बहीण योजनेत सरकारला लावला चुना, भिंग फुटले

पुरुषाने महिलेचा वेष धरून भरले 30 अर्ज, लाडकी बहीण योजनेत सरकारला लावला चुना, भिंग फुटले

दिशा सालियन प्रकरणी गौप्यस्फोट करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला

दिशा सालियन प्रकरणी गौप्यस्फोट करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

15 august independence day essay in marathi

New 15 August wishes Marathi || Independence Day Wishes in Marathi || स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

15 august independence day essay in marathi

Independence Day Wishes in Marathi || स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा :- 15 ऑगस्ट 1947  रोजी भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं. या दिवसाच्या स्मरणार्थ, दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतुन स्वातंत्र्य मिळाले. परंतु आपण हे विसरू शकत नाही की आपल्याला हे स्वातंत्र्य आपल्या अनेक वीरपुत्रांच्या बलिदानाने प्राप्त झाले आहे.

या स्वातंत्र्याचा उत्सव दरवर्षी लाल किल्ल्यापासून देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. या राष्ट्रीय सणाच्या या शुभ प्रसंगी, लोक त्यांच्या प्रियजनांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात. या आधुनिक युगात, लोक या दिवशी आपल्या प्रियजनांना सोशल मीडियावर संदेश पाठवून शुभेच्छा देतात.या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही लोकांना शुभेच्छा देऊ शकता. आता तुम्ही हे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा whatsapp वर share करू शकता. चला तर मग या संदेशांबद्दल जाणून घेऊया.

Independence Day Wishes in Marathi

Independence Day Wishes in Marathi

किती आक्रोश तो झाला किती रक्तांच्या नद्या वाहल्या सडा पडला म्रुतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day Wishes in Marathi

आइने मुलाचे दान दिले विवहितेने सौभाग्य पनाला लावले मुलींनीही शस्त्र धारण केले देशालाच आपला दागिना मानले तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तरुणांनी तरुणपन दिले इच्छा आकांशांवर पाणी सोडले मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

independance day wishes in marathi

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

independance day wishes in marathi

15 august wishes in Marathi

independance day wishes in marathi

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका. ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… त्यांचे त्याग कधीही विसरू नका स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

independance day wishes in marathi

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्य सुंदरच असतं. पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले… जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला… त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम. स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लाखमोलाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्र्यविरांना मानाचा मुजरा.. स्वातंत्रदिन चिरायु होवो स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाने मिळालेलं स्वातंत्र तसंच देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता कायम राखण्यासाठी आपली एकजूट अशीच कायम ठेऊया ! स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला माना चा मुजरा.. या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग वंदन करुनिया तयांसी आज ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण करूया भारतदेशा असंख्य प्रणाम. स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला. स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आमचे स्वातंत्र्य स्मरण देतो अनेकांच्या बलिदानाचे त्याचे राखणे पावित्र्य कर्तव्य असे आमुचे स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

क्या मरते हो यारो सनम के लिए…न देंगी दुपट्टा कफ़न के लिए, मरना है तो मरो “वतन” के लिए ‘तिरंगा तो मिले कफ़न के लिए. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day quotes in Marathi

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भारतीय राज्यघटना जगात आहे महान तिच्या रक्षणाचे सदा राहू दे भान स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…. शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा… ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग वंदन करुनिया तयांसी आज ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण करूया भारतदेशा असंख्य प्रणाम.. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज़ादी की कभी शाम न होने देंगे, शहीदो की क़ुरबानी बदनाम न होने देंगे, बची है जो एक बूँद भी लहू की, तब तक भारत माँ का आँचल नीलम न होने देंगे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Marathi attitude status Marathi Motivational Status Marathi Funny Comments Wedding Anniversary Wishes Marathi धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार

शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Independence Day status in Marathi For Whatsapp

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ना धर्माच्या नावावर जगा ना… ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा… फक्त देशासाठी जगा… स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला महाराष्ट्राचा मुजरा.. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद हैं और आजाद ही रहेंगें| स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा अन् हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

Happy Independence day Marathi

15 august independence day essay in marathi

देश आपला सोडो न कोणी.. नातं आपलं तोडो न कोणी… हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे… ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

15 august independence day essay in marathi

निशान फडकत राही निशाण झळकत राही देशभक्तीचे गीत आमुचे दुनियेत नि‍नादत राही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आन देश की शान देश की, देश की हम संतान हैं, तीन रंगों से रंगा तिरंगा, अपनी ये पहचान है! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

15 august independence day essay in marathi

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा अन् हिरवा रंगले न जाणे किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

15 august independence day essay in marathi

देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा , आभाळी आज सजला , नतमस्तक मी या सर्वांसाठी , ज्यांनी भारत देश घडविला, भारत देशाला मनाचा मुजरा… स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Swatantra dinachya hardik Shubheccha

31 राज्ये, 1618 भाषा, 6400 जाती, 6 धर्म, 29 मुख्य सण, आणि एकच देश!!! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! अभिमान आहे मला ‘भारतीय’ असल्याचा! जय हिंद ! जय भारत !

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

विचारांचं स्वातंत्र्य , विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा… चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला.. स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे दे वरचि असा दे स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
!!‘‘‘‘””‘‘‘‘! !!‘‘‘‘@‘‘‘‘‘! !!‘‘‘‘””‘‘‘‘! !! !! !! “JAI HIND” स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सगळ्या माझ्या देशवासियाना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…������

15 august independence day essay in marathi

माझ्या सर्व बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा… जय हिंद, जय भारत…

15 august independence day essay in marathi

भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. स्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…������

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी, हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती सारे एकच आम्ही स्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा..
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे स्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…
देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण… वंदे मातरम्. स्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…

15 august independence day essay in marathi

आपण पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत. स्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…

मित्रांनो,आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच आवडल्या असतील. आपल्या मित्र मंडळीमध्ये share करायला विसरू नका धन्यवाद

मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा

Independence Day Wishes In Marathi । स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 2024 | Whatsapp Status For Independence Day In Marathi | Independence Day SMS In Marathi | Independence Day Shayari In Marathi | 15 August caption in Marathi |

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

MahaBharti

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेश, २०२४ नवीन संदेश शेयर करा! – 15 August Independence Day Wishes Marathi

Independence day wishes marathi,whatsapp status download, स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश (independence day wishes in marathi).

मित्रांनो,  “स्वातंत्र्य दिवस” या दिवसाबाबतचे कोटस, मेसेजेस आणि संदेश आवर्जून पाठवले जातात. मग ते टेक्स्ट मेसेज असो, इन्स्टाग्राम, फेसबुक असो वा व्हॉट्सअॅप; प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi) शेअर करत असतो. हेच लक्षात घेत आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या खास मराठीतील शुभेच्छांची लिस्ट घेऊन आलोय.

अन्य महत्वाच्या भरती

✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत "स्टेनोग्राफर" पदांची मोठी भरती; 2006 रिक्त जागा !!

✅पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 3317 पदांची मेगा भरती; गुणवत्ता यादी द्वारे होणार निवड त्वरित अर्ज करा!!!

✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४

✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!

✅होमगार्डची जाहिरात प्रकाशित, ऑनलाईन अर्ज सुरु! सुमारे ९५०० पदांसाठी भरतीची अर्ज प्रक्रिया!

✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!

✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!

✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

15 august independence day essay in marathi

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत… 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देश आपला सोडो न कोणी, नातं आपलं तोडो न कोणी, हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे, ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगभरात घुमतोय भारताचा नारा चमकतोय आकाशात तिरंगा हमारा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विविधतेतील एकता या देशाची शान आहे म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिन मराठी स्टेटस (Independence Day Status In Marathi)

दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए … स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नसो निराशा थोड्या पराभवाने हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

द्या सलामी… या तिरंग्याला, ज्यामुळे तुमची शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, जोपर्यंत तुझा जीव आहे, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही, कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो, भारतीय आहोत आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा… शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा… ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख… तेव्हाच सुंदर होईल आपल्या देशाचे रुप स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!

पाऊस पडू दे देशभक्तीचा, दिवा पेटू दे न्यायाचा, अभिमान राहू दे शूरवीरांच्या त्यागाचा, मनात दरवळत राहू दे सुगंध देश प्रेमाचा… 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

रंग रूप वेष भाषा जरी अनेक भारत देशाचे निवासी सगळे आहेत एक स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा!

धर्म तिरंगा, कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा, घराघरात तिरंगा, सत्य तिरंगा, नित्य तिरंगा, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

Table of Contents

महाभरती महत्वाच्या लिंक्स

nmk

अन्य महत्वाचे जॉब्स !!

आपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

IMAGES

  1. Independence Day Poem In Marathi

    15 august independence day essay in marathi

  2. 15th August Speech In Marathi 2020

    15 august independence day essay in marathi

  3. 15 August Nibandh Marathi / स्वातंत्र्य दिन मराठी निबंध / 15 august essay in marathi nibandh lekhan

    15 august independence day essay in marathi

  4. 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) भाषण मराठी 15 August (Independence Day

    15 august independence day essay in marathi

  5. Independence Day Quotes in Marathi

    15 august independence day essay in marathi

  6. स्वातंत्र्य दिन

    15 august independence day essay in marathi

VIDEO

  1. 15 August, independence day speech

  2. १५ ऑगस्ट मराठी भाषण / निबंध

  3. 15 ऑगस्ट कविता

  4. #स्वातंत्र्य_दिन _भाषण #15_ऑगस्ट_भाषण #independance_day_speech

  5. 15 ऑगस्ट खूप प्रभावी सोपे व सुंदर भाषण/15 August bhashan marathi/ स्वातंत्र्य दिन भाषण

  6. 15 august nibandh marathi

COMMENTS

  1. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी Independence Day Essay in Marathi

    Independence Day Essay in Marathi - 15 August Essay in Marathi 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस या विषयावर ...

  2. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संपूर्ण माहिती सोप्या भाषेत

    15 August Independence Day Information in Marathi - 15 ऑगस्ट बद्दल संपूर्ण माहिती पाहूया भारत देशात 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो.

  3. (५ निबंध) स्वातंत्र्य दिन निबंध

    स्वातंत्र्य दिन निबंध | 15 August Indian Independence Day Essay In Marathi - आज इथे आम्ही स्वातंत्र्य दिन / Independence Day या विषयावर मराठी निबंध लिहित आहोत.

  4. 15 ऑगस्ट हार्दिक शुभेच्छा

    15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा! भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात, आपण देशाच्या स्वातंत्र्याची किंमत ओळखून ...

  5. स्वातंत्र्य दिन भाषण मराठी (9+ सुंदर भाषणे)

    जय हिंद! वन्देमातरम्! Thanks for reading! स्वातंत्र्य दिन भाषण मराठी (9+ सुंदर भाषणे) | 15 august Independence Day Speech in Marathi you can check out on google. #15th August #भाषणे #Celebration कॉपी करा

  6. 15 ऑगस्ट निबंध मराठी

    Table of Contents 15 ऑगस्ट निबंध मराठी | 15 August Nibandh Marathi 15 ऑगस्ट निबंध मराठी 2 | 15 August Nibandh Marathi 2 75 वा स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | 75th Independence Day Essay Marathi निष्कर्ष:

  7. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी

    15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी | Independence day essay in marathi Social Media Follow on Pinterest मराठी निबंध

  8. 2024 स्वातंत्र्य दिनाचे भाषण मराठी

    आजच्या 15 august speech in marathi या लेखात आम्ही स्वतंत्र दिनाच्या दिवशी उपयोगात घेण्यासाठी काही स्वतंत्र दिनाचे भाषण - Independence day Speech in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे भाषण आपण ...

  9. 15 ऑगस्ट भाषण मराठी

    15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech In Marathi - आजच्या स्वातंत्र्यदिनी नव्या राष्ट्र निर्मितीची खूणगाठ मनाशी बांधून आजचा स्वातंत्र्यदिन साजरा ...

  10. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन भाषणे

    १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन भाषणे | 15 august marathi speech PDF minishala.com - July 28, 2024 0 स्वातंत्र्यदिन २०२४ साठी प्रेरणादायी भाषणे आणि निबंध

  11. भारताचे स्वातंत्र्य दिन महिती 15 August Independence Day Information In

    15 ऑगस्ट (15 August Information in Marathi) भारताचे स्वातंत्र्य दिन महिती मराठी (Independence Day of india information Marathi) या लेखामध्ये १५ ऑगस्ट म्हणजे

  12. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन मराठी

    माझी आई निबंध | सोपे मराठी निबंध | marathi essay गिरीश दारुंटे, मनमाड August 11, 2024

  13. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे भाषण मराठी 2024/ Independence Day Speech In

    3. लहान मुलांसाठी 15 ऑगस्ट भाषण मराठी (15th August speech in Marathi for kids). नमस्कार ...

  14. 15 August Nibandh In Marathi || Independence Day Essay In Marathi || 15

    In this video you will learn how to write essay on independence Day in Marathi#independenceday #independencedayspeech #independenceday2022 #marathinibandh #m...

  15. 15 august nibandh marathi

    12K subscribers Subscribed 79 11K views 6 months ago 15 august nibandh marathi | independence day essay in marathi | स्वातंत्र्य दिन निबंध मराठी ...

  16. स्वातंत्र्य दिन पर निबन्ध मराठी || essay On independence day in Marathi

    स्वातंत्र्य दिन पर निबन्ध मराठी || essay On independence day in Marathi || 15 August in Marathi #marathi # ...

  17. 75 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    15 August SMS in Marathi: आज संपूर्ण देश स्वातंत्र्य साजरा करीत आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास ...

  18. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन प्रास्ताविक मराठी

    📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻 Previous Post Next Post माझी आई निबंध | सोपे मराठी निबंध | marathi essay गिरीश दारुंटे, मनमाड August 11, 2024

  19. 150+ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Independence Day Quotes In Marathi) आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना या दिवशी कोटस (15 August Quotes In Marathi), मेसेजेस आणि ...

  20. 15 august independence day

    Information Marathi Menu. ... 15 august independence day Independence Day Essay in English. August 12, 2024 by Shrikant. Independence Day is an important day in the history of India. On August 15, 1947, India gained independence from British rule. The significance of this day is special in my life because it gives me an opportunity to feel ...

  21. 15 August Wishes in Marathi स्वातंत्र्यदिना निमीत्त शुभेच्छा संदेश

    15 August Wishes in Marathi स्वातंत्र्यदिना निमीत्त शुभेच्छा संदेश तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू

  22. New 15 August wishes Marathi || Independence Day Wishes in Marathi

    Independence Day Wishes in Marathi || स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा :- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं.

  23. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेश, २०२४ नवीन संदेश शेयर करा!

    स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेश, २०२४ नवीन संदेश शेयर करा! - 15 August Independence Day Wishes Marathi Independence Day Wishes Marathi,Whatsapp Status Download